use of AI need to think deeply about the scope of AI technology and its impact on society कृत्रिम बुद्धिमत्तेचे विस्तारणारे क्षितिज, माणसाची जवळपास सर्व क्षेत्रे आपल्या कवेत घेत आहे. या परिवर्तनाच्या वेगासोबत, ज्यांना आपला वेग साधता येणार नाही ते काळाच्या मागे राहतील, हे आता स्पष्ट होत आहे. कालपर्यंत चित्रनिर्मिती आणि कलाकार यांच्या कार्यक्षेत्राबद्दल जिथे वाद होत होता, तिथे आज युद्धाच्या भूमीवर ‘एआय’चा होणारा वापर आपल्याला बघायला मिळतो आहे. ‘एआय’च्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि त्याचे आपल्या समाजमनावर होणार
Read More
नरेटिव्हच्या युगात नव-माध्यमांची भूमिका काय? | Vinayak Pachlag | MahaMTB Gappa | Think Bank @ThinkBankLive MahaMTB Gappa: Exploring Media in the Digital Age with Vinayak Pachlag In this episode of MahaMTB Gappa, we sit down with Vinayak Pachlag to discuss the ever-evolving landscape of Marathi media, the rise of digital platforms, and the future of content creation in the digital era. Vinayak shares his insights on how traditional journalism has adapted to the fast-paced world of social media, the
मागच्या एक दशकात भारताने सर्वांधिक वेगाने विकसित होणार्या अर्थव्यवस्थेचा मान मिळविला. पण, काही तथाकथित अर्थशास्त्री ‘ही वाढ वरवरची आहे, यामुळे रोजगारनिर्मिती होत नाही,’ असा कांगावा करताना दिसतात. पण, ‘स्कॉच’ या ‘थिंक टँक’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मागच्या एका दशकात देशात सरकारी प्रयत्नांतून 50 कोटींपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती झाल्याचे समोर आले आहे. त्याविषयी...
काहींचे विचार मुळातच इतके विखारी का असतात? इतरांबद्दलची पराकोटीची नकारात्मकता आणि द्वेषभावना याने साध्य काय होते? अशा विषपेरणी करणार्या माणसांना नेमके कसे ओळखावे? त्यांच्यापासून दूर कसे राहावे? त्याचेच हे मनोविश्लेषण...
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजभवन नागपूर येथे आयोजन केले आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
सौरऊर्जा उत्पादनात भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून २०३० पर्यंत या क्षेत्रात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात चिनी उत्पादनांची आयात कमी करीत भारताने देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला बळ दिले. त्यामुळे सौरऊर्जेच्या किमती कमी होण्याबरोबरच स्वदेशी सौरऊर्जा उत्पादनांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६० आणि क्रमांक ११२ मध्ये ठाणे महापालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थिंक बिग स्पेस हा उपक्रम सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते आणि एडब्ल्यूएसचे साजी पीके तसेच माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा फायदा वंचित समूहातील तसेच सहा ते १५ वर्षे वयोगटातील २२० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. विज्ञान, तंत्रज्
शांग्रीला डायलॉग’ ही ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या एका स्वतंत्र ‘थिंक टँक’द्वारे सिंगापूरमध्ये आयोजित ’ट्रॅक वन’ आंतर-सरकारी सुरक्षा परिषद आहे. ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. या सुरक्षा परिषदेत सामान्यतः संरक्षणमंत्री, मंत्रालयांचे स्थायी प्रमुख आणि आशिया-पॅसिफिक देशांचे लष्करप्रमुख आदी मंडळी उपस्थित असतात. यावर्षी तीन दिवसांचा हा शांग्रीला संवाद दि. २ ते ४ जून या कालावधीत सिंगापूर येथे पार पडला. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील संघर्षावर
मनाला चांगले वाटेल असे काहीतरी केल्याने व शोधल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्हाला रोगाशी लढण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळेल...
आज दि.९ ऑगस्ट रोजी ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ विचारवंत आणि समाजचिंतक रमेश पतंगे यांचा जन्मदिवस आणि त्यांचे समरसतेचा अध्याय मांडणारे, सामजिक क्रांती करणारे ‘मी, मनु आणि संघ’ हे १९९६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने या पुस्तकात रमेश पतंगे यांनी मांडलेले व्यापक विचार आणि त्यांची समरसतेची शिकवण यांचा आढावा घेणारा हा लेख...
सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
एचआर कॉलेजच्या ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’तर्फे सागरी स्वच्छता मोहिम ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स’मधील ‘थिंक इंडिया एचआरसी-गरुड सेल’च्या सदस्यांच्यावतीने बुधवार, दि. 15 डिसेंबर रोजी मुंबईतील दादर, प्रभादेवी आणि माहीम समुद्र किनार्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 80 पेक्षा अधिक लोकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेअंतर्गत उपस्थित पर्यावरणप्रेमींनी किनार्यावर जमा झालेलया अ-जैवविघटनशील कचर्यासह प्लास्टिक, कागद एकत्रित करत सफाई अभियान राबविले. ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ
त्रिपुरामध्ये मुस्लीम भावांसोबत क्रूरता होत आहे,” असे राहुल गांधी कळवळून म्हणत आहेत. पण, प. बंगाल आणि केरळ, काश्मीरमध्ये हिंदूंना निवडून निवडून ठार मारले गेले
व्यापक निकषांसह वृत्तपत्रीय सूचकांकाचा वार्षिक वैश्विक स्वातंत्र्याच्या आधारावर आपला वार्षिक वैश्विक लोकशाही अहवाल तयार करण्यासाठी आम्ही भारतीय स्वतंत्र ‘थिंक टँक्स’ना प्रोत्साहन देऊ शकतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे मत आहे. तथापि, परराष्ट्र मंत्रालय कोणत्या स्तरापर्यंत अशा ‘थिंक टँक्स’ना प्रोत्साहन देईल, याबाबत स्पष्टता नाही. परंतु, यावर विचार केला जात आहे, हे निश्चित.
मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन ‘सीएए’विरोधी मैदानात उतरण्याचे आवाहन ‘अल कायदा’ने केले आहे. त्यामुळे जफरुल खान यांच्या याच पठडीतल्या धमकीमागे ‘बोलविता धनी’ ‘अल कायदा’ तर नाही ना, याचा तपास करण्याची गरज आहे.
इमन स्तानिझाई यांनी नुकतीच एका लेखाद्वारे चिंता व्यक्त केली आहे की, जगभर ‘इस्लामोफोबिया’ वाढत आहे. ‘फोबिया’ म्हणजे भय किंवा तिरस्कार किंवा भयामुळे वाटणारा तिरस्कार. आपला विचार मांडताना प्रा. झमन यांनी पार दुसर्या महायुद्ध काळापासूनचा आढावा मांडला आहे.
माणूस असल्याची जाणीव म्हणजेच माणुसकी!
सरकार किंवा यंत्रणेला एखाद्याचा विरोध असेल तर तो कायद्याने आणि घटनेने आखून दिलेल्या चौकटीतच होणे गरजेचे आहे, परंतु ‘क्रांती’च्या नावाखाली हिंसा करणे, हे सुरक्षेच्या दृष्टीने तितकेच घातक. अशा या आपल्या लेखणीतून हिंसेची बीजे पेरणाऱ्या तथाकथित विचारवंतांना धडा शिकवणे गरजेचे आहेच.
‘प्रत्येक डाव्या विचारांचा माणूस नक्षलवादी नसतो,’ असे म्हणून सहानुभूती मिळविण्यापर्यंत डावी चळवळ मागे रेटली गेली आहे. आजची कारवाई अनेकांचे बुरखे फाडणारी आहे.
पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हत्येच्या कटाशी संबंधित कागदपत्रांमध्ये या मंडळींची नावे येतात. नेहमीच असे का घडते, यावर चर्चा होण्यापेक्षा यांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डाव्यांच्या हिंसेला पुरोगामी परवाना आहे, असाच याचा अर्थ लावावा लागेल.
काश्मिरी हिंदूंचे शिरकाण, बंगालमधील ममतांच्या मुस्लीम तुष्टीकरणाच्या नीती यावर आजतागायत कुठल्याही विचारवंतांनी काही टीका केल्याचे आठवत नाही.