पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा ही दहशतवादावर आधारलेली आहे. ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या उपद्रवाचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात. मात्र, याउलट भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत जबाबदार देश आहे. आम्ही दहशतवादाबद्दल एक ठाम भूमिका घेत कायमच विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्हाला मान्य नाही, अशी ठोस भूमिका जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार यांनी सिंगापूरमध्ये मांडली. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका पोहोचविणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी हे भाषण दिले. त
Read More
(Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
"दहशतवादी पाकिस्तानमध्ये असोत किंवा आणखी कुठे, आम्ही त्यांना शोधून काढू", असे म्हणत केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्यात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात राबबिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उरी, पुलवामानंतर केलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्याही एक पाऊल पुढे होते. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ दहशतवादविरोधी तात्कालिक कारवाई नसून, भारताच्या संरक्षण धोरणाला सर्वांगीण कलाटणी देणारा हा ऐतिहासिक टप्पा म्हणावा लागेल.
( Devendra Fadnavis on terrorism ) मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या जागतिक माध्यमांच्या कव्हरेजमध्ये भारताचा ठाम सूर, विशेषतः अणुब्लॅकमेलविरुद्धचे इशारे आणि भारताच्या दहशतवादविरोधी दृष्टिकोनात "न्यू नॉर्मल" जाहीर करणे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
( Pakistan is a global terrorism Foreign Secretary Vikram Misri ) परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.
Strike on terrorism काल भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादाचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला जोरदार दणका दिला आणि पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बदलाही घेतला. केवळ पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रेच नाहीत, तर या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तानातील मुख्यालयांना भारतीय क्षेपणास्त्रांनी क्षणार्धात जमीनदोस्त करुन टाकले. त्यामुळे भारताची पोहोच केवळ सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सपर्यंतच मर्यादित नसून, थेट दहशतवादी आकांच्या मुख्यालयांपर्यंत आहे, असा स्पष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल लॉरेन्को यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे.
पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘दहशतवादाला धर्माला नसतो’ या विधानातील फोलपणा पुनश्च अधोरेखित झाला. तसेच या हल्ल्यानंतर कोणताही धर्म हिंसाचाराचे धडे देत नाही वगैरेही वक्तव्येही नेहमीप्रमाणे कानावर आली. त्यानिमित्ताने मानसशास्त्रीयदृष्ट्या धर्म आणि दहशतवाद यांच्यातील अन्योन्य संबंधांचे विविध कंगोरे उलगडणारा हा लेख...
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी दहशतवादमुक्त भारत’ हे आपले स्वप्न नसून हक्क आहे व त्यासाठी भारताला कंबर कसावी लागेल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
Modi government पहलगामच्या पाकिस्तानपुरस्कृत इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतपर भारताने पाकला तडाखा देऊन सिंधू जलकरार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. यामुळे पाकला प्रामुख्याने सिंचनासह अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागणार आहे.
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सु
Mufti Shah Mir पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या वाईट कृत्याचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने मोठ्या गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांना आपले गुप्तहेर बनवून आपला हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. एका आयएसआयचा एजंट मुफ्ती शाह मीरवर अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अपहरणातही मुफ्ती शाह मीरचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हे गुन्हेगार गुन्हेगारीच्या जगतात वास्तव्य करत असूनही पाकिस्तान गुप्तचर संस्थेसंबंधित बातम्या प्रसारीत करतात. त्याबाबतची माहिती प
Terrorism ची झळ भारताने दीर्घकाळ सोसली आहे. त्यात देशाच्या साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने या दहशतवादाविरोधात आक्रमक लढाई सुरु केली. त्यामुळेच देशातील विविध भागात होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यात यश आले आहे. ग़ृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणार्या अनेक तपासयंत्रणांची ताकद सरकारने वाढवली आहे. दहशतवाद विरोधी लढ्यासाठी सरकारने घेतलेल्या परिश्रमांचा हा आढावा...
‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
एकेकाळी दहशतवादाने ग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये, नवनवीन विकासकामे होताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले, काश्मीरचे रेल्वेचे ( Kashmir Railway ) स्वप्न देखील आता सत्यात उतरले आहे. यामुळे नक्कीच विकसित भारताच्या यात्रेमध्ये काश्मीर महत्वाची भुमिका बजावेल. महाराजा प्रताप सिंह यांच्या काश्मीरच्या रेल्वेच्या स्वप्नाची पूर्ताता होताना काश्मीर रेल्वेच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
नवी दिल्ली : “नार्को दहशतवादाची इकोसिस्टीम नष्ट करणार,” असे सूतोवाच केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी केले. शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान शाह यांनी भूषविले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ड्रग्ज डिस्ट्रक्शन पंधरवड्याचा शुभारंभ, एनसीबीच्या भोपाळ झोनल युनिटच्या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मानस-२
ISIS राष्ट्रीय तपास यंत्रनेने अधिकृत निर्देशनानुसार तरुणांना भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारला आहे. हा निधी उभारण्यासाठी जागतिक दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत. हा आरोप मंगळवारी एका अधिकृत निवेदनासुसार दाखल करण्यात आले आहेत.
भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विस्तारणार्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे.
नवी दिल्ली : ( Jammu-Kashmir ) जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतविरोधी दहशतवादी संस्थांवर कारवाई करतानाच आता या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने सहरानपुर, शामली, मुझफ्फरनगर, या भागातील मकतब म्हणजेच छोट्या मदराशांच्या तपासणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या मदराशांना फंडींग नेमके कुठून येते याची तपासणी सध्या सुरू आहे. उत्तर प्रदेश मधल्या एकूण ४७३ छोट्या मदराशांची तपासणी सुरू आहे.
Khalistan भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरचे मृत्यूपत्र देण्यास नकार देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सी एनआयएने कॅनडाकडून निज्जरचे मृत्यूपत्र मागितले. जेणेकरून त्यांच्यावरील खटले न्यायालयात अद्ययावत करता येतील. यावर आता कॅनडाने भारताच्या या विनंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी भारताला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
( PM Modi at BRICS Summit 2024 ) दहशतवाद ही जागतिक समस्या असून त्याचा सर्वांनाच धोका आहे. त्यामुळे दहशतवादाचा सामना करताना दुटप्पीपणास थारा नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत बुधवारी केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी हिजब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मी बुद्धांच्या भूमितून आलो आहे. आम्ही सातत्याने सांगतो की ही वेळ युद्ध करण्याची नाही. जागतिक समस्यांवरची उत्तरं युद्धभूमीवर मिळत नाही
जम्मू काश्मीर मधल्या कुलगम येथे शनिवारी सकाळी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या हिज्ब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेवर मोठी कारवाई केली.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असली, तरी भारताने मनी लॉण्ड्रिंग आणि दहशतवादाला होणारा निधीपुरवठा रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, त्यांना मान्यताही मिळाली आहे. त्याबद्दल भारताने ज्या योजना राबविल्या, त्यांचे ‘एफएटीएफ’कडून मुक्तकंठाने कौतुक करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांत पाकिस्तानातील बलुच आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले असून, सैन्यावरील जीवघेणे हल्ले शरीफ सरकारच्या जिव्हारी लागले आहेत. त्यानिमित्ताने पाकिस्तानपासून कायमच स्वतंत्र होण्याची मागणी करणारा बलुचिस्तान प्रांत, त्यासाठीची बलुची आंदोलने आणि भारताची भूमिका यांचा आढावा घेणारा हा लेख...
‘दहशतवाद्यांचे नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध पाकिस्तानात शांतता काही नांदत नाही. पाकिस्तानातील प्रत्येक शीर्षस्थ नेतृत्व एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, कोणालाही देशाच्या भवितव्याची चिंता वगैरे खिसगणतीतच नाही.
जम्मू विभागातील डोडा जिल्ह्यानंतर आता काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्य दलाने दहशतवादविरोधी कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवार, दि. १८ जुलै २०२४ केरन सीमा भागात भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. लष्कराचे सहा आरआर आणि पोलिसांचे एसओजीचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत तेथे दहशतवादी बुरहान वानीच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असल्याचे समोर आले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. दि. ०८ जुलै रोजी दहशतवाद्यांनी बदनौता गावावर हल्ला केला होता.
आपल्या पाच साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी, कठुआ जिल्ह्यातील बिलवारच्या बडनोटामध्ये भारतीय सैन्याची शोध मोहीम सुरू आहे. गुरुवार, दि. ११ जुलै २०२४ जम्मू-काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन, पंजाबचे डीजीपी आणि लष्कर आणि गुप्तचर संस्थांचे उच्च अधिकारी बैठकीसाठी जिल्हा पोलिस लाइन कठुआ येथे पोहोचले आहेत. आपापसात समन्वय वाढवण्यासाठी यंत्रणांनी ही बैठक घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शेख हसीना यांचा दोनदिवसीय भारत दौरा सर्वार्थाने चर्चेत राहिला. दोन्ही देशांमधील चांगल्या संबंधांवर, परराष्ट्र धोरणाविषयीही बरीच चर्चा रंगली. पण, या दौर्यामध्ये आणि एकूणच द्विपक्षीय चर्चांमध्ये बांगलादेशमधून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासंबंधीही कठोर पावले उचलणे अपेक्षित होते. कारण, दिवसेंदिवस भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही वाढताना दिसते. त्यानिमित्ताने भारतातील बांगलादेशी घुसखोरीचे वास्तव आणि त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
राहुल गांधी यांचे गुणगान आणि मोदी यांच्यावर अतिरेकी टीका करून पाकिस्तानी नेत्याने काँग्रेस व पाकिस्तान यांचे कसे मधुर संबंध आहेत, त्यावरच प्रकाश टाकला आहे. एकीकडे उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर मोदी यांनी पाकिस्तानात घुसून केलेली लष्करी कारवाई आणि 26/11 हल्ल्यानंतरही निष्क्रिय राहिलेले काँग्रेस सरकार हाच या दोन पक्षांमधील ठळक फरक. ‘टुकडे टुकडे गँग’चा नेता कन्हैयाकुमारला काँग्रेसने दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली असून, काँग्रेसच्या पाकिस्तानप्रेमाचा यापेक्षा वेगळा पुरावा काय असू शकतो?
ख्रिश्चनधर्मीय मुला-मुलींनी लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सावध व्हावे, यासाठी केरळमधील एका चर्चने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. देशातील इस्लामी कट्टरपंथियांकडून लव्ह जिहाद आणि त्याद्वारे दहशतवादी कृत्यांसाठी वापर, हे सत्य द केरल स्टोरी या चित्रपटात मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचे या चित्रपटासाठी देशभरात कौतुकही झाले होते. त्याचवेळी मुस्लिम कट्टकपंथी आणि त्यांच्या समर्थकांकडून चित्रपटास विरोधही झाला होता.
जगभरात कट्टरवादी इस्लामचा प्रचार करणार्या कतारच्या सरकारी मीडिया नेटवर्क ‘अल जझीरा’च्या प्रसारणावर बंदी लादण्याचा निर्णय इस्रायलने नुकताच घेतला. लोकशाही आणि संविधानावर आधारित व्यवस्था असल्यामुळे इस्रायलच्या सरकारला ‘अल जझीरा’सारख्या पक्षपाती माध्यम संस्थेला बंद करण्यासाठी संसदेत नवीन कायदा मंजूर करावा लागला. संसदेत कायदा मंजूर होताच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशात ‘अल जझीरा’ वृत्तवाहिनी बंद झाल्याची माहिती दिली. ही माहिती देताना नेतान्याहू यांनी ‘अल जझीरा’वर दि. ७ ऑक्टोबर रोजी ‘हमास’कडू
बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) च्या तीन दहशतवाद्यांना सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. पीएफआयकडून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात येत होते. याकरिता संघटनेकडून पैसेही घेण्यात येत असत.
इस्रायल या विषयावर समर्पित तशी अनेक पुस्तके आहेत. पण, ‘दहशतवादाच्या विरोधात इस्रायल’ हे रुपाली भुसारी-कुलकर्णी लिखित पुस्तकाइतके ओघवती भाषा आणि अप्रतिम मांडणी असणारे दुसरे पुस्तक कदाचित मराठीत नसावे. गेल्या काही महिन्यांपासून भडकलेल्या इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचनात आले. या पुस्तकात इस्रायलचे दहशवादविरोधी धोरण, इस्रायल आणि भारत संबंध यांचा समग्र आढावा लेखिकेने घेतला आहे. त्याचबरोबर ’मोसाद’ची कार्यपद्धती आणि अन्य अत्यंत रोचक माहितीही या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. या पुस्तकातील
पाकवरील चिनी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असून, त्याखाली पाकिस्तान आधीच दबलेला. आता चिनी ड्रॅगन पाकला गिळण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी ‘सीपेक’ या चिनी प्रकल्पावर काम करणार्या, चिनी कामगारांवर दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत. त्यामुळे चीनसह पाकचे भवितव्य ठरवणार्या, या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे.
आपल्या सख्खा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात ऐकावे ते नवलच! इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायमूर्तींनी ’आयएसआय’ या पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या न्यायपालिकेतील वाढत्या हस्तक्षेपाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या परिषदेला लेखी तक्रार केली. या तक्रारीमध्ये त्यांनी न्यायालयाच्या अधिकारात आणि कारभारात ’आयएसआय’ अतिहस्तक्षेप करून, दबावाखाली धमकावून निर्णयप्रक्रियेत ढवळाढवळ करत असल्याचे देखील म्हटले आहे. एखादा निर्णय हवा तसा घेण्यासाठी, ’आयएसआय’द्वारे न्यायमूर्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक किंवा शारीरिक
केरळमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला ‘इंतिफादा’ असे नाव देण्यात आले आहे. केरळ विद्यापीठात दि.७ मार्च ते दि.११ मार्च या कालावधीत होणारा युवा महोत्सव 'आक्रमकतेच्या विरोधात कलेचा निषेध' या टॅगलाइनसह आयोजित केला जात आहे. ज्याचा थेट अर्थ इस्रायल-हमास युद्धात हमासला पाठिंबा आहे. आता या 'इंतिफादा' विरोधात एका विद्यार्थ्याने केरळ आणि लक्षद्वीप हायकोर्टात याचिका दाखल करून नाव बदलण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) पदाधिकारी रुद्रेश यांच्या हत्येचा आरोपी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी मोहम्मद गौज नियाझी यास दक्षिण आफ्रिकेतून अटक केली आहे.