" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य
Read More
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुंबई : २०२४ मराठी भाषेला ( Marathi Bhasha ) ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हेच औचित्य साधून आज सिनेटॉकिजच्या या उपक्रमावेळी जाहीर करतो की, लवकरच मी मराठी मातृभाषेवर आधारित चित्रपट तयार करणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते सचिन पिळगांवकर यांनी केली. मुंबईत नॅशनल स्टॅाक एक्सचेंजच्या (एनएसई) वास्तूत संस्कार भारतीतर्फे आयोजित सिनेटॉकिज या तीन दिवसीय उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
‘सचिन’ हे नाव उच्चारताच उत्तुंगता आपसुकच येते. अशाच एका सचिनने कष्टाने आणि ध्येयवेडेपणाने अनेक स्वप्ने पाहिली आणि साकारदेखील केली. अशाच दूरदर्शी उद्योजक सचिन नरवडे यांच्याविषयी...
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांची मागणी
अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह यू जिंदगी’ या सिनेमाला थिएटर मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे.
सिनेमाच्या पोस्टरमध्ये अभिनय बेर्डेचा हात धरून पाठमोरी उभी असलेली लाल ड्रेसमधील अभिनेत्री कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. परंतु हे गुपित आता उघड झाले आहे.
एखादा चित्रपट आला हे आपल्याला कसं कळतं? त्याच्या प्रमोशनच्या माध्यमातून हो ना? आजकाल चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे प्रमोशन होणे खूप महत्वाचे असते. त्याविषयीच हा लेख..
आपल्या देशात माणसाच्या ओळखीसाठी त्याचे नाव खूप महत्वाचे असते. मात्र त्याहून महत्वाचे असते आडनाव. त्याचे कारण? कदाचित जात, धर्म किंवा बरच काही महत्वाचं असल्यानं हे आडनाव खूप महत्वाचं असतं. आपल्या येथे अनेक असे दिग्गज कलाकार आहेत ज्यांची ओळख त्यांच्या कतृत्वामुळेच इतकी अधिक समृद्ध आहे की, त्यांना आडनावाची गरज भासली नाही.
सध्या युट्यूब ओपन केल्यावर लगेचच "विनायका गजानना" हे 'रणांगण' या आगामी मराठी चित्रपटातील गाणं आपल्या समोर दिसतं.
मराठीमध्ये सध्या 'रणांगण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अनेक वर्षानंतर स्वप्नील जोशी व सचिन पिळगावकर एकत्र दिसणार