swatantryveer savarkar

दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ

दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ

Read More

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे

Read More

‘मिशन अयोध्या’ चित्रपट जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित कृष्णा दादाराव शिंदे निर्मित आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा.लि.तर्फे बनवण्यात आलेला ‘मिशन अयोध्या’ ( Mission Ayodhya film ) हा चित्रपट दि. २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामललाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळ

Read More

‘पिरामल वैकुंठ’मधील ‘इस्कॉन’चेश्री श्री राधा गोविंददेव मंदिर

‘पिरामल रिअल्टी’ व ‘इस्कॉन’ने ठाणे शहरात ‘पिरामल वैकुंठ’ येथे ‘श्री श्री राधा गोविंददेव मंदिर’ हे भव्य मंदिर उभारले आहे. दि. १७ मार्च रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ‘पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड’चे अध्यक्ष अजय पिरामल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि समाजाच्या हितासाठी ‘इस्कॉन’च्या साहाय्याने या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर समाजकल्याणासाठी, समाजाच्या अध्यात्मिक वृद्धीसाठी कार्य करणारे एक अध्यात्मिक केंद्र असेल. नागर वास्तूशैलीतील हे मंदिर येत्या काळात ठाणे शहराचे वैभव ठरेल, यात कुठलीच शंका न

Read More

काँग्रेसच्या पोकळ आश्वासनांचा पर्दाफाश! पक्षाला आयुष्य वाहिलेला कार्यकर्ता मृत्यूनंतर दुर्लक्षित

काँग्रेस नेते राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवा दलाचे नेते कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दरम्यान, मृत्यूनंतर त्यांच्या कार्याकडे कांग्रेस पक्षाने दुर्लक्ष केले असून आजपर्यंत कुणीही सांत्वन करायला आले नसल्याचे पांडे कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. तसेच पक्षाने पांडे कुटुंबाला दिलेले मदतीचे आश्वासनही पुर्ण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना पांडे कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121