आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात चापेकर बंधू यांचे नाव अमर झाले आहे. क्रांतिकार्यात सहभागी झालेले, एकाच घरातील तीन बंधू फासावर लटकावले जाण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. त्यांच्या असीम त्यागाची आणि असामान्य धाडसाची कहाणी सांगणारी पुस्तके म्हणजे ’कंठस्नान आणि बलिदान’ (लेखक-वि. श्री. जोशी) आणि ’चापेकर पर्व’ (सच्चिदानंद शेवडे). याशिवाय वि. श्री. जोशी यांच्या ‘मृत्युंजयांचा आत्मयज्ञ‘ या पुस्तकातही जोशी यांनी या वीरांबाबत एक दीर्घ प्रकरण लिहिले आहे.
Read More
“हिंदुत्व हा माझा प्राण आहे”, असे अभिनेता प्रसाद ओक याने म्हणत त्याच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या त्याने मांडली आहे. ‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न झाला. यावेळी ‘महाएमटीबी’शी बोलताना प्रसाद ओक याने त्याच्यासाठी हिंदुत्व काय आहे? हे व्यक्त केले. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.