superpower

तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते बुथवर झोपले होते का?

निवडणुकीत सातत्याने होणार्‍या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची वेळच आली नसती. एकेकाळी याच काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. पण, आज त्याच काँग्रेसकडे निवडणूक काळात बुथवर बसण्यासाठीही कार्यकर्त्यांची वानवा! असे होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, नेहरु-गांधी घराण्याने पक्षावर लादलेली घराणेशाही आणि परिणामी काँग्रेसने गमाव

Read More

पंतप्रधानाच्या हस्ते तीन नव्या वंदे भारतचा शुभारंभ, पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत धावणार

केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून 'अजनी नागपूर-पुणे' वंदे भारत, 'केएसआर बेंगळुरू-बेळगावी' वंदे भारत आणि 'श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर' वंदे भारत या तीन वंदे भारत गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार,दि.१० ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या गाड्या धावतील. सध्या देशात २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यापणाऱ्या ७२ वंदे भारत ट्रेन धावत आहेत, ज्या १४४ सेवांद्वारे प

Read More

मुंबईतील अवैध झोपड्यांवर एआयची नजर ; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिली माहिती

नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्या ही सर्वच नियोजन प्राधिकरणांना डोकेदुखी ठरली असून बेकायदा झोपड्या रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न अपुरे ठरत आहेत. हेच पाहता, आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एआयचा वापर नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्या रोखण्यासाठी करण्याचे ठरविले आहे. यासाठी झोपूप्राधिकरणाने मालवणीत प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन नव्याने उभ्या राहिलेल्या झोपड्या हुडकून काढून त्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित नियोजित प्राधिकरणांना माहिती पाठविली जाणार आहे.

Read More

“डुक्कर, स्त्रीद्वेष्टे…”, तृणमूलच्या महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद चव्हाट्यावर!

(Mahua Moitra vs Kalyan Banerjee) तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार मोइत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केल्यामुळे बॅनर्जी मोइत्रा यांच्यावर संतापले आहेत. बॅनर्जी यांनी मोइत्रा यांचे शब्द अमानवीय असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. व्हर्च्युअल बैठकीत कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण

Read More

‘खालिद का शिवाजी’- खोटा ‘नॅरेटिव्ह’ हाणून पाडण्याची गरज!

महाराष्ट्रात आता ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपटात ‘शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम होते, शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती, शिवरायांचे ११ अंगरक्षक मुस्लीम होते,’ असे ‘खोटे नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा गेल्या दोन-तीन दशकांपासून अनेक विचारवंत आणि सेयुलर पोंगापंडितांनी असाच बिनबुडाचा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु, या तथाकथित विचारवंतांनी तेव्हा आणि आजही याबाबतचा कोणताही समकालीन पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे शिव

Read More

रशियात तब्बल ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा उद्रेक! भूकंपानंतर कामचात्काला धोका अद्यापही कायम

(Krasheninnikov Volcano erupts after 600 years in Russia) रशियामध्ये तब्बल ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रॅशेनिनिकोव्ह (Krasheninnikov) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. कामचात्का बेटांवर स्थित हा ज्वालामुखी आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयएने आणि वैज्ञानिकांनी याविषयी माहिती रविवारी ३ ऑगस्टला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वालामुखीचा उद्रेख झाल्यानंतर यातून बाहेर पडणाऱ्या राखेचे लोट हे ६,००० मीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read More

'चैरेवेति चैरेवेति' मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

Read More

साहित्याचे समाजात प्रतिबिंब उमटत असते : पद्मश्री नामदेवराव कांबळे

समरसता साहित्य संमेलनात विचारवंतांची उपस्थिती; समाजप्रबोधनावर भर "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?

Read More

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली

Read More

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा

Read More

मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतीगृहांबदद्ल सादर होणार शासनाचा अभ्यास अहवाल

मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतीवस्तीगृहामध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी विधानपरिषद व विधानसभेत उपस्थित झाल्या होत्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी यावर कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले होते. यानंतर तत्काळ शासन निर्णय जारी केला आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतिगृहांमधील मूलभूत सुविधांची परिस्थिती तपासण्यासाठी नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की विधान सभा आणि परिषदेचे आमदारांचा समावेश असलेल्या समितीने दोन महि

Read More

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन मा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121