sugarcane

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते.

Read More

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली

Read More

ठाकरेसाहेब किती वर्ष घाणीत रहायचं?

ठाकरेसाहेब किती वर्ष घाणीत रहायचं?

Read More

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करू

"साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान प्रदान केला जावा यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे," आश्वासन आज भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी दिले. ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी पुण्यात आलेले असताना आमदार सुनिल कांबळे यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात बोलत होते. त्या वेळी ते पुढे म्हणाले ,"उद्यमशील व आत्मनिर्भर समाज स्वतःच्या व देशाच्या विकासाला गतिमान करतात. उद्यमशील व अरा

Read More

लोकशाहीर अण्णा भाऊ यांच्या विचाराने कार्यरत सामाजिक संस्था

तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’, ‘गोवामुक्ती संग्राम’ या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचे आहे. माणूस जगला पाहिजे, माणुसकी जीवंत राहिली पाहिजे, न्याय जिंकला पाहिजे, अशी अण्णा भाऊंच्या विचारांची बैठक होती. त्या विचारांवर आज समाजात अनेक संस्

Read More

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

साहित्यरत्न थोर लेखक अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राच्या पावनभूमीतील व मराठी वाङ्मय जगतातील जागतिक कीर्तीचा एक तेजस्वी ध्रुवतारा आहे. प्रतिभेच्या जोरावर ज्ञानार्जन करून साहित्यसेवेद्वारे देशप्रेम, देशसेवा, राष्ट्रप्रेम महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक काळापासून ते सद्यकालीन काळापर्यंत अचूक विश्लेषणात्मक मांडणी करणारे अण्णा भाऊ साठे एक अद्वितीय नाव होय. “वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे,” असे १९५८च्या पहिल्या भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणातून प्रतिपादन करणारे अण्णा भाऊ सामाजिक परिवर्तनातून सक्षम भार

Read More

प्रमुख पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे : वैचारिक साम्य आणि भेद

साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या वाङ्मयीन, सामाजिक, राजकीय जीवनांचे मूल्यमापन करणारे लिखाण अलीकडे होऊ लागलेले आहे. त्यांच्या सर्व साहित्यकृती अजोड आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्याच्या आधारे विशद केलेले तत्वज्ञान, रेखाटलेले विचार हे नुसतेच आधुनिक विचारांशी सुसंगत नव्हते, तर पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांनी मांडलेल्या विचारांच्या पुढच्या पल्ल्याकडे मार्गक्रमण करणारे होते. त्यामुळे अण्णा भाऊंचे विचार कालसापेक्ष न ठरता ते कालानुरूप जी स्थित्यंतरे घडून येतात, त्यावर प्रभाव पाडून त्यानुरू

Read More

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे पुरोगामित्व : एक मीमांसा

पुरोगामी लोकांमध्ये वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असते. पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे असतात. भारतात ज्या महामानवांनी पुरोगामित्वाचा प्रचार व प्रसार केला, त्यांच्यापैकी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाने साहित्यातून, चळवळीतून, कलापथकातून समतावादी, सुधारणावादी, प्रयत्नवादी, प्रगतिवादी लेखन करून समाज प्रबोधन केले आहे. जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी जीवन जाणिवेसह सामाजिक संवेदनातून जी साहित्यनिर्मिती केल

Read More

चरित्रनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. अण्णा भाऊंच्या जीवनाकडे पाहिले तर अत्यंत कठीण अशा जीवनसंघर्षाला तोंड देत त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीने आपण अक्षरशः थक्क होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ते पुढे आले. सर्वसामान्य माणसाचे जगणे व त्यांचा संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय होता. एक विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि संवेदनशील कर्तृृत्व, माणूस म्हणून अण्णा भाऊ आणि त्यांचे साहित्य, विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देते. या अशा चरित्रनायक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे

Read More

‘माकडीचा माळ’ पुन्हा माणुसकीच्या प्रवाहात

अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ

Read More

मातंग समाजासाठी १ लाख घरे ; मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121