गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यातील दहा मानाच्या पालख्यांच्या सुमारे १,५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ३ कोटी रुपये अनुदान दिले जाणार असून वारकऱ्यांनी कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे .
Read More
कसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाने देखील अनेक विविध कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीदेखील प्रशासनावर आहे.
जर्मनीचा शेजारी देश फ्रान्समध्ये नेहमी दिसणारे दृश्य सध्या जर्मनीतील रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून जर्मनीची राजधानी बर्लिनच्या रस्त्यांवर जर्मन शेतकरी शक्तिप्रदर्शन करत आहेत. जर्मन शेतकर्यांनी राजधानीतील रस्त्यांवर ट्रॅक्टर उतरवले असून, महामार्गावर वाहतूककोंडी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारत आपल्या १.४ अब्ज नागरिकांसाठी राष्ट्रीय सुरक्षा ध्येय साध्य करेल, याची सुनिश्चिती करण्यासाठी शाश्वत शेती आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने रासायनिक खतांच्या असंतुलित वापराची वाढती समस्या सोडवण्यासाठी अनेक सक्रिय उपक्रम हाती घेतले आहेत.