( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्
Read More
काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या राधिका खेरा यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
छत्तीसगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सद्दाम खान आणि इम्तियाज अली फरार आहेत. दोघेही काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) शी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या निषेधार्थ ABVP कार्यकर्त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी निदर्शने केली.
आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.
भारतीय बौध्द महासभेचे मुंबईचे अध्यक्ष अॅड. जयेश सातपुते यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अॅड. सातपुते यांनी अनेक समाज कल्याणकारी कामे केली आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इतिहास मांडणाऱ्या 'ध्येय-यात्रा' या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन
दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या नवीन कार्यरत होणाऱ्या महाविद्यालयांना आणि कॅन्टीनला वीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे.मात्र या निर्णयाला 'नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया' कडून विरोध होत आहे. माफिवीर सावरकरांचे नाव देवून 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'चे विचार विद्यार्थ्यांवर थोपण्याचा प्रयत्न या निर्णयाद्वारे केला जात आहे असे 'नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया' कडून बोलले जात आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी मागणी केली होती.
दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे मात्र पहिली ते नववी तसेच अकरावीच्या लाखो विद्यार्थ्यांबाबत शासन नेमके काय करणार आहे असा सवाल करीत याविषयीचा संभ्रम दूर करण्याची मागणी भाजपा शिक्षक सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.
भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प.बंगाल येथील दौऱ्यादरम्यान झालेल्या हल्ल्याचे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. अशातच आता एबिव्हीपी आणि तृणमूल छात्र परिषद यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
बोहरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान मंथन परीक्षेत जिल्हास्तरावर निवड
१९९४ मध्ये आसाममध्ये पाच तरूणांच्या बनावट चकमक प्रकरणी ७ लष्टरी आधिकाऱ्यांना जेन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत तिसरीच्या वर्गातील रुपेश जयराम कोळी याच्या दोन्ही डोळ्यात काड्या खोचण्याचा भयावह व संतापजनक प्रकार घडला आहे.
खिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे अधिवक्ता आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एका खास कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. वी.टी. वाळवलकर व्याख्यानमालेंतर्गत 'कंसेप्ट्स अॅण्ड प्रिसिंपल्स इन सर्व्हिल लॉ या विषयावर आज मुंबईच्या चर्चगेट येथील सिडनहेम कॉलेज येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अॅड. विजय पी. वैद्य या विषयावर बोलणार आहेत.
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून आकरावी आणि बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, ९ रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठआप्पा गायकवाड तर प्रमुख अतिथी गोसेवक नरेश खंडेलवाल उपस्थित होते.