माळशेज घाटातील स्कायवॉकचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ठिकाणचे पर्यटन दृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिले.
Read More
लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता वीर पहारिया यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. संदीप केवळानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात ८ व्या दिवशी २.५६ कोटींची कमाई केली असून, आतापर्यंतची एकूण भारतातील नेट कमाई ८९.०६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. येत्या शनिवार रविवारी हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. ७ व्या दिवसाच्या शेवटी 'स्काय फोर्स' ने जागतिक स्तरावर १११.५ कोटींची कमाई केली होती. भारतात त्या
मुंबई : “चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्ण होत आले आहे. माजी खा. नवनीत राणा यांनी सोबतच केबल कारचीदेखील मागणी केली आहे. या दोन गोष्टी जर एकत्र असतील, तर पर्यटकांचा ओघ मेळघाटात वाढेल. याचा प्रस्ताव तयार करा, ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. २०१४ ते २०१९ सालापर्यंत मी मुख्यमंत्री असताना मेळघाटात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही सर्व कामे थांबविण्यात आली. अडीच वर्षे चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम थांबविण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले,” अस
एसव्ही रोडवरील वांद्रे रेल्वे स्टेशन ते लकी जंक्शन पर्यंत स्कायवॉक पाडण्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे. मेट्रो लाईन २ब (डी एन नगर ते मंडाले)पर्यंत जाण्यासाठी सात महिन्यांपूर्वी स्कायवॉकचा एक मोठा भाग पाडण्यात आला होता. स्कायवॉकच्या बाजूचे संरक्षक कवच काढण्यात आले असले, तरी त्याच्या आजूबाजूचे खांब, पदपथ आणि धातूचे रॉड शिल्लक राहिले आहेत. अशातच वांद्रे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकांच्या सौंदर्यात वाढ झाली असून ते आता मूळरूपात परत आले आहे.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राममंदीराच्या सन्मानार्थ प्रयागराजच्या अनामिका शर्माने आकाशातून १३ हजार फूट उंचीवरून राम मंदिराचा ध्वज घेऊन उडी मारली.
“आई… ऐक ना. मला असं वाटतंय की या वर्षीपासून आपण पारंपरिक पद्धतीने, साधेपणाने दिवाळी साजरी केली तर….म्हणजे निदान आपण आपल्याकडून तरी परंपरा जपू. पर्यावरणपूरक सण सुद्धा यातून साजरा होईल.” अगदी माझ्या मनातलं बोललीस की, चिमणे. हे सणवार असताच मुळी परंपरा, साधेपणातून निर्मळ आनंद देणारे. आमच्या लहानपणी आईने ३-४ रुपये जरी फटाके आणण्यासाठी हातावर टेकवले तरी आभाळ हातात मिळाल्याचा आनंद व्हायचा ग. नाही तर आताच्या तुमच्या पिढीच्या हातात ४-५ हजारांचे फटाके आणले तरी ते कमीच वाटतात. हे संवाद एका मैत्रिणीच्या घरी असताना काना
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटामुळ चांगलाच चर्चेत आहे. एका वर्षात अनेक चित्रपट करणारा कलाकार म्हणून अक्षयची जरी ओळख असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये त्याने बरेच फ्लॉप चित्रपट दिले. मात्र, कुठेही हार न मानता अक्षय पुन्हा एकदा देशावर आधारित चित्रपटांच्या मालिकांकडे वळलेला दिसून येत आहे. अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'स्काय फोर्स' आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत २१ सप्टेंबर, २०२३ रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी ग्लास स्कायवॉक उभारण्यात यावा आणि मावळ तालुक्यातील कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यंदाच्या मान्सूनबाबत विविध संस्थांच्या अहवालावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे. मागच्या वर्षी हवामान खात्याने ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण यावर्षी ९६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.
पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. निसर्गाच्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण.
केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाला आत्मनिर्भर बनवण्यासोबतच अत्याधुनिक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी रेजिमेंट आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्र शोध रडार - स्वाती (मैदानी) खरेदी करण्यासाठी ९ हजार १०० कोटींहून अधिक रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार, भारतीय सैन्याला आगामी काळात आकाश शस्त्र प्रणालीच्या २ रेजिमेंट आणि १२ रडार - स्वाती मिळणार आहेत.
डॉ. हेडगेवार यांनी मुळात संघाच्या स्थापनेपासून प्रारंभिक काळात संघटनेची ज्या पद्धतीची बांधणी केली, तो वारसा पुढील पिढ्यांनी निगुतीने सांभाळला. गुढीपाडवा हा डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या या अलौकिक आणि द्रष्ट्या कर्तृत्वाचे स्मरण करणे औचित्याचे...
आकाशातील तारे आणि अन्य खगोलीय गोष्टींचे गूढ आणि कुतूहलाची वेगळी वाट पुण्याचे सारंग ओक यांनी निवडली. अशा या आभाळभर आनंद वाटणार्या माणसाविषयी...
मुंबई शहरात आज दि. २० मे पासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. केरळ आणि कर्नाटकात पाऊस पाडणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत पुढील तीन दिवसात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे
येत्या स्थायी समितीच्या बैठकीत 18.69 कोटींचा प्रस्ताव
देशातील दुर्गम भागामध्ये आवश्यक त्या लशी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने 'मेडिसीन फ्रॉम द स्काय' या योजनेची सुरुवात केली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (एमओसीए) जनतेच्या सूचना जाणून घेण्यासाठी ड्रोन नियम मसुदा २०२१ प्रसिद्ध केला आहे. विश्वास, स्वयं-प्रमाणीकरण आणि विना-हस्तक्षेप देखरेखीवर आधारित ड्रोन नियम २०२१ हे यूएएस नियम २०२१ (१२ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध) ची जागा घेतील.
महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर ही महायुती दिसेल
आपल्या या गगनव्यापी प्रेरणेमुळेच आपल्या अंगणात ठाकलेल्या प्रत्येक आव्हानांचा गड आपण लीलया पादाक्रांत करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण या प्रेरणेच्या पराक्रमाचं आभाळ किती भव्य असू शकतं, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.
ग्राहकांच्या बदलत्या सवयीचा फटका जवळपास सगळ्याच क्षेत्रांना बसणार आहे. यामुळे विविध अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर सध्या प्रचंड मागणीत आहेत.
एके दिवशी मिस लीसन नावाची हडकुळी, गोरी, सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची तरुणी जागेच्या शोधार्थ तिथे आली. तिच्या एका हातात टाईपरायटरची पिशवी होती. दुसरा हात झग्याच्या खिशात होता. त्यात... शिरस्त्याप्रमाणे मिसेस पार्करनी तिला आधी मोठ्या खोल्या दाखवल्या
महापालिकेतर्फे सांताक्रूझ पूर्व येथे नेहरू रोडवर मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक होत असून त्याचे भूमिपूजन मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.
ठिकठिकाणी पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य; अनेकांची गैरसोय
भारतातच नाही तर क्वांटिको या आपल्या विशेष सीरिजने भारताबाहेर सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या प्रियांका चोप्राने यशाचे आणखी एक मानक पार केले आहे...
'द स्काय इस पिंक' चित्रपटातील 'पिंक गुलाबी स्काय' हे नवीन गाणे आज प्रदर्शित झाले. एकदम उडत्या चाळीचे असलेले हे गाणे तुम्हाला देखील ठेका धरायला भाग पडेल असेच आहे.
काही दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर १७ सप्टेंबरपासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज
शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इस पिंक' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला.आज प्रसिद्ध झालेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची लव लाईफ, त्यांच्या नात्यामध्ये येणारी वादळे, परिस्थितीनुसार बदलणारे नातेसंबंध यांची एक झलक दिसते.
फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांची केमिस्ट्री 'दिल धडकने दो' या चित्रपटामधून प्रेक्षकांना यापूर्वी पाहायला मिळाली आणि त्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंतीही दर्शवली होती. आता हीच केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल, असे या नवीन पोस्टरवरून वाटत आहे.
कोकणात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरू आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आता पुन्हा दमदार बॅटींग सुरू केली आहे.
राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली. या चित्रपटात फरहान अख्तर एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. 'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे आणि तो एका खेळाडूची भूमिका साकारणार आहे.
मुसळधार पावसानंतर राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये कोरडे हवामान दिसून येत आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती स्कायमेटने दिली
२४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा स्कायमेटचा अंदाज मुंबई : कोकण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या लाटांमुळे येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुस
मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा आता संपणार असून ४८ तासांत कधीही पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अलिबागपर्यंत मान्सून दाखल झाला असून काही दिवस उशिराने येणारा पाऊस आता ताणलेली प्रतीक्षा संपवणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
टाटा स्कायतर्फे स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) आणि हाय डेफिनेशन (एचडी) सेट बॉक्सच्या किमती चारशे रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार यंदा अल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याने दक्षिण-पश्चिम पर्जन्यमान सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यंदा पावसाची हजेरी समाधानकारक राहणार असल्याचे समजते.
यंदाचा पावसाळा हा देशातील शेतकऱ्यांना सुखावणारा ठरणार आहे. यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. असा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या ‘स्कायमेट’या खासगी संस्थेने वर्तवला आहे.
शिकागो येथे आज १३ हजार फुट उंचीवरून उडी घेऊन त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी तिंरगी सूट परिधान करत हातात मोदींना शुभेच्छा देणारे पोस्टर हातात धरले होते.
चर्नी रोड स्टेशनला जोडणारा फूटओव्हर ब्रिज व हाजी अलीवर नवीन फ्लाय ओव्हरचे बांधकाम सुरू करण्याचे काम लवकरच केले जाईल.
स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार पुढील २४ तासात मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
दरम्यान भारतीय हवामान खात्याने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून येत्या दोन दिवसांमध्येच मान्सूनमध्ये केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान खात्याने आज सांगितले आहे.
रेल्वे प्रवासी आणि पादचारी यांची डोकेदुखी ठरलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक प्रशासकीय कारवाई व राजकीय पक्षांमार्फत आक्रमक पवित्रा घेऊनही रेल्वे स्थानक परिसर, रेल्वेचे पादचारी पूल, त्याच्या बाजूच्या फुटपाथवर आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी जागोजागी आपले बस्तान मांडले आहे.