(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
Read More
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मं
( Chief Minister's favorite department is the Skill Development Department Mangal Prabhat Lodha ) महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावास उत्तर देताना राज्यातील युवा उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव
Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या ( Skill Development Department ) बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.
सद्यस्थितीत विद्यार्थी-युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच कौशल्य विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणे त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने तितकेच आवश्यक आहे. बदलता काळ आणि वाढत्या कौशल्यविषयक गरजा लक्षात घेऊनच खासगी-सार्वजनिक सहभागातून उद्योगांना कौशल्यप्राप्त उमेदवार वेळेत प्राप्त व्हावेत, या मोठ्या व व्यावहारिक उद्देशांसह मुंबई येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी...
(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करीत आहे. कौशल्य विकास विभाग आणि उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण करण्यावर आमचा भर आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासह या विभागाला यशाकडे नेण्यासाठी सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी केले.
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रचाराबरोबर अनेक पक्षांनी आपापले जाहीरनामेही प्रकाशित केले आहेत. सत्ताधारी भाजपचाही जाहीरनामा या आठवड्यात प्रकाशित केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक विषयांवर सर्व पक्षांकडून मुद्दे मांडले जातील. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा आणि नक्षलवाद हाही मुद्दा मांडला जाईल.
सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरुणांना नववर्षाची अनोखी भेट देऊ केली आहे. राज्यात १०० नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सोमवार, १ जानेवारी रोजी केली. त्यामुळे कौशल्याधारित नवी पिढी घडण्यास मदत होणार आहे.
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्याविषयी...
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,"भारताची आत्मा खेड्यांमध्ये राहते, त्यामुळे गावांना कौशल्य प्रशिक्षित केले तर गावे सशक्त करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही."
राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. म्हणूनच कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम केले जाईल , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
“प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार उपलब्ध होईल,” असा विश्वास कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५११ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याची माहिती मंत्री लोढा यांनी मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केद्रां’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी देशातील सर्व कामगार, आद्य श्रमिकांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना’ या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेला ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना’ हे नाव का दिले? आणि विश्वकर्मा जयंती हाच दिवस का निवडला, हे यानिमित्ताने जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजने’चा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने या योजनेचे स्वरुप, त्याचा लाभ कोणाला आणि कशाप्रकारे घेता येईल, योजनेचे नेमके फायदे यासंबंधीची प्राथमिक माहिती देणारा हा लेख...
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश CID कडून दि. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली.त्यांच्यावर ३५० कोटी रुपयांचा स्किल डेव्हलपमेंट महामंडळात घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचा मुलगा नारा लोकेश यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही अटक केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या संकल्पनेतील संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्धाटन केले. तसेच, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळत असून जगातील अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शि
कौशल्य आणि रोजगार म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. या विकासासाठी समोर येणार्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून, वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत मुबलक प्रमाणात उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची निर्मिती करणे, हेच सरकारचे ध्येय. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेले गतिशील आणि उद्योजक तरुण आपल्या समाजात वेगाने निर्माण होतील. नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून, ‘आत्मनिर्भर भारता’चा ह
मुंबई महापालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये २९४ कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रमुख शिक्षण घेता येणार आहे. आगामी काळात राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती मधील प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
‘पंतप्रधान कौशल्य विकास योजने’च्या चौथ्या व महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी देशपातळीवर विविध उद्योग आणि त्यांच्या गरजांनुरूप कौशल्य विषयक प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर सक्षम व कार्यक्षम प्रशिक्षकांची उपलब्धता, अद्ययावत प्रशिक्षण केंद्रांसह कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सहकार्य, कौशल्य विकास केंद्रांची स्थापना संबंधित विभाग व मंत्रालयांचे सहकार्य, जिल्हास्तरीय कौशल्य विकास केंद्रांची स्थापना इ. वर आता भर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाला सप्तर्षींच्या धर्तीवर सात प्रमुख क्षेत्रांची कोंदण देत ‘संस्कृती’ आणि ‘सिस्टम’चा सुरेख मेळ साधला. अर्थमंत्र्यांच्या या सप्तर्षींपैकी एक म्हणजे युवा सक्षमीकरण. तेव्हा, अमृतपिढीसाठी अर्थसंकल्पातील ठळक तरतुदींचे आकलन करणारा हा लेख..
पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले
तरुणांच्या नवसंकल्पानांना चालना देण्यालाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवार दि. १५ ऑगस्टला करण्यात आला.
भारतात जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण संस्था उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय यांनी म्हटले आहे. मुंबईत आज राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
केंद्र सरकारने सुक्ष्म व लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर सवलत, अनुदान आणि कमी व्याजदरात कर्ज आदींसह मेहनती उद्योजकांचा आता सन्मान करण्याचेही ठरवले आहे.