(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
Read More
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मं
( Chief Minister's favorite department is the Skill Development Department Mangal Prabhat Lodha ) महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावास उत्तर देताना राज्यातील युवा उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव
( Mangal Prabhat Lodha ) आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील युवा पिढीच्या कौशल्य विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्अजित पवार यांनी २०२५- २६च्या अर्थसंकल्पात नवी मुंबईत २५० एकर क्षेत्रावर ‘नाविन्यता नगर’ अर्थात ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याची घोषणा केली.
Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या ( Skill Development Department ) बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.
सद्यस्थितीत विद्यार्थी-युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच कौशल्य विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणे त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने तितकेच आवश्यक आहे. बदलता काळ आणि वाढत्या कौशल्यविषयक गरजा लक्षात घेऊनच खासगी-सार्वजनिक सहभागातून उद्योगांना कौशल्यप्राप्त उमेदवार वेळेत प्राप्त व्हावेत, या मोठ्या व व्यावहारिक उद्देशांसह मुंबई येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी...
( Telangana ) सध्याच्या युगात नोकरीसाठी पारंपारिक शिक्षण बरोबरच कौशल्य विकासाचे महत्त्व खूप आहे. तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. MEIL फाउंडेशन, या मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या सामाजिक दायित्वाच्या शाखेअतंर्गत ही योजना कार्यन्वित होत आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे योगदान MEIL फाउंडेशन देणार आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्य
धारावी मुंबईच नव्हे तर राज्यातील विविध लघु उद्योगांचे केंद्र आहे. धारावीच्या या अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक युवक - युवती जगत आहे. अशावेळी अकस्मातपणे एखादी संधी येते आणि या संधीचे सोने होते. याच संघर्षातून पुढे जात धारावीतील पियुष लवंगरे याने डिलिव्हरी बॉयची नोकरी करत असताना आता धारावीमध्ये मोबाईल दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
देशात अधिकाधिक रोजगार निर्मिती करायची असेल, तर तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना देणे क्रमप्राप्त. त्यादृष्टीने केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पताही विशेषत्वाने तरतूद केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही कौशल्य विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने...
महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बेरोजगार सेवा संस्थांसाठी विनानिविदा कामे घेता येणार आहे. या कामाची मर्यादा १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. सदर कामाची मर्यादा ३ लाखांपर्यंत होती, ती आता १० लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी यावेळी केली.
कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगरमधील राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. त्यामुळे या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करीत आहे. कौशल्य विकास विभाग आणि उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण करण्यावर आमचा भर आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासह या विभागाला यशाकडे नेण्यासाठी सर्वांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी केले.
महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात यांच्यात उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरिता झाले ला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असून भविष्यातील विविध क्षेत्रातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई शहरात आपल्या हातात उरलेल्या मोकळ्या जागांपैकी हँगिंग गार्डन ही एक महत्वाची जागा आहे. या जागेचा वापर करणाऱ्या नागरिकांचा आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आदर करायला हवा. येथील झाडांची कत्तल न करता जलाशयाची दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी निवडलेले टेंडर रद्द करण्यास पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. सदर प्रक्रिया पुढील काही दिवसात पूर्ण होईल असे कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगल प्रभात
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
‘जन शिक्षण संस्थान रायगड’ची स्थापना सरकारच्या ‘सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट, १८६०’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार झाली असून ‘जन शिक्षण संस्थान, रायगड’ ही संस्था कौशल्य विकास व उद्योेजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत (पूर्वाश्रमीचे श्रमिक विद्यापीठ) यांच्यामार्फत व्यवसायाभिमुख शिक्षण प्रशिक्षण राबवित असते. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रचाराबरोबर अनेक पक्षांनी आपापले जाहीरनामेही प्रकाशित केले आहेत. सत्ताधारी भाजपचाही जाहीरनामा या आठवड्यात प्रकाशित केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक विषयांवर सर्व पक्षांकडून मुद्दे मांडले जातील. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा आणि नक्षलवाद हाही मुद्दा मांडला जाईल.
ऑस्ट्रेलिया हा भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून, आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी दिली.पॉल मर्फी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने'चा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरुणांना नववर्षाची अनोखी भेट देऊ केली आहे. राज्यात १०० नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सोमवार, १ जानेवारी रोजी केली. त्यामुळे कौशल्याधारित नवी पिढी घडण्यास मदत होणार आहे.
बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन नाका कामगारांना कौशल्य विकासाचे धडे देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्याविषयी...
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये बृहन्मुंबई महापालिका कार्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण विभागातील अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागातील आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालय (नवीन व नूतनीकरण), उद्यान विभागातील उद्या
महिलांना कौशल्य-विकास आणि उद्योजकतेच्या संधी प्रदान करण्यासाठी काम करणारा स्किलटेक प्लॅटफॉर्म हुनर ऑनलाईन कोर्सेसने भारतात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एका कार्यक्रमात हुनर ऑनलाईन कोर्सेसने गुंतवणूकदार शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह २८ राज्यांमध्ये ५५००० पेक्षा जास्त महिला उद्योजिकांना तयार करण्याच्या आपल्या वाटचालीचा तसेच भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोण्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेल येथील के.ए.भाटीया, फाल्गुन मार्ग, संत साईबाबा प्राथमिक शाळा, येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्य
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,"भारताची आत्मा खेड्यांमध्ये राहते, त्यामुळे गावांना कौशल्य प्रशिक्षित केले तर गावे सशक्त करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही."
राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्यामुळे राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. म्हणूनच कौशल्य केंद्रातून युवकांना संधीशी जोडण्याचे काम केले जाईल , असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
“प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार उपलब्ध होईल,” असा विश्वास कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५११ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याची माहिती मंत्री लोढा यांनी मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केद्रां’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी देशातील सर्व कामगार, आद्य श्रमिकांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना’ या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेला ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना’ हे नाव का दिले? आणि विश्वकर्मा जयंती हाच दिवस का निवडला, हे यानिमित्ताने जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजने’चा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने या योजनेचे स्वरुप, त्याचा लाभ कोणाला आणि कशाप्रकारे घेता येईल, योजनेचे नेमके फायदे यासंबंधीची प्राथमिक माहिती देणारा हा लेख...
राज्य सरकारच्या माध्यमातून तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच, राज्यातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासिकेचा लाभ घेवून स्वविकास करतील, अशा आशावाद मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश CID कडून दि. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली.त्यांच्यावर ३५० कोटी रुपयांचा स्किल डेव्हलपमेंट महामंडळात घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचा मुलगा नारा लोकेश यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही अटक केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या संकल्पनेतील संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्धाटन केले. तसेच, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आयटीआयच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळत असून जगातील अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शि
कौशल्य आणि रोजगार म्हणजे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे. या विकासासाठी समोर येणार्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून, वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत मुबलक प्रमाणात उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची निर्मिती करणे, हेच सरकारचे ध्येय. शैक्षणिक पात्रतांसह, बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेले गतिशील आणि उद्योजक तरुण आपल्या समाजात वेगाने निर्माण होतील. नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून, ‘आत्मनिर्भर भारता’चा ह
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' चे आयोजन केले आहे राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत व शैक्षणिक संस्थांना दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज सादर करून सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये २९४ कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रमुख शिक्षण घेता येणार आहे. आगामी काळात राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती मधील प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावात कौशल्य विकास केंद्र लवकर सुरू करणार असल्याची घोषणा कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
पुणे : शिक्षण घेऊन विविध पदावर करीत असताना शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. भुगाव येथे आयोजित स्किल इन्स्टिट्यूट फेज-२ आणि फ्युएल बिझनेस स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फ्युएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य सल्लागार संतोष हुरालीकोप्पी, फ्युएलच्या कार्यकारी अधिकारी मयुरी राजेंद्र, उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे, ईव्यासच्या संस्थापिका डॉ. प्रतिमा
‘पंतप्रधान कौशल्य विकास योजने’च्या चौथ्या व महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी देशपातळीवर विविध उद्योग आणि त्यांच्या गरजांनुरूप कौशल्य विषयक प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर सक्षम व कार्यक्षम प्रशिक्षकांची उपलब्धता, अद्ययावत प्रशिक्षण केंद्रांसह कौशल्य प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सहकार्य, कौशल्य विकास केंद्रांची स्थापना संबंधित विभाग व मंत्रालयांचे सहकार्य, जिल्हास्तरीय कौशल्य विकास केंद्रांची स्थापना इ. वर आता भर
मुंबई : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते ’यशस्वितांचा सत्कार’ करताना ‘जन शिक्षण संस्थान’ला खूप आनंद होत आहे. ‘जन शिक्षण संस्थान’ रायगड दि. ४ एप्रिल, २००४ रोजी स्थापन झाले. या संस्थेचे अलिबाग येथे त्याचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयातून रायगड जिल्ह्यातील नवसाक्षर, अल्प साक्षर, साक्षर आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे होत असते. यासाठी आम्हाला भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून मदत मिळत असते. आज यशस्वी झालेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे असलेल्या व्यक
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाला सप्तर्षींच्या धर्तीवर सात प्रमुख क्षेत्रांची कोंदण देत ‘संस्कृती’ आणि ‘सिस्टम’चा सुरेख मेळ साधला. अर्थमंत्र्यांच्या या सप्तर्षींपैकी एक म्हणजे युवा सक्षमीकरण. तेव्हा, अमृतपिढीसाठी अर्थसंकल्पातील ठळक तरतुदींचे आकलन करणारा हा लेख..