गेलेे काही आठवडे आपण बलुचिस्तान, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत इत्यादी पाकिस्तानी प्रांतांमधल्या बंडाळ्यांची स्थिती समजून घेत आहोत. एक बलुचिस्तान सोडला, तर इतर प्रांत स्वबळावर स्वतंत्र होऊ शकतील, अशी स्थिती नाही. इकडे भारताने हाणलेल्या जबर तडाख्याने पाकिस्तान घायाळ झालाय, असे भासते. पण, तिकडे पाकिस्तानी सेना नेतृत्व ‘आयएसके’ला पुढे करून बलुचिस्तानला तर चेपतेच आहे, पण अफगाणिस्तानावरही वरचढ होऊ पाहत आहे. जाणून घेऊया हा सत्तेच्या सारी
Read More
जर्मनी एकेकाळचे बलाढ्य राष्ट्र. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात या राष्ट्राचा दबदबा वादातीत. मात्र, दुसर्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीने संरक्षणसिद्धतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. सातत्याने शांततापूर्ण नीतीला पाठिंबा दिल्याने आज जर्मनीतील जनतेची सैन्यात भरती होण्याची मानसिकता नाही. मात्र, रशिया-युक्रेन युद्धानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत उसंत घेतली आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बहुसंख्य धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यानंतर मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पावसाने विश्रांती घेतली.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्यायचे या मुद्दयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ठाम आहेत . आतापर्यत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्याचे नाव कु ठेही दिले नाही. हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर ठाम आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामकरणाच्या मुद्दयांवर कॉग्रेसला 25 ते 30 जागा गमवाव्या लागल्या होत्या. आपल्या आंदोलनातून राज्यसरकारला ही या गोष्टीची जाणीव होण्याची गरज आहे. ती परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. कदाचित विमानतळाचे नामकरण होण्यास अ