राज्यात काही दिवसांपासून मास्कचा पुनर्वापर होणार याची चर्चा रंगली होती. मास्कची सक्ती येणार हे जवळपास निश्चित झाले होते.
Read More
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचं भयानक वास्तव सध्या समोर येतंय. गेल्यावर्षी आलेल्या या कोरोनाच्या महाभयंकर साथीनंतर आता महाराष्ट्रावर दुसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. रोज समोर येणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता महाराष्ट्रावरील हे संकट अधिकच दाट होताना दिसतंय.
एकतर्फी लक्षणांच्या आजारांचे उपचार करत असताना चिकित्सकाला फार काळजी घ्यावी लागते. कारण, बर्याच वेळा ‘सम’ असे औषध न मिळता ‘अंशत: संलग्न’ असे औषध दिले जाण्याचा संभव असतो. अशामुळे आजाराचे दमन होऊ शकते, पण आजार बरा होत नाही. एकतर्फी लक्षणांचे आजार शरीरावर पूर्णपणे दृश्य होत नसल्यामुळे बरे होण्यास कठीण असतात व त्यांना बरे होण्यास खूप कालावधी लागतो.
शारीरिक व्याधींवर उपचार म्हणून सतत दिलेल्या या 'पेनकिलर'मुळे रुग्णाला आराम वाटू लागतो, पण काही काळापुरताच. काही कालावधीनंतर मात्र हा आजार जास्त प्रमाणात बळावतात. काही वेळा या आजारांमध्ये काही प्रमाणात आराम वाटतो. परंतु, आतील आजार मात्र तसाच राहतो.
शिक्षकांना शिक्षण व्यवसायामुळे काही शारीरिक त्रास तर होणारच; त्याचबरोबर काही मानसिक तक्रारी पण उद्भवतात. त्याबद्दल सविस्तर बघूया.