प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा’नुसार जगात दर मिनिटाला प्लास्टिकचा एक ट्रकभर कचरा समुद्रात टाकला जातो. १९५०-२०१७ पर्यंत उत्पादित झालेल्या ९.२ अब्ज टन प्लास्टिकपैकी अंदाजे सात अब्ज प्लास्टिकचे रुपांतर कचर्यात झाले आहे. हा कचरा लँडफिल्समध्ये आणि समुद्रात टाकला जातो आणि प्लास्टिकचे जैवविघटन होत नाही. त्याऐवजी कालांतराने त्याचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन होते. या तुकड्यांना ‘मायक्रोप्लास्टिक्स’ म्हणून ओळखले जाते.
Read More
‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
कल्याण डोंबिवली महापालिकेने प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणा:या व्यापा:यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला असता त्यांच्या विरोधात प्रशासनाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मानवाने कचरा समजून समुद्रात टाकलेले हेच प्लास्टिक परत किनाऱ्यांवर धडकून त्याची निसर्गाकडून परतफेडही केली जाते
होणाऱ्या परिणामांचा अंदाज नसताना हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे ही बंदी कितपत यशस्वी होईल हा येणारा काळच ठरवणार आहे.
या बंदीच्या निमित्ताने प्लास्टिकचा पूर्ण नाश होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या स्वप्नाळू पर्यावरणप्रेमींमध्ये मात्र काहीशी नाराजी आहे.