बैल, घोडा, उंट, हत्ती, खेचर, गाढव यांपैकी कोणतंही वाहन न जोडलेली एक लोखंडी गाडी मुंबईहून धावत-धावत ठाण्याला गेली आणि परतसुद्धा आली. केवढा हा चमत्कार! १५ डब्बे आणि यात सुमारे ५०० माणसं बसलेली ही गाडी ओढायला बैल किंवा कोणतंच जनावर नाही? मग ती कशी ओढली जातेय? ती पाहा, वाफेचे सुस्कारे सोडत आणि शिट्यांच्या किंकाळ्या फोडत ती जी तीन इंजिनं धावतायत ना, ती खेचून नेतायत त्या डब्यांना.
Read More
मुंबई देशाची आर्थिक राजधानी. मुंबईवर झालेला हल्ला हा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा आघात ठरू शकतो.