( Sanjay Kelkar ) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. केळकर यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन ‘घर चलो अभियाना’ला सुरूवात करण्यात आली.
Read More
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज नागालँडच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणा-या नागामंडई या १० एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भूमिपूजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्ह्यातील सेथेकेमा-ए येथे संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ वढू (बु.) विकासासाठी महायुती सरकारने ३९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि संवर्धन करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
उत्तर पूर्वचे भाजप-महायुतीचे उमेदवार मिहिर कोटचा हे २४x७ लोकांसाठी काम करतात. त्यामुळे आपण त्यांना खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. ७ मे रोजी केले. उत्तर पूर्व मतदारसंघात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई : मुंबईतील चर्नीरोड येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील दलित मुलीच्या झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका वार्डन वर्षा अंधारे यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. तसेच, राज्यभरातील सर्व मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेचे ऑडीट करून शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची सांत्वनप
मुंबई : भारतीय दलित पँथर पासून कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे माझ्या पाठीशी उभे राहिले. कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची चळवळ मी देशभर पोहोचवू शकलो असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे.मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजप चा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. ५ वर्षात पहिला अडीज वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय
रिपब्लिकन पक्षाच्या बंजारा आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सोमु उर्फ कामु पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
खानिवडे : वसईत विभागवार चार दिवस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजपा, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आरपीआय महायुती आणि सावरकर यांच्या चाहत्यांकडून ही गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे . यात्रेची सुरवात विरार पूर्व येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात येणार आहे . ह्या यात्रेमध्ये चित्ररथाद्वारे सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंग दाखविण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांचे राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी विचार समाजात पोहच
पवई आयआयतील दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने जिथे सातव्या मजल्यावरून ऊडी घेत आत्महत्या केली. त्या घटनास्थळाचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आरपीआयतर्फे करण्यात आली आहे. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर निष्काळजीपणाबद्दल आयआयटी प्रशासनाला जबाबदार धरावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.
“काँग्रेस हा निवडून न येणारा पक्ष आहे. राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायला नको होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सामना करण्याची हिंमत ठेवायला हवी होती. पण, त्यांच्यात ती हिंमत नाही,” असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. तसेच, “2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा मिळतील, असे नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील. त्यांच्या मंत्रिमंडळात मी नक्की मंत्री असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण पश्चिमेला राहत असलेले आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचा त्यांच्या शेजाऱ्यांशी असलेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचल्याने तो सोडविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी काल सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली.
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर कथित लैंगिक आरोप पायाल घोषणे केले होते
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली अभिनेत्री कंगना रानौतची भेट
मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षांत दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्यांकांसह सर्वांसाठी भरीव कामगिरी केल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या पार पडलेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई आशान, तर रिपाइंचे भगवान भालेराव विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार सकाळी ११ वाजता होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली
विकासपुरुष नितीन गडकरींचे अभिवचन
देशात लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मोठी लाट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात एनडीएचे सरकार येणार हे निश्चित आहे.
उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
पालघर नगरपरिषदेवर शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचा झेंडा फडकला, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विराजमान होणार आहेत.
रामदास आठवलेंच्या राजकारणाचा उजवेपणा हा की, त्यांनी अशाप्रकारे एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध भडकविण्याचे काम कधीही केले नाही. जातीच्या नावाने कपाळी राख फासून आठवले वा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवल्याचेही आढळत नाही. मात्र, रामदास आठवलेंसारखी व्यक्ती सत्तेची वाटेकरी झाल्याने ते काही लोकांना चांगलेच जाचते आहे.
आठवले यांना धक्काबुकी निषेधार्थ उल्हासनगर कडकडीत बंद
देशात हवा कुणाची आहे हे मला अचूक कळतं; आणखी दहा वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच हवा राहणार आहे. काँग्रेसने मला केंद्रात मंत्रिपद दिले नाही मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीयमंत्रीमंडळात स्थान दिले आहे.
रामदास आठवलेंनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघांतून लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
मूलभूत हक्क हे भारतीयांना घटनाकारांनी दिलेला अमूल्य उपहार आहे. मूलभूत हक्कांचा वापर करतांना इतरांचे हक्क डावलले जाणार नाहीत, याची काळजी घेणे भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. पण घडते वेगळेच ? आपण आपल्या हक्कांचा वापर करतांना इतरांचे हक्क डावलतो आणि ही कृती दुर्लक्षित करतो.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
रावेर तालुक्यातील मंगरुळ येथील ग्रामपंचायतीच्या गावठाणातील भूखंड हडप करण्यात आला असून, त्यावर बेकायदेशीरपणे आश्रमशाळा चालवली जात आहे.