‘कला की शाश्वत खाद्य संस्था?’ हा प्रश्नच मुळात कितपत रास्त आहे, हा प्रश्न पडावा, असा प्रसंग नुकताच घडला. युरोपात गेले अनेक दिवस सुरू असलेली आंदोलने-मोर्चे लक्षात घेता, तेथील अडचणी समजून घेतानाच, त्या हाताळाव्या कशा याचाही मागोवा घेणे तितकेच गरजेचे.
Read More
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे १४ सप्टेंबर रोजी निधन झाले.
पुणे : राज्यातील महापलिका निवडणूक लवकर व्हाव्यात हीच आमची ईच्छा आहे. पण आधीच्या ठाकरे सरकाराने प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या. पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.
भाजप मित्रपक्षांना संपवतो हा आरोप अत्यंत खोटा आहे, माझा पक्ष वाढतोय मला तसा अनुभव आला आहे अशी टिपण्णी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे
भारतीय कधीच आयुष्यात धोका पत्करत नाहीत, त्यांना कायमच एक सुरक्षित नोकरी हाच पर्याय योग्य वाटतो आणि तोच ते अवलंबतात, असा सर्वसाधारण धारणा आहे. याच धारणेला जोरदार धक्का देऊन भांडवली बाजारासारख्या अत्यंत जोखमीच्या क्षेत्रात उतरून आपले स्वतंत्र स्थान तयार करून भारताचे वॉरेन बफेट अशी ओळख निर्माण करणारे, अनेक सामान्य भारतीयांचा भांडवली बाजाराबद्दलचा दृष्टिकोन बदलायला लावणारे राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड गेले. राकेश यांच्या कार्याचा आढावा घेणारा आणि त्याचे महत्व सांगणारा हा लेख.
बप्पी लहरी आणि लता दीदींचे मातृत्वाचे नाते
डोंबिवलीतील एकमेव सुतिकागृह मोडकळीस आल्याने सात वर्षापूर्वी बंद करण्यात आले आहे. पण अद्याप त्याठिकाणी नवीन इमारत उभी करण्यात आली नसल्याने गोर-गरीब गर्भवती महिलांना कळव्याच्या शासकीय रुग्णालयात पायपीट करीत जावे लागत आहे. सुतिकागृहाच्या पुर्नबांधणीच्या मुद्दयावर आता रिपाई आक्रमक झाली आहे. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलावीत अन्यथा गरोदर महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा रिपाई शहराध्यक्ष अकुंश गायकवाड यांनी दिला आहे.
भाजपने युती करताना योग्य मान द्यावा रिपाईची अट
पाऊलवाट, देऊळबंद यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी संगीत देणाऱ्या संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते.
सभापती व्यंकय्या नायडू यांची कारवाई
बदलत्या भारताचे रूप म्हणजे नरेंद्र मोदी असे सामान्य लोकांना वाटते. परिवारवाद, जातवाद, धर्मवाद यापेक्षा देश मोठा, ही भावना आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'रिप वॅन विंकल' झालेले डावे यांना हे काही समजत नाही. 'रिप वॅन'प्रमाणे ते भूतकाळात जगत आहेत आणि देशात उच्छाद मांडीत आहेत.
पुण्यातील पत्रकार प्रथमेश नारविलकर ( वय - ३३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री ९:३० वाजता निधन झाले.
विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबई शहर भागात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचा वरचष्मा राहण्याची चिन्हे आहेत. मुंबई शहारात एकूण मतदानाची टक्केवारी कमी झाली असली तरी झालेल्या मतदानात युवक वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हक्काचे मतदार मतदानाला उतरलेच नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असे दिसते आहे.
मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी ज्या भागात आहे, असा हा मतदारसंघ. २००८ नंतर झालेल्या नवीन रचनेत या मतदारसंघाची रचनाही बदलली.
शिल्लॉंगचे आर्चबिशप रेव्ह. डॉमिनिक जाला यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याविषयी सर्वांना ज्ञात केले.
कांदिवली विधानसभा मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज
प्रसिद्ध टॉलिवूड विनोदसम्राट वेणू माधव यांचे आज मूत्रपिंड आणि यकृत संबंधित विकारामुळे निधन झाले. ते ३९ वर्षांचे होते. गेल्या २ आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यानंतर आज दुपारी १२:२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अटलजींनी नेहमी संकटांना सामोरे कसे जावे, याचे धडे सर्वाना दिले.