इतिहासातील साधने ही अभ्यासाच्या दृष्टीने ( Pune Currency ) फार महत्त्वाची, इतिहाच्या साधनांमुळे त्याकाळातील अनेक घटकांचे पुरावेच अभ्यासकासमोर येत असतात. त्यातूनच काळाचा पट अभ्यासकासमोर उभा राहून, त्यातून सत्य समोर येत असते. अशा इतिहासाच्या साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व फार. मराठ्यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र असलेल्या पुण्यातील नाण्यांचा घेतलेला हा आढावा...
Read More
मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून्। दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः॥ वाचनाने माणसाला विविध विषयांचे ज्ञान होते आणि माणूस सर्वश्रुत होतो. वाचनाचे हेच महत्त्व लक्षात घेऊन ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’तर्फे दि. 29 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर या कालावधीत ‘बालक मंदिर, कल्याण’ ‘अखंड वाचनयज्ञ 2024’ आयोजित करण्यात आला आहे. याच ‘वाचनयज्ञा’चा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
पी. एन. पणिक्कर यांचा १९ जून १९९५ रोजी केरळमध्ये निधन झाले. त्यांना केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक म्हटले जाते. आपल्या गावी एक शिक्षक म्हणून, पणिक्कर यांनी १९२६ मध्ये सदनाधर्मम ग्रंथालय सुरू केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात 'राष्ट्रीय वाचन दिवस' साजरा केला जातो.
अंबरनाथ : ग्रामीण भागातील शाळांमध्ये लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तितीक्षा फौंडेशनच्या माध्यमातून पायल कबरे यांनी सुरु केलेल्या वाचन चळवळीचे कार्य कौतुकास्पद आहे , वाचनासाठी पुस्तके कमी पडणार नाहीत यासाठी भरीव पाठबळ देण्याचे आश्वासन भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिले.
ठाणे : सण-उत्सवाच्या माध्यमातुन संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच ज्ञानदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ सुरु केली आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.६ एप्रिल रोजी) हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अतिथी भाविकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.
वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील चित्रकार सुभाष गोंधळे यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो.
‘वृंदावन फाऊंडेशन’, ‘विवेक व्यासपीठ पुणे’ यांचा ‘गुरुजन गौरव पुरस्कर’ यंदा प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा लेख...
महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत ग्राहकांना उत्तम वीजसेवा देण्यासाठी, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक वसूल करण्यासाठी, स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलासाठी संबंधित ग्रामपंचायतींशी तसेच इतर शासकीय यंत्रणांशी पाठपुरावा करून वसुली करण्याबाबत व ज्या मीटर रीडिंग एजेन्सिंचा रीडिंग मुख्यालयाकडून नाकारण्यात आला होता, अशा एजेन्सींच्या प्रतिनिधींना प्रत्यक्षात भेटून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, कोंकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री.चंद्रकांत डांगे यांनी आढावा बैठक घेतली.
अनेकदा महावितरणकडून ग्राहकांना चुकीचे बिल जात असल्याची तक्रार येत असते. काहीवेळेस वीजमीटरचे रीडिंग चुकीचे केले जात असलयाचे ग्राहकांच्या तक्रारी येत असतात.
अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडून त्या तितक्याच ताकदीने यशस्वी करण्याचे काम डॉ. योगेश विजय जोशी करीत आहे. त्यांनी कोणकोणत्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्या आहेत यावर टाकलेला प्रकाश.
वाचन संस्कृती जपण्यासाठी कल्याणमध्ये युवा उद्योजकांचा पुढाकार
ग्रंथसंकलन आणि त्याचे वाचन शांततामयी आणि विवेकी समाजाचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रंथालयाच्या कपाटात असणारी ही संपदा वाचकांच्या हातात असणे, हेदेखील वाचनसंस्कृतीची वाढ होण्यासाठी आवश्यक असेच आहे. याच जाणिवेतून नाशिकमधून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या संकल्पनेच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाचकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे ग्रंथांच्या जवळ येणे शक्य होत नाही. तेव्हा ग्रंथच वाचकांच्या दारी पोहोचवले तर, समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदतच होईल, या हेतूने ग्रंथपेटीच्या माध्यमातून ‘ग्रंथ तु
'संस्कार भारती साहित्य कट्ट्या'चा उपक्रम
काहीं व्यक्तींचे मित्रत्वाच्या, वडिलकीच्या नात्याने मिळणारे मार्गदर्शन आयुष्यात अत्यंत मोलाचे ठरते. असेच एक मार्गदर्शक, वाचक, लेखक, समाज जागरुक व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र मालुसरे...
दिग्गज साहित्यिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये वाचनसंस्कृती, वेगाने फोफावली आहे. ही चळवळ व्यापक करण्यामागे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा मोठा वाटा आहे.
मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणतात. याच मुलांच्या संगोपनासाठी त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणार्या चिमुरड्यांच्या पुस्तकवाला सूर्या प्रकाश राय भय्याची बालदिनाच्या निमित्ताने ही खास ओळख...
‘विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटण्यामागील मूळ कारण म्हणजे समाजात वाचनसंपदा वाढावी; असे मला वाटते. अवांतर वाचनामुळे माणसाला चार चांगल्या गोष्टींचे ज्ञान होते.’
सन १९९१ मध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी कोणत्या मान्यवराला आमंत्रित करावे, याविषयी कार्यकारी मंडळाची चर्चा सुरू होती. मी तेव्हा ‘सावाना’चा सांस्कृतिक सचिव होतो. मी अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव सुचवले. अटलजी तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. एवढा मोठा माणूस आपल्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी येईल का, याविषयी सर्वांनीच साशंकता व्यक्त केली.
’इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेड’ असा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती.
नेहमीच मनस्तापाचे झटके देणाऱ्या वीजवितरण कंपनीने यावेळी मात्र ग्राहकांना सुखद झटका दिला आहे.
पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती हा नक्कीच मनाला आनंद देणारा सोहळा आहे. मात्र, त्याचबरोबर जिल्हास्तरापर्यंत सक्षम वाचनालये उभी करण्याची गरजदेखील मोठी आहे.