मराठी चित्रपटसृष्टीतल अमुल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारकडून दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहिर करण्यात आला. याच निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतने पद्मभूषण राजदत्त यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या गुरुंचे अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांचे कायमस्वरुपी स्मरण राहावे यासाठी स्वत:ला राजदत्त नाव दिले. हे सांगताना त्यांनी त्या नावामागची गोष्ट देखील सांगितली.
Read More
वयाच्या पाचव्या वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे. कालांतराने मला चित्रपटसृष्टीची ओढ लागली आणि मी आमच्या वर्धा जिल्ह्याच्या आमच्या संघचालकांना आप्पा जोशी यांना पत्र लिहून चित्रपट व्यवसायात जाऊ का असे विचारले. त्यावर मला संघ स्वयंसेवकांनी कुठल्याही क्षेत्रात जावे पण मी संघ स्वयंसेवक आहे हे विसरु नये ही शिकवण दिली आणि मी चित्रपटांकडे वळलो, असे पद्मभूषण राजदत्त यांनी म्हटले. नुकताच त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहिर केला आहे. या निमित्ताने 'महाएमटीबी'ने त्यांच्याशी संवाद साधला होत
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून १२ नावांची घोषणा करण्यात आली. यातलेच एक नाव म्हणजे दत्ताजी/राजदत्त. दत्ताजी/राजदत्त हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक आहेत. ज्यांच्या कार्याने मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने जगाच्या पडद्यावर आली. त्यांच्या कष्टाची आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने राजदत्त यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
दत्ताजी/राजदत्त हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक. राजदत्त यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली आहे. त्यानिमित्त त्यांचा गौरवसोहळा आणि ‘राजदत्त चित्रपट महोत्सव’ ‘मिती फिल्म सोसायटी, पुणे’ यांनी आयोजित केला आहे. यात मुलाखतींबरोबर दत्ताजी यांच्या ‘पुढचं पाऊल’, ‘वर्हाडी आणि वाजंत्री’ आणि ‘शापित’ या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. पुण्याच्या ‘नॅशनल फिल्म आर्काइव्ह थिएटर’मध्ये आज दि. ११ आणि १२ जून रोजी होणार्या या महोत्सवात ‘आयसीसीआर’चे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दत्ताजी यांच
आत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीवर जीवनक्रम आचरणारे,तारुण्यात असताना मुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारे स्वातंत्रसैनिक आणि तोच सेनानीपणा समाजकार्यात जपणारे सच्चे नागरिक म्हणजे अर्थात चित्रतपस्वी ‘राजदत्त.’
नामवंतासंह नाशिककरांची मोठी उपस्थिती
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृति संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते.