मागील भागात जयपाल सिंह मुंडा या वनवासींचे नेते आणि हॉकीमधील मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही भूषविलेल्या अपरिचित व्यक्तिमत्त्वाची आपण तोंडओळख करुन दिली. आजच्या भागात जाणून घेऊया, मुंडा यांनी वनवासी आरक्षणासाठी उभारलेला लोकसंघर्ष आणि एकूणच त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी...
Read More
जयपाल सिंह मुंडा ही वनवासी समाजातील एक मोठी असामी होऊन गेली. उच्च शिक्षण घेतलेले, वनवासींचे नेते आणि हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही त्यांनी भूषविले होते आणि भारताचे ते पहिले सुवर्ण पदक होते. तेव्हा, नुकत्याच झालेल्या त्यांच्या स्मरण दिनानिमित्त दोन भागांत त्यांचा जीवनपट उलगडण्याचा हा प्रयत्न. त्यातील आजचा पहिला भाग आणि दुसरा भाग पुढील सोमवारी, दि. ४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.
‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ आता हॉकीचे जादुगार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ या नावाने ओळखला जाणार आहे
एशियन चॅम्पियनशिप विजेते आणि ध्यानचंद पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले प्रसिद्ध हॉकीपटू हकम सिंह भट्टल यांचे आज सिंगरुर येथील एका रुग्णालयात निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी देशासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती.