भारताची व्याख्या करतानाच ज्ञानाच्या प्रकाशात रममाण असलेला देश ( Progressive and Reactionary ) अशी अनेकदा केली जाते. या देशात ज्ञान, कला, कौशल्य यांची कधीही वानवा नव्हती. मात्र, इंग्रजांनी कुटिल बुद्धीने केलेल्या शिक्षण क्षेत्रातील बदलांमुळे, आत्मविश्वास गमावलेली एक मोठी पिढी निर्माण झाली. भारत आणि युरोपातील शिक्षण आणि सामाजिक स्थितीचा हा तुलनात्मक आढावा...
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौर्यात ( Devendra Fadanvis on Davos Visit ) राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी येईल, यासाठी केलेले प्रयत्न हे उल्लेखनीय असेच. आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यात याची मदत होणार आहे. आजवर देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले गेले आणि यापुढेही ओळखले जाईल.
दुसर्याच्या भूमिकेचा स्वीकारही करता आला पाहिजे, किमान त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यातूनच सर्वसमावेशक व्यवस्थेचा विकास होत असतो, अशी पल्लेदार वाक्यं कायमच आपल्याला जागतिक पुरोगामी कंपूच्या भाषणात ऐकायला मिळतात.
वादग्रस्त ‘कलम ३७०’ निरस्त केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच लोकसभेची निवडणूक होत आहे. भाजपने दोन जागावगळता या निवडणुकीत उमेदवार दिलेले नाहीत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काश्मीर कात टाकत आहे. इथल्या युवावर्गाला बदल हवा आहे. त्यामुळे या सगळ्यांवर काश्मीर काय कौल देते याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे.
२०२४च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. त्यानुसार, चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता, (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळे पटेल यांना क्लीनचीट मिळाली आहे.काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारमध्ये प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सरकारी विमानवाहतूक कंपनी एअर इंडियासाठी विमान खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारला ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच ठपका पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने
नागालँड या राज्यात आजवर झालेल्या सर्व १४ विधानसभा निवडणुकीत म्हणजेच ६० वर्षात एकही महिला आमदार निवडून आलेली नाही. यदां प्रथमच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. हेकानी यांनी दिमापूरच्या जागेवर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अझेतो झिमोमी यांचा १,५३६ मतांनी पराभव करून विजय मिळवला.
विवाह हा तर मानवी जीवनाचा महत्त्वाचा संस्कार. याच संस्काराच्या माध्यमातून वधू-वर आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करतात. मग अशावेळी अग्निहोत्र का नको? अग्नी म्हणजे प्रगतिशीलता. अग्नी म्हणजे उर्ध्वगमन. अग्नी म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. म्हणूनच अग्निहोत्राविना हा मौलिक असा विवाह संस्कार कदापि पूर्ण होऊ शकत नाही.
अमेरिकेने आपल्या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी काळजी व्यक्त केली पण, आजचा भारत आपण सांगू ते ऐकणारा नाही, हे ओळखायला अमेरिका विसरली. आजचा भारत अमेरिकेचा अहवाल नाकारतोही अन् अमेरिकेलाच सवाल विचारतोही. आजचा भारत उत्तर देणेही जाणतो अन् चुकीच्या प्रकाराविरोधात आवाज उठवणेही. तसेच भारताला खोटे ठरवणार्यांना आरसा दाखवण्याचे कामही आजचा भारत करतो.
केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याने सध्या हिंदूंची ओळख पुन्हा एकदा नव्याने उजळू लागली. नुसती उजळत नसून, तर पुन्हा हिंदू धर्माला आणि सोनेरी दिवस पाहण्याची संधी मिळू लागली आहे. मात्र, यातही हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांबरोबरच पुरोगामी पत्रकारितेच्या मशाली मिरवणार्या दैनिकांना हिंदू धर्मावर टिंगलटवाळी करण्याचे दिवास्वप्न पडू लागले
“देशात सध्या भयाचे वातावरण आहे”, “मोदी सरकारच्या काळात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे”; असा दावा २०१४ सालापासून करणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कंत्राट घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या एका खासगी वृत्तवाहिनीने जिहादी विचारसरणीच्या सरजिल उस्मानीपुढे सपशेल नांगी टाकल्याची घटना नुकतीच घडली आहे.
पिठाधीश्वर, महामंडलेश्वर, महंत ह्यांचे रथ त्याच्या पुढे नागा साधू आणि भक्तगण अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक होती. ठरलेल्या वेळी ही मिरवणूक घाटावर पोचली. प्रत्येक आखाड्याला स्नानाची मर्यादित वेळे आखून दिली होती त्या वेळेतच जुना आखाड्याचे स्नान झाले आणि सर्व साधूंनी घाट रिकामा केला. पोलिसांनी ही कोणीही नागरिक घाटावर राहणार नाही यासाठी अतिशय चांगली रचना लावली होती. काही मिनिटात त्यांनी तो घाट मोकळा केला. पुढील आखाड्याचे साधू येण्यापूर्वी सर्व घाट पाण्याने धुतला वायपरनी घाट कोरडा केला, सॅनिटाईजही केला अन्य परिसर आणि
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेत धन्यता मानणाऱ्या सामाजिक संस्थांचा ज्या कोल्हापूर जिल्ह्यात पगडा आहे. त्याच जिल्ह्यातच चालीरीतींच्या नावाखाली विकृती माजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आता आपल्याला दैवी गुणांची संपदा निर्माण करायची आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती आणि त्या व्यक्तींचा मिळून झालेला समाज दैवीगुण संपन्न करायचा आहे. भग्न मंदिर म्हणजे भग्न भारत, भव्य मंदिर म्हणजे भव्य भारत, ही आपली दिशा आहे.
आपल्याला प्रतिगामी ठरवण्याच्या प्रयत्नांमुळे व्यथित झालेल्या बेनेटने मालकांची हुजरेगिरी करण्याऐवजी संपादक पदाचा राजीनामा दिला. या घटनेने ‘टाईम्स’चा उदारमतवादीपणाचा बुरखा फाटला असून स्वतःला सहिष्णू म्हणवणार्यांचा असहिष्णू चेहरा आणखी एकदा जगासमोर आला आहे.
‘जुशे’वरुन मोदींमध्ये कोरियाच्या माजी हुकूमशहाची झलक दिसलेल्या मोइत्राबाईंना कदाचित स्वत:च्याच पक्षाध्यक्षांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या ‘मा, माटी, मानुष’च्या हाकेचा विसर पडलेला दिसतो, अन्यथा मोदींच्या आत्मनिर्भरतेची अशी थट्टा त्यांनी मांडली नसती.
सरकारची जबाबदारी पूर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण, ते आभार विरोधकांना मिळून श्रेयही विरोधकांनी मिळवण्याची संधी गमावली आहे. म्हणून त्याला ‘कर्मदरिद्रीपणा’ म्हणावे लागते.
माझे दुकान मनूच्या नावाने चालते. आता कोण मनू विचारू नका. मला तरी कुठे माहिती आहे, कोण मनू का बनू तो. पण असे काही बोललो की माझ्या बारामतीच्या विठ्ठलाला बरे वाटत असावे, असे मला वाटते. मनू-बिनू बोललो की आम्हा सर्वांना कसं पुरोगामी असल्यासारखं वाटते.
देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरुद्ध विशिष्ट समाजास रस्त्यांवर उतरवून दंगली घडविण्यास प्रवृत्त करणारे कोण, कशासाठी त्यांचे हे असे उद्योग चालले आहेत, हे लोकांपुढे येणे आवश्यक आहे. देशामध्ये समाजासमाजात फूट पाडून त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजणार्या नेत्यांचे बुरखे फाडायलाच हवेत!
तर ते पात्र कसले? 2019 ला पुन्हा कमळच आल्याने या पात्राला आगच लागली आहे. त्या आगीचे स्वरूप धूर आणि जाळ सोबतच असे. त्यामुळे वाट्टेल ते बरळत हे पात्र जनतेसमोर बिनपैशाचे मनोरंजन करत आहे. पात्र तसे चलाख आहे. आपली किंमत शून्य आहे. मात्र, रा. स्व. संघाबाबत काहीही बोललो तर लोक दखल घेतात, हे त्याने हेरले आहे. त्यानुसार हे पात्र रा. स्व. संघाच्या नावाचा मंत्र जपत आहे. शेवटी काय पात्रांनाही द्वेषाने का होईना, रा. स्व. संघाचे नाव घ्यावेच लागते
नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी नेत्यांपासून माध्यम क्षेत्रातील एकाहून एक विचारवंत-संपादक आठवडाभर आधी ‘कलम ३७०’ रद्द होण्याची साधी बातमी देऊ शकणार नसतील, तर त्यांच्यासाठी परिषदा, मेजवान्या किंवा चर्चासत्रांचे पंचतारांकित समारंभ योजण्यावर पाकने पैसे कशाला खर्चावेत? इमरानपासून जनरल बाजवा यांच्यापर्यंत सगळे पाकिस्तानी नेते, आपली पुरोगामी गुंतवणूक बुडित गेल्यामुळे मात करीत आहेत. मणिशंकर अय्यर उगाच नाही, मल्ल्यासारखे बेपत्ता झाले.
यंदाच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा, आजवरचे प्रादेशिक पक्षांचे राजकारण आणि राष्ट्रीय पक्षांच्या तडझोडी, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
एका संकेतस्थळाने भारतातील हिंदू नेत्यांच्या, देवीदेवतांच्या भव्य प्रतिमा मुस्लिमांना बेचैन करत असल्याचे जाहीर केले. म्हणजेच इस्लामी कट्टरवाद्यांनी गेल्या कित्येक वर्षांत शेकडो, हजारो, लाखो लोकांच्या चिंधड्या केल्या तरी मुस्लिमांना भीती वाटते, कोणाची? तर हिंदू मूल्यांच्या विराट अभिव्यक्तीची! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना?
समांतर रस्ते कृती समितीच्या लाक्षणिक उपोषण स्थळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन, (एन.मुक्टो) बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शाखा जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचार्यांची सहकारी पतपेढी, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ या संघटनांनी शुक्रवारी सहभाग नोंदवत पाठींबा दिला.
मंथनासाठी संघाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांनाही आमंत्रित केले होते. पण त्यावर बहिष्कार घालून या लोकांनी आपण ‘जैसे थे’वादी असल्याची जगाला साक्षच देऊन टाकली. आपल्याला बदलायचे नाही किंवा अन्य कोणाला बदलायचे असेल, तरी आपण त्याला हातभार लावणार नाही, अशीच ही भूमिका नाही काय?