भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या एका विशेष ट्रेनने पहिल्या यात्रेचा प्रारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झ्हातृप्ती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सोमवार, दि.९ रोजी हिरवा झेंडा दाखवत या प्रवासाचा शुभारमाभ केला. याप्रसंगी बोलताना,"छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल" असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Read More
( ISKCON work is pride Former MLA Narendra Pawar ) आपली आध्यात्मिक संस्कृती आणि परंपरा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य इस्कॉन संस्था करत असून ते आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी काढले.
बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा तसा मोठा आहे. पण, बरेचदा या चित्रपटांमध्ये इतिहासाचे एकांगी चित्रणदेखील पाहायला मिळाले. विशेषतः मुघल साम्राज्याचे उद्दातीकरण ते स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाला तुलनेने कमी लेखण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. पण, २०१४ नंतर हा प्रवाह बदललेला दिसतो. मराठा इतिहासावर आधारित ‘तान्हाजी’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय सुर
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. २०२५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून लक्ष्मण उत्तेकप यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले हे तर अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून नुकतीच दिग्दर्शक संदीप सिंग यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात मराठी किंवा हिंदी नव्हे तर
९ ऑगस्ट रोजी जगामध्ये 'वर्ल्ड इंडिजिनस डे' म्हणजेच जागतिक मूलनिवासी दिन साजरा केला जातो. काही वर्षांपासून भारतातही हा आदिवासी दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे, पण त्यामागे दडलेला क्रूर इतिहास बहुतांश लोकांना माहीत नाहीये, आणि या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही राष्ट्रविरोधी शक्ती फक्त तुम्हीच मूलनिवासी आहात, आदिवासी आहात, उर्वरित भारतीय वेगळे आहेत, असा भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा करण्यासाठी त्यांना प्रेरित करत आहेत.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडने ५५० स्वदेशी मशीन पिस्तुल ‘अस्मि’ची ( Asmi Shastra ) खरेदी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. याआधीही ५५० बंदुका खरेदी करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्कराच्या या मागणीमुळे संरक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. ही बंदूक कर्नल प्रसाद बनसोड यांनी डीआरडीओच्या सहकार्याने बनवली आहे. नंतर ती हैदराबादच्या ‘लोकेश मशीन्स’ नावाच्या कंपनीने बनवली असून पूर्णपणे स्वदेशी आहे.
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत. परंतु, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
देशात वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बुधवारी दिली.
ज्याला रामाचा आठव नाही व ज्याच्या मुखातून कधीही रामनाम येत नाही, त्याचे मोठे नुकसान होते हे वर सांगितले आहेच. याचा नीट विचार केला, तर पारमार्थिक नुकसानी बरोबर प्रापंचिक बाबतीतही नुकसान संभवते. जे आळसाने रामनामाचा कंटाळा करतात, जे रामनामापासून दूर आहेत किंवा नामस्मरणाला क्षुल्लक समजून नामधारकांची टिंगलटवाळी करतात आणि स्वतःला पुढारलेले समजतात, अशांच्या ठिकाणी देहबुद्धी, गर्व, राग हे दुर्गुण वाढीस लागतात.
डोळखांबसारख्या परिसरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांच्या चेहर्यावर हसू फुलविणार्या ‘प्रांगण’ संस्थेचे अध्यक्ष वैभव नरेंद्र पाटील यांच्याविषयी...
’सलाम वर्दी’ हे भारतीय सैन्य दलातील कर्तबगार अधिकार्यांची आत्मकथने असलेलं, गोपाळ अवटी संपादित पुस्तक नुकतंच ‘दिलीपराज प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालं आहे. उत्तम आणि वैविध्यपूर्ण वाचनाच्या शोधात असणार्या वाचकांसाठी तसेच आपल्या देशाच्या विविध पैलूंविषयी विशेषतः सशस्त्र सैन्यदलांविषयी विविधांगांनी जाणून घेण्याची उत्सुकता असणार्या मुले आणि तरुणांसाठी हे पुस्तक म्हणजे विशेष उपलब्धी आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, १९७१च्या विजयी युद्धाला ५० वर्ष पूर्ण होत असताना म्हणजेच स्व
खरा भक्तही सगुणाची उपासना करतो आणि त्याच्या मनात त्याविषयी भ्रम असत नाही. सगुणोपासनेमागचे तत्त्व त्याने जाणलेले असते, हे ज्ञानीभक्ताचे लक्षण आहे. समर्थांना ज्ञानीभक्त अपेक्षित आहे. त्याचेच वर्णन या ४९व्या श्लोकात आहे. या ज्ञानीभक्ताला कधीही आपल्या भक्तीचा उपासनेचा गर्व अभिमान ताठा असत नाही. त्यामुळे तो भ्रमापासून दूर राहून भगवंताची सगुणोपासना मनोभावे करू शकतो.
जय भगवान बिरसा मुंडा आपला भारत हा विभिन्न प्रांत, भाषा, संस्कृती यांनी समृद्ध आहे. देशात ३०० जनजातींचे वास्तव्य आहे, त्यातील अनेक वीरांचे आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे. त्यातीलच एक स्वर्णलंकारित नाव म्हणजे बिरसा मुंडा. सहजपणे, उत्स्फूर्तपणे जनजाती बांधवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने ‘भगवान’ ही उपाधी बहाल केली. ‘जनजाती गौरव सप्ताहा’ निमित्ताने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्याविषयी...
भारत विविध दिन उत्साहाने साजरे करतो आणि त्या परंपरेत १५ नोव्हेंबरची ‘जनजाती गौरव दिन’ या नावाने भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनजाती गौरव दिनासाठी १५ नोव्हेंबरची निवड केली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या लेखातून जाणून घेऊया बिरसा मुंडा यांच्याबद्दल... १५ नोव्हेंबर, १८७५ या दिवशी महान योद्धे, क्रांतिकारी आणि धर्मनिष्ठ भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झाला आणि ब्रिटिशांशी लढा देत अवघ्या २ ५ वर्षांचे आयुष्य जगून भारतमातेच्या कुशीत ते विसाव
अजय देवगण आणि संजय दत्तचा ‘भूज – प्राईड ऑफ इंडिया’चा ट्रेलर प्रदर्शित
‘एलआरओ’ची तक्रार; मुख्य सचिवांकडून कारवाईचे आदेश
आज मातृभाषेत शिक्षण द्यावे की आंग्लभाषेत द्यावे, यावर वाद होत आहेत. मराठी भाषेबद्दल तावातावानेबोलणारे आंग्लभाषेला प्राधान्य देताना दिसतात. कारण, आंग्लभाषेची आपल्या समाजातील व विविध ज्ञानशास्त्रांतील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मराठी भाषेच्या अभिमानाची आपण कितीही वल्गना केली तरी आंग्लभाषेचा वरचढपणा मान्य केल्या वाचून आपल्याला गत्यंतर नसते.
रविवार दि. २४ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये समलैंगिकांनी 'प्राइड परेड'चे आयोजन केले होते. समलैंगिकांकडे आजही काहीशा तुच्छतेच्या, हीनतेच्या आणि आपल्याहून कुणीतरी विचित्र या नजरेने सर्वसामान्य लोक पाहतात.
'धडक गर्ल' जान्हवी कपूर आता गुंजन सक्सेना या 'कारगिल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या शौर्यवतीवर आधारित जीवनपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच या चित्रपटामध्ये जान्हवी साकारत असलेल्या गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेची काही पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'खादी' हा गांधीजींच्या विचाराचा आत्मा : नितीन गडकरी
खऱ्या अर्थाने कुठल्याही परिस्थितीत आपली ऊर्जा व प्रेरणा जीवंत ठेवणारी माणसे शेवटी ‘असामान्य’ असतात. म्हणून आपल्याला एखादी वेगळी गोष्ट मिळवायला हवी असे वाटते, तर ती मिळविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या व्यक्ती अलौकिक काम करून दाखवितात. तथापि, शेवटी असामान्य अस्तित्वाचा उदय कशात होतो? केवळ कृतीत? वा विचारात? खरे तर विचार व कृतीचा उद्गम जिथे होतो, त्या असामान्य तत्त्वज्ञानात.
'एलजीबीटीक्यू'संबंधी प्रश्नांची उत्तरे शोधताना 'एलजीबीटीक्यू' आणि उर्वरित समाजाची एकमेकांप्रति 'गृहितके' आणि 'पूर्वग्रह' दोन्ही चुकीचे ठरतात. केवळ पुरोगामित्व, पुढारलेपण, आधुनिकतेच्या तथाकथित संकल्पनांच्या पलीकडे जाऊन या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा प्रगल्भ प्रयत्न झाला नाही, तर अनेक प्रश्न कायमस्वरूपी निरुत्तरित राहतील.
वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 रोजी शहरातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांचा वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी केलेली निस्वार्थ सेवा लक्षात घेऊन सत्कार केला.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘संगम प्रतिष्ठान’कडून गेल्या नऊ आठवड्यांपासून शीव किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
भारतावर अनेक राष्ट्रांनी आक्रमणे केली आहेत. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती.