( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
Read More
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्ड सतत नवनवीन गोष्टी करत असते. आताही भारतीय रेल्वेने प्रवाश्यांच्या खबरदारीचा उपाय म्हणून नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, यापुढे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंगसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.