कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित ‘जन्म ऋण’ या चित्रपटातून बर्याच काळानंतर अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) मराठी चित्रपटांत दिसणार आहेत. यापुर्वी ‘नारबाची वाडी’, ‘गोळाबेरीज’, ‘दशक्रिया’, या मराठी चित्रपटांत ते दिसले होते. ‘दै. मुंबई तरुण भारत’ सोबत बोलताना मनोज जोशी (Manoj Joshi) यांनी मराठी चित्रपट का चालत नाहीत? याची काही कारणं आणि त्यावरील उपाय देखील सांगितले. यात त्यांनी प्रामुख्याने ‘चित्रपटांची पायरसी बंद झाली पाहिजे’, यावर जोर दिला.
Read More
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे चौथ्या गोवा सागरी परिषदेमध्ये बीजभाषण झाले. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, अनिर्बंध मासेमारी आणि सागरी वाणिज्य स्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावी सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट स्थापन करण्याचे आवाहन केले आहे.
चित्रपटांची पायरसी होण्याच्या घटना अनेक वर्षांपासून सुरुच आहेत. कोणत्याही भाषेतील चित्रपटांची पायरसी झाल्यास चित्रपटसृष्टीला त्याचा धक्का बसतो. त्यामुळे आता याच पायरसीला चाप बसवण्यासाठी गुरुवारी राज्यसभेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट उद्योगाला मदत करण्यासाठी, चित्रपटांच्या पायरसीला आळा घालण्यासाठी आणि चित्रपट परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक दुरुस्ती विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ मध्ये सुधारणा करणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. अनुराग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2023-24 ते 2030-31 या कालावधीसाठी एकूण रु.6003.65 कोटी खर्चाच्या राष्ट्रीय क्वांटम अभियानाला (एनक्यूएम ) मंजुरी दिली.क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासाचे बीजारोपण करणे ते विकसित करणे आणि प्रगती करणे आणि त्याच्याशी संबंधित एक सचेत आणि सर्जनशील व्यवस्था निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.यामुळे क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकासाला गती मिळेल,यासंबंधी देशातील व्यवस्थेसाठी पोषक वात
'ग्लोबल वेब इंडेक्स रिपोर्ट’नुसार जगभरामध्ये भारत ‘ओटीटी’मध्ये झपाट्याने वाढणारे क्षेत्र असून, २०२३पर्यंत यामध्ये प्रचंड वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. व्हिडिओ मार्केटमध्ये सध्या ७०० कोटी डॉलर इतके या क्षेत्राचे मूल्य असून, भारतामध्ये २०२३ पर्यंत २.४ कोटी डॉलर वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये पारंपरिक मनोरंजनक्षेत्रावर अवलंबून असणार्या प्रेक्षकांनीसुद्धा ‘ओटीटी’चा मार्ग निवडला असला तरी तो सध्या तरी मध्यमवर्गाला परवडेल, असा नसल्याने भारतामध्ये ‘टेलिव्हिजन’क्षेत्राकड
सलमानचा ‘दबंग ३’ दुसऱ्याच दिवशी लीक
यापूर्वी २.०, मणिकर्णिका,गली बॉय, सिम्बा, टोटल धमाल असे अनेक चित्रपट ऑनलाईन लीक झाले आहेत
‘२.०’ या सिनेमाला पायरसीचा फटका बसू नये. यासाठी सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी १२,००० पेक्षा अधिक वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाकडून देण्यात आले.
या स्ट्रीमिंग ऍपमुळे सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा निखळ आनंद प्रेक्षक हरवत असल्याचे मत नुकतेच स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी केले आहे. पण त्यांचा हा विचार चित्रपटसृष्टीला रोचक तर नाहीच पण सनातनी देखील आहे.