देशात जिथे सरकारी यंत्रणा पोहचत नाही तिथे या सामाजिक संस्था लोकांना सेवा देत असतात. सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण, ठाणे, पुण्यातील अतिवृष्टी होणार्या भागातील शेतकर्यांची परीस्थिती लक्षात घेऊन ‘गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन्स’ या कंपनीने ‘वाय ४ डी फौंडेशन’ या सामाजिक संस्थेला सोबत घेत ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन प्रकल्प’ हाती घेतला असून त्यासाठी पुण्यातील वेल्हे तालुक्यातील बालवड गावाला ‘मॉडेल गाव’ म्हणून विकसित करणार आहेत.
Read More