( maharashtra cabinet will be paperless ) फडणवीस सरकारच्या यापुढच्या कॅबिनेट ‘पेपरलेस’ होणार आहेत. राज्यात लवकरच ई-मंत्रिमंडळ प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली जाणार असून, असा निर्णय घेणारे करणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य ठरणार आहे.
Read More
कागद हा झाडापासून तयार होतो व पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर व्हावयास हवा. ‘पेपरलेस सोसायटी’ हवी व संगणकीकरणाच्या सध्याच्या काळात हे अशक्यही नाही. पण, आपल्या देशात कागद वापरात सहा ते सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक वर्षे २०२६-२७ पर्यंत या क्षेत्रातील वृद्धी दर ३० दशलक्ष टनांपर्यंत अपेक्षित आहे. त्यानिमित्ताने...
सर्वोच्च न्यायालय, न्यायालयाची प्रशासकीय यंत्रणा, वकील मंडळी तशाच वकिलांच्या संघटना आणि पक्षकार यांच्या समन्वयातून तसेच सरन्यायाधीशांच्या धाडसी नेतृत्वामुळे गेले अनेक वर्ष तंत्रज्ञानाच्या वापरात सर्वोच्च न्यायालय हे अग्रणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ‘पेपरलेस कोर्टा’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.