nagraj manjule

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ज

Read More

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट

( Union Minister Ramdas Athawale visit to Reserve Bank of India Governor Sanjay Malhotra ) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँके ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची निमिर्ति झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय म्हलोत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबईतील रिझर्व

Read More

आर्थिक घौडदौडीत आरबीआय नवी सारथी! सहाव्यांदा रेपो दर जैसे थे ! गव्हर्नर शक्तिकांता दास यांची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरात कुठल्याही प्रकारचा बदल न करता जैसे थे ठेवला आहे. सलग सहाव्यांदा रेपो दर स्थिर ठेवल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले. यामुळे उद्योग विश्वात व्यवसायासाठी आश्वासक वातावरण निर्मिती झाल्याचे दिसून आल्याची भावना बाजारात आज दिसून आली. आरबीआयच्या सहा सदस्यीय समितीत ५:१ बहुमताच्या मताधिक्याने हा निर्णय संमत झाला आहे ‌.अर्थतज्ज्ञांच्या अंदाजाने आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये ४ टक्क्यांचा महागाई दर वैश्विक पातळीवर राहण्याची दाट शक्यता आहे

Read More

गेल्या वर्षी बँकांची इतक्या लाख करोडची बुडीत खाती?

इंडियन एक्स्प्रेस'ने आरबीआयच्या मार्फत माहिती अधिकारातून काढलेली माहिती धक्कादायक ठरली आहे.बँकेने वित्तीय वर्ष २२-२३ मध्ये तब्बल २.०९ लाख कोटींच्या बँकेची खाती राईट ऑफ केल्याचे निष्कर्षात आले आहे.२०२२ साली १७४९६६ लाख कोटींवरून २०२३ साली ही संख्या २०९,१४४ लाख कोटीं इतकी वाढली आहे.आरटीआय रिपोर्टनुसार, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेटस)वर ही कर्ज माफी केल्यामुळे मार्च २३ मध्ये दहा वर्षांच्या तुलनेत ३.९ टक्क्यांवर एनपीए आणण्यास मदत झाली.आर्थिक वर्ष २०१८ मध्ये १०.२१ लाख कोटी रुपयांवरून कर्ज ५.५५ लाख कोटी रुपयांवर घसरला

Read More

क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत वाढ; रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी जाहीर

देशात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, क्रेडिट कार्डची संख्या ५० लाखांनी वाढली असून यामुळे भारतातील डिजिटल इकॉनॉमीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तसेच, भारतात २०२३ पर्यंत १० कोटी क्रेडिट कार्ड अपेक्षित होते. परंतु आता आरबीआयने नवीन आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये भारतात ८.६ कोटी क्रेडिट कार्डस् होती, त्यामुळे एप्रिल २०२२ नंतर या आकडेवारीत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, एप्रिल २०२२ मध्ये सुमारे ७.५ कोटी क

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121