९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
Read More
समस्त स्त्री वर्गातील लोकप्रिय दिग्दर्शिका म्हणजे एकता कपूर. ९० च्या काळात हिंदी मालिकाविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी एकापेक्षा एक सरस मालिका प्रेक्षकांना देऊ केल्या. मात्र, अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आता एकता कपूर यांच्यावर निशाणा साधला असून, महाभारताचा एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी सत्यानाश केला असे विधान खन्ना यांनी केले आहे.
९०च्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येक लहान मुलाचा सुपरहिरो म्हणजे 'शक्तिमान' (Shaktiman). १९९७ ते २००५ या कालावधीत ही मालिका टीव्हीवर तुफान गाजली. अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेत ‘शक्तिमान’ (Shaktiman) ची भूमिका साकारली होती. या लोकप्रिय मालिकेवर आता चित्रपट येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. साहजिकच या ‘शक्तिमान’च्या भूमिकेतील कलाकाराच्या नावाची देखील चर्चा सुरु झाली असून अभिनेता रणवीर सिंग ही भूमिका करणार असे म्हटले जात आहे. यावर मुकेश खन्ना (Shaktiman) यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
'शक्तिमान' या मालिकेने ९०च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवली होती. या सुपरहिरोच्या शो मधून मुकेश खन्ना यांनी लहान मुलांचे मनोरंजन केले.
पुन्हा ऐकू येणार ‘शक्तिमान...शक्तिमान...शक्तिमान...'
उत्तर मुंबई कांदिवली येथे ठाकूर महाविद्यालयामध्ये ‘अनुलोम मित्रसंगम’ कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरले.
९० च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ आता प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे.