Reduced urban migration of industrial workers for livelihood and increased employment opportunities in rural areasसध्या ‘कोरोना’ पुन्हा काहीसे डोके वर काढत असल्यामुळे, पूर्वानुभवातून प्रशासनासह नागरिकही सतर्कता बाळगताना दिसतात. कारण, ‘कोरोना’चे केवळ मानवी आरोग्यावर नाही, तर सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक पातळीवरही लक्षणीय परिणाम झाले. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे, औद्योगिक कामगारांचे रोजीरोटीसाठी घटलेले शहरी स्थलांतर आणि ग्रामीण भागात वाढलेल्या रोजगाराच्या संधी. तेव्हा, या परिवर्तनाची कारणमीमांसा करणारा हा
Read More
Denmark and Britain have signaled a change in their migration policiesसध्या जगातील अनेक देशांमध्ये स्थलांतरण धोरणाचा पुनर्विचार सुरू आहे. गेल्या काही दशकांत स्थलांतरणाबाबत उदारीकरण स्वीकारलेल्या अनेक देशांनी आता त्या धोरणाचा पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच डेन्मार्क आणि ब्रिटन यांनी त्यांच्या स्थलांतरण धोरणात बदलाचे संकेत दिले आहेत.
'वाँडरिंग ग्लायडर' नावाचे लाखो चतुर मुंबईत दाखल असून या चतुरांचे थवे गेल्या काही दिवसांपासून आकाशात भिरभिरताना दिसत आहेत (dragonfly migration in mumbai). भारताच्या पुर्वोत्तर भागातून शहरात दाखल झालेले हे इवलेसे चतुर अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेच्या दिशेने आगेकूच करणार आहेत (dragonfly migration in mumbai). त्यामुळे काही दिवसांसाठीच मुक्कामी असणाऱ्या या चतुरांना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. (dragonfly migration in mumbai)
नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी दि. ८ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे नेदरलँडचे सरकार कोसळले आहे. नेदरलँडमध्ये दोन पक्षांच्या युतीने सरकार स्थापन केले होते. मात्र मायग्रेशन पॉलिसीबाबत या दोन्ही पक्षांचे एकमत होत नव्हते. सततचे वाद होत असल्यामुळे ही युती मोडली. त्यानंतर डच पंतप्रधान मार्क यांनी आपला राजीनामा सादर केला. किंग विल्यम अॅलेक्झँडर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.
भारतातून बरेच विद्यार्थी उच्चशिक्षणासासाठी परदेशात जाणे पसंत करतात. त्यामुळे अमेरिका, लंडन, कॅनडा अशा अनेक ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांना परदेशात जाण्याकरिता खास ’स्टडी व्हिसा’देखील मिळतो. यापैकी काही विद्यार्थी असे असतात जे परदेशात शिकायला गेल्यानंतर त्याच ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. अशाच विद्यार्थ्यांसोबत कॅनडामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅनडामधील ७०० हून अधिक भारतीयांना त्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाची ऑफर लेटर, ज्याच्या आधारे ते तीन-चार वर्षां
मुंबईच्या मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे रिंग केलेला बाकचोच तूतरी पक्षी (कर्ल्यू सँडपायपर) मध्य मंगोलियातील उगी तलावात आढळून आला आहे. या पक्ष्याला जानेवारी २०२२च्या सुरुवातीला मानखुर्द सॉल्टपॅन्स येथे बीएनएचएसकडून रिंग लावण्यात आली होती. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या कर्ल्यू सँडपायपर पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ४.५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
वन्यजीवांसाठी त्यांचा अधिवास आणि त्यांच्या भ्रमणासाठी ‘कॉरिडोर’ महत्त्वाचा असतो. सद्यपरिस्थितीत जगात वन्यजीवांच्या अधिवासाचा होणारा र्हास आणि नष्ट होणार्या ‘कॉरिडोर’ची समस्या गंभीर आहे. त्या विषयावर उहापोह करणारा हा लेख...
'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी केला उलगडा
अरबी समुद्रावरुन उडून आफ्रिकेत जाणार का ?
गुजरात वन विभागाचा पुढाकार; 'दी काॅर्बेट फाऊंडेशन'चे तांत्रिक सहाय्य
पाश्चात्त्यांनी मांडलेल्या या ‘आर्य स्थलांतर किंवा आक्रमण’ सिद्धांताचे (AIT / AMT) स्वरूप नेमके काय आहे, हे अजून जरा तपशीलवार समजून घ्यावे लागेल. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून तसेच इराणच्या परिसरातून हे आर्य लोक भारतात आले, असे संशोधन त्यांनी मांडलेले तर आहेच. त्याला जोडून काही इतरही संशोधने त्यांनी मांडलेली आहेत आणि त्याद्वारे आपली बाजू भक्कम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचे स्वरूप अगदी ढोबळमानाने आणि थोडक्यात या लेखात आपण समजून घेऊ.