शरीर हे यंत्र आहे, ज्याच्या व्यवस्थेला आपण ‘बॉडी मेकॅनिझम्’ म्हणूया, ज्याची रचनाच मुळी प्राकृतिक असून जी प्रकृतीकडून-परमेश्वराकडून-ईश्वराकडून झालेली आहे. प्रत्येकाच्या शरीराच्या व्यवस्थेसाठी प्रकृतीने शरीरात चक्ररचना करून ठेवली आहे. आपण मागील लेखांक-39 मध्ये मुलाधार चक्र, त्याचे कार्य, शक्ती आणि देवता (प्ररमेश्वरी शक्तीचे प्रतिनिधिक रुप बघितले.) या सर्व चक्रांची रचना शरीरधारणेसाठी उपयुक्त आहे आणि म्हणूनच त्यांचा अभ्यास करून, त्यांची साधना करून माणसाने स्वतःच्या जीवनाचा, आपल्या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा व
Read More
योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन...
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
न्यूयॉर्क : दि. २१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ ( Meditation ) म्हणून साजरा केला जावा, हा लिश्टनस्टाईन या देशाने मांडलेला आणि भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी एकमताने मंजूर केला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली. ते म्हणाले की, “दि. २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. ‘वसुधैव कुटुंबकम् ’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे
सर्व भारतीय शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. सांख्य दर्शनानुसार सारी सृष्टी पंचमहाभूतांच्या क्रमागत आविष्काराने उत्पन्न झाली आहे. प्रत्येक वस्तूत, मग ती सजीव असो की निर्जीव असो, पंचमहाभूतांचा अविष्कार असतो. पंचतत्वांशिवाय कोणतीच वस्तू साकारू शकत नाही आणि म्हणून प्राप्त होऊ शकत नाही.
योग म्हटला की, साधारणतः आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु, आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. शरीर अत्यंत प्राकृतिक असले म्हणजे त्याचे आधारे असणारे मनसुद्धा तितकेच प्राकृतिक म्हणजे शुद्ध अवस्थेत असू शकते. मन शुद्ध झाल्यास चित्त अवस्था आपोआप उदित होते आणि चित्त शुद्ध असल्यास ज्ञानप्राप्ती होऊन साधक आत्मज्ञानाच्या मार्गाला लागतो, असा हा मुक्तीचा सोपान आहे
मनुष्याच्या शरीराचे तापमान हे ९८ डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असते. बाहेरील तापमान कमी असो वा जास्त असो, शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्याची सुंदर रचना मानवी शरीरात आहे. तापाची इतरही अनेक कारणे आहेत. तेव्हा, सध्या घराबाहेर उन्हाचा ताप आणि घरातही या अशा विचित्र वातावरणामुळे डोके वर काढणारा ताप... अशा या तापाचे स्वरुप, विविध प्रकार यांची माहिती देणारा हा लेख...
बहिरंग योग व त्याचे चार प्रकार याची माहिती घेतल्यावर आता अंतरंग योगाची माहिती घेऊया. अंतरंग योगाचेदेखील चार प्रकार आहेत. प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी.
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत
घनश्याम गुप्ता यांना भारतातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अशा या प्रयोगशील कलाकाराच्या कलाकृतींची प्रदर्शने जगभर झालेली आहेत. त्यानिमित्ताने या कलाकाराची कलाशैली चितारणारा हा लेख...
मूळचा डोंबिवलीकर असलेला गायक आणि संगीतकार केतन पटवर्धन याने गायलेले गणपतीस्तोत्र आणि अथर्वशीर्ष भारताबाहेरील मराठी माणूस व अमराठी माणूसदेखील ऐकत आहे. भारताबाहेरील लोक या सगळ्याकडे ‘मेडिटेशन’ म्हणून पाहत आहेत. केतनचा गायन क्षेत्रातील प्रवास जाणून घेऊया...
निद्रानाशाचा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम होतो. अशा या निद्रानाशाच्या विविध कारणांचा आपण मागील काही लेखांतून सविस्तर आढावाही घेतला. आजच्या भागात निद्रानाशामुळे उद्भवणारी शारीरिक व मानसिक लक्षणे व त्यावरील उपाययोजना यांची माहिती पाहूया.
‘कुंडलिनी’ जागृत करण्याचे अनेक मार्ग आहेत. भक्तिमार्गामध्ये आत्यंतिक भावना वेगामुळे ‘कुंडलिनी’ आपोआप जागृत होते. परंतु, भक्त साधकाला याची काहीच जाणीव नसते. याचे मुख्य कारण म्हणजे भक्त आपले सर्वस्व, म्हणजेच सुख-दुःख, मानापमान आणि शरीरभावसुद्धा ईश्वराला समर्पण करतो. परंतु, काही भक्त मात्र ‘कुंडलिनी’ जागृतीचा अनुभव घेतात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ‘कुंडलिनी’ जागृतीसंबंधी बराच ऊहापोह केलेला आहे. एवढी माहिती जगातील इतर कोणत्याही ग्रंथात मिळणार नाही.
रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.
वर्षानुवर्षे शारिरीक व्याधींशी निगडीत दुखणे असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक वार्ता आहे. नुकत्याच एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ध्यान आणि योगासनांच्या मदतीने रुग्णांचे दीर्घकालीन दुखणे आणि तणाव नाहीसा होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. २०१८ मध्ये 'आय इंडियन जर्नल ऑफ पॅलिएटिव्ह केयर' या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील १९.३ टक्के लोकसंख्या दीर्घकालीन दुखणे, तीव्र वेदनेशी संबंधित त्रासाने पीडित आहेत. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता ही संख्या १८ ते २० कोटींपर्यंत असू शकते.
पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा आविष्कार!
आपण त्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले, तर ते प्राणी आपल्याला वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होऊन त्या जाणिवेचे अखंड स्मरण केले की, त्याचे अखंड ध्यान लागते आणि परमात्मा आपल्या हाती येतो. या ठिकाणी समर्थांनी ‘अखंड ध्यान’ असा शब्दप्रयोग केला आहे, तरीदेखीलते एकप्रकारे ‘सहजध्यान’ आहे, असे म्हणता येईल.
श्रवणभक्ती ही आपण समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही. या भक्ती प्रकारासाठी भक्ताने काय जाणून घ्यायला यावे, याची मोठी यादी समर्थांनी दासबोधाच्या दशक चार, समास एकमध्ये दिली आहे. त्या सर्व गोष्टी प्रथम जाणून घेऊन त्यातील सार काय आणि असार काय हे ठरवायचे आणि निश्चित केलेल्या असार गोष्टींचा त्याग करायचा, ही सोपी गोष्ट नाही.
दृश्य सृष्टीपेक्षा अदृश्य सृष्टी जास्त शक्तिशाली आहे. ही शक्ती अफाट, अचाट, अनाकलनीय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही. साधनेने, तपाने जाणवते.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय योग - ध्यान साधना समिती’ माध्यमातून मागील तीन वर्षांपासून योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे