तुम्हाला सिरीज पाहायची आवड असेल तर, आत्ताच एक ट्रेंडिंग ला असलेली सिरिज तुमच्या वॉच लिस्ट मध्ये समाविष्ट करा. तुम्हीदेखील कोरियन ड्रामांचे चाहते असाल किंवा अजूनही तुम्हाला त्या जगात शिरकाव करायचा असेल, तर नेटफ्लिक्स वर सध्या चर्चेत असलेली ही नवीन सीरिज तुमच्यासाठी परिपूर्ण ठरू शकते. 'WHEN LIFE GIVES YOU TANGERINES' हे नाव ऐकून जरी साधंसं वाटत असलं, तरी या के-ड्रामाने सध्या ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
Read More
मुंबई : 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या रिअॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनाव
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये सादर केलेल्या विडंबन गाण्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने स्टुडिओ आणि त्याच्या संबंधित हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वातावरण तापले असताना, एकनाथ शिंदे यांनी मात्र कालपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बीबीसी मराठीला दिलेल्य
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यशस्वी ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत हा ऐतिहासिक सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. रिलीजनंतर ३५ दिवसांनंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जोरदार सुरू असून, कमाईचे विक्रम मोडत आहे.
नेटफ्लिक्सवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध असतात. नुकतीच नेटफ्लिक्सने त्यांच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही काही महत्त्वाचे सिनेमे मिस केले असतील, तर ही यादी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
मुंबई : मराठी कलाकार मराठी चित्रपटसृष्टी सोबतच, बॉलीवूड आणि टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसतात. अश्यातच मराठमोळी अभिनेत्री प्रांजली कंझारकरने 'डॉली - स्टोरी ऑफ अ वॉरीअर' या तेलुगू चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती बॉक्सरच्या भूमिकेत आहे. डॉली या चित्रपटाचे दिग्दर्शक के के किरण कुमार दुर्गा असून कथा - संवाद ही त्यांनीच लिहीली आहे. या चित्रपटाची निर्मिती के क्रांथी यांनी केली असून संगीत माही कोंडेती यांचे आहे. अभिनेत्री प्रांजली कंझारकर आणि अभिनेता के के किरण कुमार द
दक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते प्रकाश राज, राणा डग्गुबती आणि विजय देवरकोंडा हे सध्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. तेलंगणा पोलिसांनी २५ कलाकार आणि प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध बेकायदा बेटिंग अॅप्सच्या जाहिरातीसाठी गुन्हा दाखल केला आहे. सायबराबादमधील मियापूर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर आणि अन्य माध्यमांतून बेटिंग अॅप्सच्या जाहिराती करत होते. फणींद्र शर्मा नावाच्या एका व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल करत या सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत आल्या
अभिनेता भूषण प्रधानने ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या भूमिकेच्या अनुभवाविषयी आणि छावा चित्रपटातील भूमिकेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग नेहमीच आपल्या अनोख्या स्टाइल आणि दमदार गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली असून, त्याचा चाहता वर्ग संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मात्र, सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मराठीत संवाद साधताना आणि मराठी गाणं गाताना दिसत आहे!
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये मद्यसेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने ओरहान अवात्रमाणी उर्फ ओरी अवात्रमाणी कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या सात मित्रांसह उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ओरीसह आठ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNSS) च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच सर्वांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार आहे.
एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या आयुष्यात नवी प्रेम कहाणी सुरू झाली आहे. ६० वर्षांचे होण्याच्या एक दिवस आधी, गुरुवारी १३ मार्च रोजी त्याने आपल्या गर्लफ्रेंड गौरी स्प्राटची माध्यमांसमोर ओळख करून दिली. आमिर म्हणाला की, तो आणि गौरी गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता हे लपवण्याची गरज नाही.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता" असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. अबू आझमीने केलेल्या वादग्रस्त विधानावर "औरंगजेबाची कबर उखडून टाकावी", असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना याच दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याबाबत लेखक व गीतकार मनोज मुंतश
महिला दिनाचं औचित्य साधत, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला आणि अनेक पुरस्कार विजेता ‘स्थळ’ चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित झाला. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी आणि मानसी पवार या नवोदित कलाकारांनी दमदार अभिनय सादर केला आहे.
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले. प्रेमाताई नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखरदांडे या प्रसिद्ध संगीत कंपनी हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) चे वसंतराव कामेरकर यांची कन्या होत्या. अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबातच होता—त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाने प्रदर्शित होऊन आता २१ दिवस पूर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट" द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट "अशी ही जमवा जमवी" लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्
प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. "माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा", लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.
दक्षिण भारतीय संगीतसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि गीतकार कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत आढळली असून, त्यांना तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा कल्पनाचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कल्पना बेशुद्धावस्थेत आढळल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्या व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांना कायमच विशेष स्थान मिळालं आहे. आता या परंपरेत भर घालत, समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या हत्येच्या भीषण प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामान्य नागरिकांपासून राजकीय नेते आणि कलाकारदेखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विविध ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईतील फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही शोच्या सेटला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत, सोनी सब वाहिनीवरील ‘तेनाली रामा’ या मालिकेच्या सेटवर २ मार्च रोजी, रविवारी सकाळी आग लागली.
महेश बनसोडे दिग्दर्शित 'चल हल्ला बोल' चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बायोस्कोप फिल्म्स, दिग्दर्शिका वरुणा राणा यांचा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची मागील दोन -तीन वर्षांपासून चर्चा असतानाही 'चल हल्ला बोल'चे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चित्रपटाची निर्मिती करताना नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याकडून कोणतीही परवानगी, हक्क न घेता चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा सर्वत्र गाजावाजा होत असतानाच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्न
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट 'छावा' बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे मन जिंकले आहे.
मुंबई : संगीत विश्वात कोळी गीतांना प्रेक्षक विशेष पसंती देतात. त्यामुळे साईरत्न एंटरटेनमेंट आपल्यासाठी घेऊन आले आहेत 'दर्याचं पाणी' हे सुंदर कोकणी कोळी गीत. देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत यांची फ्रेश जोडी साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी कोळी गीतात एकत्र झळकली आहे. नुकतंच ‘दर्याचं पाणी’ हे कोकणी कोळी गीत प्रदर्शित झालं आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित र
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि तब्बल दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ १४ दिवसांतच ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रभासच्या बाहुबली २ च्या विक्रमालाही मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय टेक कंपनी असलेल्या गुगलने १० % कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे. गेली अनेक वर्ष गुगल आपल्या कामाची परिणामकारकता वाढवण्यासाठी व्यावसायिक धोरण म्हणून ही कपात करत असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. कंपनीची कार्यशैली सुकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. त्यामुळे गूगलने यावर्षी भारतीयांनी सर्वाधिक पसंती दाखवलेली दहा ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. या दहा ठिकाणांमध्ये काही भारतातील आणि काही भारताबाहेरील ठिकाणांचा समावेश आहे. भारतीयांनी भेट दिलेल्या, जायची इच्छा दर्शविलेल्या अशा काही निकषांवर आधारित ही यादी तयार केलेली आहे
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली २०२४ मध्ये पुन्हा एकदा आई-बाबा झाले. अनुष्काने फेब्रुवारीत मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव विरुष्काने अकाय ठेवले. दरम्यान, एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं सोशल मिडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर अनुष्का आणि विराटने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ज्यावेळी अनुष्काने आपल्या मुलाचे नाव अकाय असल्याचे जाहीर केले होते त्यानंत सोशल मीडियावर त्या नावाचा अर्थ शोधण्याचा सपाटाच सुरु झाला होता. अकाय विराट कोहलीच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक केके (KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांना आज गुगल डुडलनं विशेष मानवंदना दिली आहे. पण आज २५ ऑक्टोबर रोजी केके यांची ना पुण्यतिथी आणि ना जयंती मग का त्यांच्या नावाचं डुडल केलं आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
देशात ग्रीन एनर्जी(अक्षय उर्जा) प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समूहाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रीन एनर्जीसाठी गुगल आणि अदानी ग्रुप यांच्यात डील करण्यात आली असून यासंदर्भात कंपनीने निवेदन जारी केले आहे. दरम्यान, गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली आहे.
शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून 'गूगल आई'मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'गूगल आई' बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक 'गूगल आई'ची आतुरतेने वाट पाहात आहेत.
गुगल मॅपने दाखविलेल्या चुकीच्या पत्त्यामुळे युपीएससीच्या परिक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. परंतु, गुगल मॅपमुळेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेल्याचे समोर आले आहे.
यंदा आयपीएलच्या १६व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळविण्यात येणार असून फायनलसाठी गुगलकडून खास 'डूडल' बनविले आहे. या डूडलमध्ये खेळपट्टी, बॅट, बॉल व फायनलसंदर्भातील अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. कोलकाता विरुध्द हैदराबाद यांच्यात चेन्नईमध्ये फायनल होणार आहे.
गुगलने स्मार्टफोन बनवण्यासाठी तामिळनाडू राज्याला पसंती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन प्रकल्पासाठी गुगलने तामिळनाडू राज्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारची व गुगल व्यवस्थापनात याविषयी चर्चा घडलेली आहे. अद्याप यातील व्यवहाराची माहिती समोर येऊ शकली नाही.
पाचव्या टप्प्यातील निवडणूका संपल्या असल्या तरीही लोकसभेच्या निवडणूकांच्या प्रचारतोफा थंडावलेल्या नाहीत. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल पायंडा पाडला आहे. गूगलच्या अॅड ट्रान्सपरन्सी डेटानुसार, भाजपने यावर्षाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत शंभर कोटींची गुंतवणूक केली. यापैकी ४० कोटी हे केवळ मे महिन्यात खर्च झाले आहेत. ज्या ठिकाणी विरोधी पक्षांचे तगडे आव्हान होते तिथे हा डिजिटल प्रचार अधिक जोरदार करण्यात आला होता.
मुंबईसह नव्या मुंबईतील संगणक उद्योग परिसरासाठी एक उत्साहवर्धक घटना नुकतीच घडली आहे. ‘गुगल’ने भारतातील आपल्या पहिल्यास विशाल स्वरुपाच्या माहिती-तंत्रज्ञान केंद्रासाठी नव्या मुंबईतील जुईनगर येथे जागा निश्चित केलेली आहे. सुमारे २२.५ एकर जागेत त्या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर हे विकसित स्वरुपातील माहिती-तंत्रज्ञान विकास केंद्र कार्यान्वित होणे, हा भारतीय संगणक सेवा उद्योग क्षेत्राच्या भविष्यासाठी मोठा व महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अँड्रॉइड युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गुगलने आता युजर्ससाठी ' गुगल वॉलेट ' चे अनावरण केले आहे. यामध्ये अनेक सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध असणार आहेत.ज्यामध्ये ग्राहक स्टोर कार्ड्स, आपले मासिक पास, चाव्या, आयडी अथवा इतर खाजगी मौल्यवान वस्तू ठेवू शकतात.
अल्फाबेटचा मालकीची व जगप्रसिद्ध कंपनी गुगलने आपल्या व्यवसायाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने वाढलेल्या खर्चात कपात करण्यासाठी काही अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंपनीतून डावलले जाणार आहे. ही नवी रचना कंपनीच्या अंतर्गत विषय असून याचा समाजावर काही परिणाम होणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितले आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, केंद्र सरकार डिजिटल उद्योगांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या विचारात आहे. दिग्गज टेक कंपन्यांनी स्वाभाविकपणे त्याला विरोध दर्शविला. मात्र, ‘एआय’चा विचार करता, अशा नियमनाची गरज कदापि नाकारता येणार नाही.
गल प्ले स्टोअरमधील काही ॲपचे लिस्टिंग (सदस्यत्व) हटवल्यानंतर या कंपनीच्या नाराजीचा सामना गुगल कंपनीला करावा लागला होता. परंतु केंद्र सरकारने अंतरिम आदेशानंतर ही गायब झालेली अँप पुन्हा प्ले स्टोअरवर दिसू लागली होती. परंतु बिलिंग या आर्थिक बाबतीसह समस्येसह गुगलने बदलेली धोरण लक्षात घेता कंपनीने विशेषतः भारतीय स्टार्टअप ॲप स्टोअरवरून हटवली होती. याची तक्रार सरकारकडे करत या कंपनींनी सरकारकडे यात दखल देण्याची मागणी केली होती.दुसरीकडे या कंपन्यांनी युएसप्रणित गुगलचा हा भारतीय छोट्या कंपन्यांनासोबत असलेला पक्ष
अखेर गुगलने भारतीय ॲपचे पुनर्वसन करण्यासाठी मान्यता दिल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून अखेरीस प्ले स्टोअरवरील वादाचा पडदा सरकारी हस्तक्षेपाने पडला आहे. ही माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
इंडस अँप स्टोअर या फोन पे च्या नव्या उपक्रमाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. एकेकाळी गुगल प्ले स्टोअरच्या मक्तेदारी आह्वान देण्यासाठी फोन पे कडून ' इंडस प्ले स्टोअर ' लाँच करण्यात आले होते. तीन दिवसात १ लाख लोकांनी एप्लिकेशन्स डाऊनलोड केल्याचे समोर आले आहे. भारताने स्वदेशात तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी भर दिल्यानंतर आता इंडस स्मार्टफोन धारकांसाठी विविध अँप आणत ते गुगल प्ले प्रमाणे यातून हवे ते एप्लिकेशन्स डाऊनलोड करू शकणार आहेत.
गुगल बार्डचे नवीन नामकरण कंपनीकडून करण्यात आले आहे. गुगल ए चे गुगल जेमिनी हे नवीन नामकरण कंपनीकडून करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी कंपनीकडून सबस्क्रिप्शन सेवा पुरवण्यात येण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 1950 रुपये प्रति महिना याप्रमाणे ही सुविधा कंपनीकडून देण्यात येईल. या व्यतिरिक्त कंपनी २ महिन्यांची ट्रायल सुविधा देखील देण्यात येईल. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुगीचा काळ सुरू असतानाच गुगलने आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बार्डचे नामांतर जेमिनी करून त्यात नवीन फिचर्स आणली आहेत.
महाराष्ट्र सरकार आणि गुगलमध्ये गुरुवारी एक सामंजस्य करार झाला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने सात विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उपयोग करुन वेगवेगळ्या प्रकारचे अप्लीकेशन्स तयार करण्यात येणार असून यातून नागरिकांचे जीवन चांगलं होण्यासाठी मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मनी लॉण्डरिंगची शक्यता, ‘केवायसी’ नियमांचे न होणारे पालन, यांसारख्या कारणावरून आभासी चलनासंबंधित (क्रिप्टो करन्सी) काही अॅप्स केंद्र सरकारच्या आदेशान्वये भारतातून ‘गूगल’ने नुकतीच हद्दपार केली. नवीन वापरकर्त्यांसाठी ती उपलब्ध होणार नसली, तरी जुने वापरकर्ते ती वापरू शकणार आहेत. तेव्हा, या निर्णयाच्या दूरगामी परिणामांचे आकलन करणारा हा लेख...
हिंदी चित्रपटांच्या इतिहासाचे डिजीटायझेशनसाठी आता गुगलने नवा उपक्रम सुरु केला आहे. गुगल आर्ट्स आणि कल्चर यांनी हिंदी चित्रपटांवरील आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑनलाइन प्रदर्शन सुरू केले आहे. गुगल आर्ट्स अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर जगभरातील चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार असून यात १२० हून अधिक गोष्टी आणि ७००० हून अधिक आशयांच आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
लोकप्रिय पेमेंट अॅप 'गुगल पे'वर दिवाळीनिमित्त शुभेच्छांसोबत ५०१ रुपयांचा शगुन देणार आहे. यासोबतच एक खास भेट मिळणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला काही आव्हाने पूर्ण करावी लागतील. अमेरिकन कंपनी पेमेंट अॅपवर फेस्टिव्हल सिटी प्रमोशन चालवत असून याअंतर्गत हि भेट मिळणार आहे.
नवी दिल्ली येथील वर्ल्ड मोबाईल काँग्रेस मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हे उभारते उत्पादन निर्मिती केंद्र असल्याचे अधोरेखित केले. जग आता ' मेड इन इंडिया ' फोन वापरत असल्याचे याप्रसंगी त्यांनी गौरवोद्गार काढले. नरेंद्र मोदी यांनी एनडीए प्रणित भाजप सरकारने ९ वर्षात भारताला उत्पादनाचा आयातदार पासून आता निर्यातदार बनवल्याचे सांगितले आहे.