new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची सर्वसमावेशक धोरणेही उद्योगधंद्यांना बळ देत आहेत. म्हणूनच, हा नवा भारत आज जागतिक पातळीवर विश्वासार्ह आर्थिक भागीदार अशी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेला दिसतो.
Read More
अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातून चित्रकलेला सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या चित्रकार अनुराधा ठाकूर ( Anuradha Thakur ) यांच्याविषयी.
कल्याण : समाजामध्ये हळूहळू लोकप्रिय होऊ लागलेल्या आणि वैद्यक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्या इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध असल्याचे आश्वासन माजी आमदार नरेंद्र पवार ( Narendra Pawar ) यांनी दिले.
National Youth Day स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह आसपासच्या विभागातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १७२५ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला. १२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ह्या प्रश्नमंजूषा स्पर्ध्येमध्ये युवा दिनाबाबत ३० प्रश्न समाविष्ट होते.
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
ठाणे : गतिमंद असतानाही अथक प्रयत्नामुळे पुणे आणि कोल्हापुरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅराॲथलेटिक्स ( Para Athletics ) स्पर्धेत ठाण्याच्या मयुरेश कोटियन याने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धात सुवर्ण पदक पटकावले आहे. दिव्यंगत्वावर मात करीत मयुरेश अनेक स्पर्धा गाजवत आहे.
(Delhi Air Quality Index ) दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४३० इतका नोंदवला गेला. ही पातळी आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआय ४०० च्या पुढे आहे. फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथेही वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत राहिले.
धनुर्विद्या खेळात ठाण्यातील खेळाडूंना योग्य त्या सुविधा मिळाल्यास ते ऑलिम्पिक स्पर्धेतही पोहचतील.तसेच, अशा आर्चरी प्रशिक्षण केंद्रातून भविष्यात चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला. ठाणे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा ठाण्यातील पोखरण रोड येथील सिंधुताई सपकाळ आर्चरी प्रशिक्षण केंद्र अंतर्गत कान्हा धनुर्विद्या अकॅडमी येथे नुकतीच पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेंच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात भाजपचे 'बीएलए' (बुथ लेव्हल एजंट) घरोघरी भेटी देणार आहेत. या अनुषंगाने ठाणे लोकसभा निवडणुक प्रमुख व राज्यसभेचे माजी सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत कोपरी- पाचपाखाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
कोणताही देश संकटात असेल तर त्याला प्रथम शेजारी देशाकडून मदतीची अपेक्षा असते. शेजारी देशासोबत चांगले संबंध असल्यास मदत मिळण्यात फार अडचणी येत नाही. परंतु, ज्या देशांचे शेजारील राष्ट्राशी संबंध चांगले नसतील तर त्यांच्यात कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळते. असेच काहीसे झाले आहे, पश्चिम आशियातील अझरबैजान आणि इराण या दोन देशांचे.
तेलंगणमधील रामागुंडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. परंतु, आता त्यातही तेलंगण सरकारला आक्षेप. तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आमंत्रित न केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री राव यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याने तेलंगण राष्ट्र समितीने कुंभाड रचण्यास सुरुवातही केली. परंतु, यामागील सत्य काहीतरी वेगळेच आहे. निमंत्रणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर प्लांटच्या ‘सीईओ’ने स्पष्टीकरण दे
कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी जणू काही विनोदांची मालिका सुरू केली. गव्हाचे पित 40 रुपये लीटर मिळते असे म्हणत या मालिकेने ऊचांक गाठला. त्याचा आढावा गहणाऱ्य हा लेख
राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट ट्रेन) संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूममधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घ
आर्थिक पाठबळ नसतानाही तो डगमगला नाही. दुखापत झाली तरीही थांबला नाही. अखेर चहावाल्याच्या मुलाने, संकेत सरगरने जागतिक पातळीवर रूपेरी यश मिळवलेच. त्याच्याविषयी...
भारतात वनस्पतींचे आभासी हर्बेरियम (माहिती सहित साठवलेले विविध वनस्पतींच्या पानांचे नमुने) या वर्षी जुलै महिन्यात लॉन्चलौंच करण्यात आले. या संग्रहात सुमारे एक लाख फोटोंचा डेटाबेस आहे. फक्त भारतातच नाही, तर जग भारत या हर्बेरियमचा अभ्यास होत आहे. आता पर्यंत ५५ देशातून तब्बल दोन लाख लोकांनी ही वेबसाईट वापरली आहे. भारतातील एकूण एक वनस्पतींच्या नमुन्यांच्या छायाचित्रासहित माहितीचा संग्रह या व्हर्च्युअल हर्बेरियम'द्वारे केला जात आहे.
कोल्हापूर, सांगली तसेच सांगली जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अखिल महाराष्ट्र भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच शेगाव येथे पार पडले. या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब इदाते, अध्यक्ष, विमुक्त-घुमन्तु जनजाती विकास बोर्ड, नवी दिल्ली उपस्थित होते.
सुरक्षाविषयक आव्हानांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक
मागील लेखांमधून पाणी किती प्यावे, कधी प्यावे, जास्त प्यायल्यास होणारे त्रास इत्यादीची माहिती आपण जाणून घेतली. आज आपल्या घरात, शहरात येणारे पाणी कसे आहे व त्याचे फायदे-तोटे, हे समजून घेऊया.
अन्याय होत असल्याने भारतीय जनता पक्ष सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांना भाजपकडून काय मिळाले? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधले असता रंजक माहिती मिळाली. एकनाथराव खडसे यांना खूप कमी वयातच भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर, विधिमंडळ पक्षामध्ये व सरकारमध्ये महत्त्व दिले गेले, असे आढळले.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक पार
राज्यात मुंबई वगळता अन्यत्र सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव आहेत.
ज्या लोकांना आज देवेंद्र फडणवीस यांचे मराठा विद्यार्थ्यांनी आभार मानले म्हणून त्रास होतोय, त्यांनी फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचा अभ्यास केला तरी खूप!
ज्येष्ठ नागरिकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करणार
ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राज्यस्तरीय नेमबाजीच्या स्पर्धेत अवघ्या आठव्या वर्षी सुवर्णपदकावर आपले नाव कोरणार्या दिव्यांश जोशीच्या आयुष्याविषयी...
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, जगात सर्वात मोठ्या प्रमाणात भूजल पातळी ही उत्तर भारतात कमी होते आहे आणि त्याचे केंद्रबिंदू दिल्ली आहे. त्यानिमित्ताने भारतीय भूजलाच्या या गहिरे होणार्या संकटाविषयी...
मुंबई आणि जगभरातील अशी बरीच शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जातील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. समुद्राच्या जलस्तराची पातळी लक्षात घेता याचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील मोठ्या भूभागाला बसणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
राफेल खरेदीसाठी पैसे भारताने मोजले, व्यवहाराची व्यूहरचना भारताने केली, अंतर्गत विरोधाचा सामनादेखील केला. असे सर्व असताना मात्र पोटशूळ भारताची शेजारी राष्ट्रे चीन आणि पाकिस्तानमध्ये उठलेला दिसतो. मुळात भारत हा संरक्षणसिद्ध होत आहे, आधुनिक होत आहे.
मुंबईत पावसाचा जोर कमी असून शहरात आता एकच अंकी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस कमी झाला आहे आणि पुढील २ ते ३ दिवसांतही अशीच परिस्थिती दिसून येईल.
देशातील महत्त्वाच्या ९१ धरणातल्या जलसाठ्यांमध्ये मागील आठवड्यात २९.१८९ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते १८ टक्के इतके आहे. गेल्या आठवड्यात हा पाणीसाठा १९ टक्के इतका होता.
आर्थिक वर्ष २०१९-२० पासून आयकर कायद्यातील प्रस्तावित व कार्यरत सर्व सवलतींचा फायदा घेतल्यास ज्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख, ३५ हजार रुपये आहे, अशी व्यक्तीलादेखील शून्य आयकर भरावा लागू शकतो. कसा, ते या लेखातून जाणून घेऊया...
महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावच्या वतीने मेहुणबारे येथे येत्या 25 डिसेंबर मंगळवार, रोजी जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे शाखा जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य डॉ.तानसेन जगताप यांनी येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
बोहरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची विज्ञान मंथन परीक्षेत जिल्हास्तरावर निवड
हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी डोंबिवली चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जामनेर येथील रुपेश राजाराम बिर्हाडे यांना निवेदिका अभिनेत्री अनुपमा खानविलकर, अभिनेता संदीप कुलकर्णी, माळढोकचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे,
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आयोजित शालेय राज्यस्तर सिकाई स्पर्धा बीड येथे याने 50 की. ग्रॅम वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला व सुवर्णपदक मिळविले, याआधी जिल्हा व नाशिक विभाग स्तर स्पर्धेत विजय संपादन केला होता.
तालुक्यातील पथराई येथे सुरू झालेल्या 58 व्या राज्यस्तरीय माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनास हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात झाली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी व विविध जिल्ह्यातून आलेले मुख्याध्यापक उपस्थित होते.
पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन 30 डिसेंबर रोजी होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील येवला यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील १४० मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा २०.२० टक्के इतका पाणी साठा जमा झाला असून गेल्या वर्षी हे प्रमाण १९.४३ टक्के इतके होते,