राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका प्रकल्पावर काम करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
केरळ राज्याची राजधानी असलेल्या कोचीमधील अलुवा भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे अलुवा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील वाढता तणाव लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी शनिवारी दि. २५ जून रोजी मुंबई शहरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे (सीआरपीसी) कलम १४४ लागू केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी १० जुलै पर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. पक्ष कार्यालये, आणि नेत्यांची निवासस्थाने या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
“मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचार्यांचे आंदोलन, शेतकर्यांना अपुरी मदत, शेतकर्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेस पक्षाच्या मूठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत,” असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला.
मुस्लीम समाजाची वस्ती असलेल्या भागात जहाल तत्त्वांकडून रालोआच्या उमेदवारांना रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोणाही उमेदवारास कोठेही शांततापूर्ण प्रचार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण, या जहाल तत्त्वांकडून कायदा धाब्यावर बसवून रालोआच्या उमेदवारांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर संशयास्पद कार आढळल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. शुक्रवारी कळवा खाडीत एक मृतदेह आढळला. मनसुख हिरेन यांचा हा मृतदेह आहे. काही दिवसांपूर्वी अँटीलिया बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे ते मालक होते. अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ठाण्यातील व्यापारी असलेले मनसुख यांचा क्लासिक मोटार्स ही फ्रेन्चायझी चालवतात. ठाण्याच्या डीसीपी यांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले होते. मात्र, ज्या प्रमाणे मृतदेहाचे हात बांधण्यात आले त्यानुसार
कंगना रानौतचा सोनिया गांधींना सवाल
विधानसभेच्या आजच्या कामकाजातही चंद्रकांत दादा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या व महापौरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला
चीनने वीगर, कझाख, किर्गिज आणि अन्य मुसलमानांनाही बंदी बनवत नाहक त्रास देणे सुरू केले आहे. शिक्षणाच्या नावाखाली त्यांना एखाद्या मजुरासारखे राबवून घेणे आणि त्यांच्या धार्मिक विचारसरणीत बदल घडविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या सार्या तंत्रांचा वापर करणे, हेच काम चीन या बंदीशाळांमध्ये करत आला आहे.
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरेक्षाच्या कारणास्तव यात्रेला १ दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे. दहशतवादी बुरहान वानी याच्या खात्म्याला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने सोमवारी काश्मीर घाटीमध्ये बंदेचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे १ दिवसासाठी यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे.
पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार नाही, याची काळजी घेत त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. त्यांच्या ड्युटीचे तास निर्धारित केले जावेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.
रशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोरेंटी अमेरिका स्वतःला सर्वात शक्तिशाली देश समजत आहे, अशी टीका केली.