ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशेहुन अधिक वर्षापूर्वी रचली आहे त्यांनंतर जे पसायदान माउलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले ती प्रार्थना जेव्हा युनोच्या वार्षिक आमसभेत एकत्र म्हंटल्या जाईल तो मराठीचा सुवर्णदिन म्हणता येईल आणि तो दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होईल. दरवर्षी आपण हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो. जनता जनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे वाटत असतांना आता सोशल मीडियाच्या जमान्यात चित्र सकारात्मकता दर्शविणारे
Read More