पावसाने दाणादाण उडवल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन खड्डे पडले असतानाच ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नाहक ताप वाढला आहे.
Read More
दरवर्षी मुंबई महापालिका मुंबईतील खड्डे बुजवण्याचा दावा करते, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करते पण इतके पैसे खर्च करूनही मुंबईत खड्डे पडतातच. या खड्यांमधून जीव मुठीत घेऊन वाट काढत राहणे हे आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडले आहे
मुंबई आणि परिसरात पावसाने म्हणावा तसा जोर अद्याप पकडलेला नसला तरी आतापर्यंत बरसलेल्या पावसातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिकेच्या ‘मिक्समॅच’ कामांची चांगलीच पोलखोल झाली आहे. तेव्हा, मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची कारणे, सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडूस नाक्यावरील भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीसह अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.
कडोंमपा क्षेत्रात खड्ड्यांच्या समस्येबाबत होणार्या तक्रारीवर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कडोंमपाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान, महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एमआयडीसीमधील डीएनसी बँक ते आईस फॅक्टरी रस्त्याचा शुभारंभ केला.
पालिकेच्या अॅपवर पहिल्याच दिवशी सुमारे १७०० तक्रारी
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी नवीन लादे या युवकाकडे एक ध्येय आहे. त्यांच्या ध्येयाची, अथक परिश्रमाची ही कहाणी...
राष्ट्रवादी पक्षाची हल्लाबोल यात्रा सध्या मराठवाड्यात सुरु आहे. त्या यात्रेदरम्यान सर्वत्र खड्डेच खड्डे आढळुन आले.