‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन. हा स्वतंत्र आयोग म्हणजे आदिवासींच्या जीवनात परिवर्तनाची नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. ६ जून रोजी केले.
Read More
कुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेने ‘एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड तालुक्यातील उमेश महादेव म्हात्रे असे या अर्जदाराचे नाव असून त्यांनी विधानपरिषेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. परंतु, या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातील एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. विद्यमान आमदाराची थेट तिसर्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत? याबाबतच्या विश्लेषणात्मक सविस्तर माहितीचा आढावा.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणूक लढवली. परंतु या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातलंच एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. कोण आहेत शरद सोनवणे? विद्यमान आमदाराची थेट तिसऱ्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे ( Sharad Sonawane ) नक्की आहेत तरी कोण ? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत ? हेच जाणून घेऊया या व्हिडिओतून
नेमकेपणाने सांगता येत नाही, पण माझा आणि बिमलजींचा परिचय २००३ सालच्या सुमारास झाला असावा. मला ‘विश्व हिंदू परिषदे’च्या जबाबदारीतून नुकतेच मोकळे करण्यात आले होते. त्यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाचे काम सुरू केले होते. काही तात्विक मतभेदांमुळे परिषदेच्या अधिकार्यांचा त्याला विरोध होता. अशा स्थितीत हे काम कसे उभे राहणार? परिवारातील एका संस्थेचा विरोध असताना, अन्य कोण याला सहकार्य करणार? स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करायचा, तर त्याचे ट्रस्टी कोणाला करायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्याचा भुगा होण्
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे ( Election ) निकाल जाहीर झाले असून, यंदा केवळ दोन अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अपक्षांचा बोलबाला असल्याचे यापूर्वीच्या निकालांतून दिसून आले आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही एकूण २ हजार, ८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात काही बंडखोरांचादेखील समावेश होता. मात्र, फक्त दोनच अपक्षांना यावेळी विजय मिळवता आला आहे.
मुंबई : राज्याच्या सत्ता सिंहासनावर पुन्हा एकदा महायुती ( Mahayuti ) विराजमान होईल, असा अंदाज मतदानपूर्व कलांमधून वर्तवण्यात आला आहे. ’आएएनएस आणि मॅट्रिझ’च्या ओपिनियन पोलनुसार, ४७ टक्के मतांसह महायुती बहुमताने विजयी होईल, तर महाविकास आघाडीला पुन्हा विरोधी बाकांवर बसण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण केल्यानंतर ’आएएनएस आणि मॅट्रिझ’ने सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी मतदानपूर्व कल जाहीर केले. त्यानुसार, प्राप्त परिस्थितीत १४५ ते १६५ जागा मिळू शकतील, तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६
या आठवड्याच्या प्रारंभीच किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीसह आणखी अनेक मागण्या घेऊन शेतकरी आणि राकेश टिकैतसारखे कथित शेतकर्यांचे नेते पुन्हा एकदा दिल्ली सीमेवर धडकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कृषी कायदे मागे घेतल्यानंतर स्थगित झालेले शेतकरी आंदोलन जोर धरण्याच्या चर्चा राजधानीत रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी विकासाच्या 75 वर्षांचा सिंहावलोकन करणारा हा लेख...
"राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार आहोत" असा दावा आ. रवी राणा यांनी केली आहे
छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात दि. १२ मे रोजी पत्रकार परिषदेत राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी अर्ज भरणार असून १० अपक्ष आमदारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे. आता भारताची आक्रमक सतरा कोर चीनवर हल्ला करण्याकरता सज्ज झालेली आहे. यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुष्कळच वाढली आहे.
आ. अॅड. आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाजपा प्रदेश बैठकीत नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र पवार भाजपातच असल्याचे केले जाहीर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
बविआच्या तीन आमदारांसह आणखी एका अपक्षाची साथ
जम्मू-काश्मीरमध्ये बीडीसी निवडणुका शांततेत पार , लोकशाहीवर लोकांचा अतूट विश्वास आहे
येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले.
पंडित नेहरुंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधानपदी विराजमान झाले असते तर भारताचा इतिहास बदलला असता का? काश्मीर प्रश्न, चीन युद्ध यांना अधिक कणखरपणे आपण तोंड दिले असते का? अशाच काही चर्चा आणि तर्कवितर्कांचा आढावा घेणारा हा लेख...
पख्तून तहफुज मुव्हमेंट (पीटीएम) या संघटनेच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे- आ. कथोरे
स्वतंत्र भारताचे प्रथम मतदार श्याम शरण नेगी यांनी हिमाचल प्रदेश निवडणूकीत आज मतदानाचा हक्क बजावला. याबाबतच्या माहितीला हिमाचल प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. योगायोग म्हणजे नेगी यांनी यावर्षी १००व्या वर्षांत पदार्पण केले आहे.