हा लांब पल्ल्याचा हिवाळी स्थलांतरी पक्षी असून तो पूर्व पॅलेआर्क्टिकपासून आग्नेय आशियात स्थलांतर करतो. (pallas grasshopper warbler)
Read More
संशोधकांनी रत्नागिरीच्या सड्यावरुन चारा म्हणून वापरात येणाऱ्या गवताच्या २० प्रजातींची नोंद केली असून ग्रामीण लोकजीवनात या प्रजाती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे (sada grassland in ratnagiri). मात्र, या प्रजातींचा लोकजीवनातील पारंपरिक वापर कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे (sada grassland in ratnagiri). त्यामुळे भविष्यात सड्यावरील या गवताचा वापर उपजिविका निर्मितीसाठी कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, याकडे देखील संशोधनाद्वारे लक्ष वेधले आहे. (sada grassland in ratnagiri)
गवताळ प्रदेशांमध्ये (grassland) वृक्षारोपण आणि शेती केल्यास त्याच्या परिणाम गवताळ प्रदेशातील स्थानिक प्रजातींवर पडत असल्याचे संशोधन समोर आले आहे. गवताळ प्रदेशांवरील (grassland) वृक्षरोपणामुळे प्रामुख्याने चार आणि शेतीमुळे सहा स्थानिक प्रजातींच्या अस्तित्त्वावर गदा येते. या दोन्ही लागवडीमुळे गवताळ प्रदेशातील (grassland) एकंदरीत ६५ स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो, असे 'जर्नल ऑफ इकोलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये नमूद करण्यात आले आहे. (grassland)
जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाची क्षमता आणि संधी ही सर्वोत्तम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे देशहितास प्राधान्य देऊनच गुंतवणूकीस प्रोत्साहन देतात, असे प्रतिपादन ‘टेस्ला’चे सहसंस्थापक आणि उद्योजक इलॉन मस्क यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर केले आहे.
पहिल्या पावसाच्या सरींनी अंकुरणारे गवत, त्यावर डौल धरणारी रानफुले, काही पक्ष्यांचा किलबिलाट आणि इतर छोट्या मोठ्या प्राण्यांच्या अधिवासाने सजलेले गवताळ प्रदेश... सामान्यतः पडीक जमीन किंवा गायरान जमीन या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलेल्या या भूप्रदेशांवर अनेक प्रजातींचा अधिवास अवलंबून आहे. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी 24 टक्के क्षेत्र हे एकट्या गवताळ प्रदेशाने आच्छादलेले आहे. अशा या इंग्रजीत मग्रासलॅण्ड्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या काहीशा दुर्लक्षित भूप्रदेशातील जैवविविधतेचे जग उलगडणारा हा लेख...
भारतातील भौगोलिक क्षेत्राचा सुमारे 24 टक्के गवताळ प्रदेशांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात लवकरच एका पाहुण्याचे आगमन होणार आहे. देशातून नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारताच्या जंगलात पुन्हा चित्ता दिसणार आहे. ‘आशियाई चित्ता’ भारतातून 1952मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तब्बल 70 वर्षांनी भारतात ‘आफ्रिकन चित्ता’ (आशियाई) आणण्याची योजना करण्यात आली आहे. गवताळ प्रदेशातल्या या प्राण्याविषयी जाणून घेऊया...
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधून दुर्मीळ ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox) नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील माळरानावरुन नुकतीच ही नोंद करण्यात आली. अशाप्रकारे ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox ) ही भारतातील पहिलीच नोंद आहे.
पुण्याच्या इंदापूरयेथील माळरानावरुन मंगळवारी रात्री काळवीटाची शिकार उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने दोन व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून काळवीटाच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली रायफल ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक नर मृत काळवीटही आढळून आले.
छायाचित्रांसाठी पुण्यातील इंदापूरच्या माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकडांच्या जीवाशी खेळ सुरू असून यामध्ये काही पिल्लांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दै.'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) प्रसिद्ध केले होते. यावर वन विभागाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. 'महा MTB'ने बातमीमध्ये नमूद केलेल्या आरोपींच्याच वन अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.
वन्यजीव छायाचित्रांच्या हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकड प्रजातीच्या (इंडियन फाॅक्स) जीवाशी खेळ होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे काही पिल्लांना आपल्या जीवाला मुकावे लागले असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रणाच्या नावाखाली काही अप्रशिक्षित गाईड्सकडून (मार्गदर्शक) सुरू असलेल्या या गैरप्रकाराला वन विभागाने थांबविणे आवश्यक आहे.
सरकारी कागदांबरोबरच समाजात गवताळ प्रदेश म्हणजे ‘पडीक जमीन’ वा ‘गायरान’ जमीन असा समज आहे. या समजुतीमुळेच आजवर गवताळ प्रदेशाची परिसंस्था ही दुर्लक्षित तरी राहिली आहे किंवा तिचा र्हास सुरू झाला आहे. परिणामी, याचा फटका येथील जीवांना बसला. त्यांची संख्या प्रकर्षाने कमी होऊ लागली. त्यामुळे गवताळ प्रदेश म्हणजे काय? आणि त्यांचे संवर्धन करणे का महत्त्वाचे आहे? याविषयी ऊहापोह करणारे या आठवड्याचे ‘निसर्गज्ञान’.
पाळीव प्राण्यांसाठी वनक्षेत्रांवर कुरण विकास न करण्याची मागणी
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त कुरण विकास कार्यशाळेचे आयोजन
लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष तथा मुकुंद एम. चितळे अॅण्ड कंपनीचे संस्थापक मुकुंद चितळे यांची ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भांडवली बाजार नियामक मंडळ (सेबी) अंतर्गत येणारी ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’ ही समिती नफा आणि ना नफा तत्त्वावरील कंपन्यांसाठी आवश्यक नियमावली, खुलासे या संदर्भातील नियमावली तयार करणारी यंत्रणा आहे. यात आणखी तीन नव्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे
जंगल संवर्धनाचे मॉडेल जसेच्या तसे गवताळ प्रदेशांच्या बाबतीत राबवून चालणार नाही.
तापी नदीच्या खोऱ्यात वास्तव्य. भारतातील उत्तर आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या गवती वटवट्याचे दुर्मीळ दर्शन महाराष्ट्रात घडले आहे. पक्षीतज्ज्ञांच्या मते, 'गवती वटवट्या' पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच छायाचित्रित नोंद
गेली ८ ते १० वर्षे उत्तमप्रकारे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या जुई पेठे यांची विशेष मुलाखत...
लेखाचे शीर्षक वाचून हा लेख राजकीय आहे की काय असे वाटेल. परंतु, या लेखाचा काँग्रेस पक्षाशी सुतराम संबंध नाही. या लेखात आपण माहिती घेणार आहोत, कधीकाळी परदेशातून भारतात आलेल्या आणि येथील परिसंस्थेला उपद्रवी ठरलेल्या ‘काँग्रेस गवत’ या एका वनस्पतीची.
मानवी अतिक्रमणं थोपवून ‘ही’ मौल्यवान परिसंस्था टिकवणं, काळाची गरज आहे.