“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते बोल
Read More
Maharashtra new sarcastic emperor Sapkal statements can be said to be a guide to the future course of the Congress at present एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली
Waves conference will shape the future of the entertainment world s jaishankar “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
वर्षानुवर्षे तत्कालीन सत्ताधार्यांची अनास्था, सरकारी लालफितशाहीचा कारभार आणि स्थानिकांच्या विरोधामुळे ‘धारावी ( Dharavi ) पुनर्विकास प्रकल्पा’ला विलंबाचे ग्रहण लागले. पण, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात या प्रकल्पाने वेग घेतला आहे. धारावीकरांमध्ये गैरसमज, अफवा पसरविणारे अनेक विरोधी गट छुपे अजेंडे राबवित असतानाच, दुसरीकडे जागरूक धारावीकर मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे आहेत. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणार्या धारावीकरांना उच्च राहणीमान आणि रोजगाराच्या
हल्ली लहान मुलांच्या भवितव्याची चिंता ही पालकांना मूल जन्मण्यापूर्वीपासूनच सतावत असते. दोन्ही पालक कमवते असो वा एखादा पालक कमविणारा असला, तरी आपल्या पाल्याचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. सध्या सरकारी पातळीवर लहान मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने काही योजना ( Vatsalya ) उपलब्ध असून, त्याचा पालकही मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसतात. पण, काही योजना या अद्याप म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, हे मान्य करावे लागेल. अशीच एक योजना म्हणज
आयुष्यात पुढे ( Life Future ) जाण्यासाठी थोडे मागे वळून का होईना पाहावे लागतेच. नवीन वर्षाची आणि भविष्याचीही पाऊलवाट धरताना, भूतकाळात डोकावण्याशिवाय पर्याय नाही. हे असे नेमके का, यामागचे मानसशास्त्र उलगडणारा हा लेख...
जागतिक पातळीवर ओपेक राष्ट्रांनी बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे ठरवले असले तरी युएस गॅसोलिनचा मुबलक साठा, मागणीत घट यामुळे बाजारात काही काळ तेलाच्या दरात कपात झाली असली तरी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. दुसरीकडे EIA दिलेल्या अहवालात तेलाचा साठा अनपेक्षितरित्या वाढल्याचे सांगि तले होते मात्र तज्ञांच्या मते हा आकडा पुरेसा नसून मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाली आहे.परिणामी बाजा रात कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घट झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीतील उत्पादन कपात पुढे ढकलला गेल्याच्या निर्णयानंतर बाजारात क्रूड तेलाच्या दरात स्थिरता आली आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षातील सर्वाधिक घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.
काही महत्वाच्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मुख्यतः मध्य आशियातील इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर मध्यपूर्वेतील दबाव कायम दिसून येत आहे.तसेच आगामी १ जूनला ओपेक (OPEC) राष्ट्रांची बैठक होणार असून कच्च्या तेलाच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्यासाठी आणखी काही दिवस महागाई दर नियंत्रणात आल्यास होणार असल्याचे युएस कडून सुतोवाच मिळाल्याने बाजारात यांची दखल घेतली गेली.
मध्य आशियातील काही घडामोडींमुळे व इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या मृत्यूमुळे बाजारातील क्रूड तेलाची हालचाल थंडावली आहे. तसेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांच्या नव्या विधानामुळे बाजारात क्रूड (कच्च्या) तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरण झाली आहे.
रेलटेलने क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडसोबत ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम (कवच) प्रणालीच्या अंमलबजावणी प्रकल्पांसाठी परदेशात भारतीय रेल्वेसाठी विशिष्ट संधींचा शोध आणि वितरीत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
कालपासून अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण होत मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये क्रूड तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ( कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार असल्याने बाजारातील क्रूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अमेरिकन बाजारातील आकडेवारीनुसार ' क्रूड ' (कच्च्या) तेलाच्या साठा मुबलक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कालपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती मात्र आज क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने बाजारात तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
जागतिक मंदीची साशंकता असतानाही आज क्रूड तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कपात झाली आहे. घटलेली मागणी, युद्धजन्य परिस्थितीत शांतता निर्माण झाल्याने व लवकर युएस व्याजदरात कपातीची शक्यता धूसर झाल्याने काही प्रमाणात बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत स्थैर्य प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवर अस्थिरमुळे आज क्रूड तेल व सोने निर्देशांकात वाढ झाली आहे. मध्य पूर्वेकडील दबाव, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्षा यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीत वाढ झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात ०.५० टक्क्यांनी १० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक ७०५६ रूपयांवर पोहोचला आहे.
फ्युचर गेमिंगवरुन भाजपने उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना चांगलेच झापले आहे. संजय राऊतांनी फ्युचर गेमिंग कंपनीने भाजपला देणगी दिल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी इंडी आघाडीतील एका पक्षाची पोलखोल करत राऊतांवर निशाणा साधला.
काँग्रेसमध्ये आपल्याला राजकीय भवितव्य नाही, याची जाणीव झालेले अनेक तरूण नेते पर्यायांच्या शोधात आहेत. सर्वांना भाजप हे एकच आशादायक स्थान वाटते, तर काही नेते भाजपच्या मित्रपक्षांच्या आश्रयाला जात आहेत. लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तशी काँग्रेस आणि अन्य घराणेशाहीवादी पक्षांमधून पलायन करणार्यांची संख्याही वाढेल, यात शंका नाही.
शालेय बालकांमध्ये ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जा वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने सध्या देशभरात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने टाटा पॉवरच्या माध्यमातून "इल्युमिनेट द फ्युचर" या उपक्रमांतर्गत मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांसाठी जागरूकता सत्रे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतातील प्रमुख शेयर बाजार असलेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य ४ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. एनएसईने हा विक्रम १ डिसेंबर रोजी केला. दि. दि.३ डिसेंबर रोजी एनएसई इंडियाने एका प्रसिद्धीपत्रात ही माहिती दिली.
व्यापार सक्षमीकरणासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रियाध मध्ये वरिष्ठ नेते आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत. गोयल सौदी अरेबियातील रियाध येथे फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या (एफआयआय) सातव्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत.
२५ ऑगस्टला नवी दिल्लीत झालेल्या B २० तीन दिवसीय समिटमध्ये बोलताना टाटा सन्स चे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या पीएम गतीशक्ति योजना, प्रोडक्ट लिंक इन्सेंटीव्ह, लो कॉर्पोरेट टॅक्स, शिवाय स्टार्ट अप आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अ
ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आज १३ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले आहेत. पण काही पोस्टरवर “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री” म्हणून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुबंईमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
उत्तर कोरियामध्ये ख्रिश्चनांचा छळ होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अहवालातून समोर आले आहे. उत्तर कोरियात एका २ वर्षाच्या मुलाला त्यांच्या घरात बायबल सापडल्यांने जन्मठेपेची शिक्षा सूनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम रिपोर्ट'मध्ये ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांना इथे मृत्यूला समोरे जावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. विशेष म्हणजे जे लोक फ्युचर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांना याचा फायदा होत आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात साडेतीनशे रुपयांची घट नोंदविली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोने ३४३ रुपयांच्या घसरणीसह ५७,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने ५८,८०० चा विक्रमी उच्चांक गाठला. पण, आता सोने खरेदी करणार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने विक्रमी उच्चांकावरून तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. ‘या आठवड्यात सोन्यामध्ये घसरण दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी ५८,८०० रुपयांवर असणारे सोने ५६,१००च्या पातळीवर आले आहे, म्हणजेच त्याची किंमत २,७०० रुपयांनी खाली आली आहे. मुंबईत २४ कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५६,७३० रुपये इतका आहे.
सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकारणानंतर आता तिच्या दोन उपकंपन्यांचेही खासगीकरण केले जाणार आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अशी या दोन उपकंपन्यांची नावे आहेत. यांच्या खासगीकारणानंतर एअर इंडियाच्या खासगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. भारत सरकारकडून ही खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाने एअर इंडिया कंपनी १८ हजार कोटींना विकत घेतली होती
कर्ज घेतलं की, कर्जाची रक्कम तर भरावीच लागते, तसेच त्यावर व्याजही भरावे लागते. निकडीची गरज निर्माण झाल्यावर कर्ज घेतलं जातं. काही वैयक्तिक कारणांसाठी, बँकांकडून किंवा अन्य संस्थांकडून वैयक्तिक कर्ज मिळतं, पण वैयक्तिक कर्जावर फार चढ्या दराने व्याज भरावे लागते, त्याऐवजी वित्तीय मालमत्तांवर म्हणजेच केलेल्या विविध गुंतवणुकींवर कर्ज घ्यावे. यामुळे कमी दराने व्याज भरावे लागते. खर्च वाचतो. मुदत ठेवी (बँकांत व अन्य ठिकाणी) ’जीवन विमा पॉलिसी’, ‘भविष्यनिर्वाह निधी’ (पीएफ) आणि सोनं यात दीर्घ मुदतीची गुंतवणूक करुन चांग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. २ सप्टेंबर रोजी 'आयएनएस विक्रांत' या स्वदेशी युद्धनौकेचे उद्घाटन केले. कोचीन शिपयार्ड येथे हा भव्य समारंभ पार पडला. आयएनएस विक्रांत ही २६२ मीटर लांब आणि २६ मीटर रुंद असलेली ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे.
ब्रेटन वूड्स सिस्टीम’ कोसळल्यानंतर डॉ. महाथीर मोहम्मद (मलेशियाचे त्यावेळचे पंतप्रधान) यांनी केलेले विधान अर्थपूर्ण आहे. ते म्हणतात, “जेव्हा पहिल्यांदाच सगळ्या देशांनी ‘करन्सी फ्लोट’ करायला परवानगी दिली आणि मार्केट चलन दर (एक्सचेंज रेट) ठरवू लागले, तेव्हा देशाची स्वायत्तता नष्ट झाली, असं मला वाटतं. जेव्हा या गोष्टी तुम्ही मार्केटवर सोडता तेव्हा मार्केट नेहमी नफ्यासाठी चालते म्हणजे नफ्यासाठी हपापलेली माणसं तिथे असतात, हे लक्षात घ्या. अशा हपापलेल्या लोकांकडून संवेदनशील वागण्याची अपेक्षा करू शकत नाही. ते कशा प्
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ने फ्युचर ग्रुपच्या 'बिग बाजार' या ब्रॅण्डचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सच्या 'रिलायन्स रिटेल या नव्या कंपनीकडून हा ताबा घेतला जाणार आहे. याच व्यवहारादरम्यान बिग बाजारचे नाव बदलून आता 'स्मार्ट बाजार' केले जाणार आहे
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे 'राज्याचे भावी मुख्यमंत्री' असे लिहिलेले बॅनर्स लावल्याचे पहायला मिळाले. ९ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या बॅनरबाजीमुळे राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्या बॅनर्सवर आता शिवसैनिकांना स्प्रे मारायची वेळ आली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने एक ‘टूलकिट’ शेअर केले होते. त्यासंबंधी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. आता ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधील २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्युचर’ मोहिमेची संस्थापक सदस्य आहे. आता तिला पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा कार्य आणि भविष्यातील भारत’ या विषयावर स्नेहवन प्रकल्पाचे प्रमुख अशोक देशमाने यांनी आपले विचार प्रकट केले.‘युवकांचा भारत’ ह्या विशेष सत्रामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत’ या विषयावर माध्यमतंत्र अभ्यासक इंद्रनील पोळ, ‘प्रसारमाध्यमे आणि भविष्यातील भारत’ या विषयावर पत्रकार सिद्धाराम पाटील आणि ‘सेवा
जगाला नैतिकतेचं, अध्यात्माचं - म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचं मार्गदर्शन करणारा विश्वगुरू भारत हे जागतिक राजकारणातील भारताच्या सहभागाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास माजी सनदी अधिकारी व लेखक-विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला
फ्युचर ग्रुपच्या खरेदीनंतर रिटेल क्षेत्रातील हिस्सेदारी वाढली
सुशांतने केले होते भविष्याचे नियोजन!
२८ जुलै आजचा दिवस 'जागतिक हेपेटायटिस दिन' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हेपेटायटिसमुक्त निरोगी आरोग्य जगा हे सूत्र आहे. त्यामुळे यदिनानिमित्त हेपेटायटिस या आजाराशी कसे तोंड द्यावे आणि आनंदी राहत निरोगी आयुष्य कसे जगायचे हे जाणून घ्या....
'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
स्वीडनमधील ग्रेटाने टूनबर्ग हिला ‘अस्पर्जर सिंड्रोम’ हा आजार असतानाही तिने ‘पर्यावरण संवर्धना’साठी व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्या’साठी स्वीडिश संसदेसमोर धरणे आंदोलन करून लोकचळवळ उभारली. त्याच्याविषयी...
भारतीय डाक विभागातर्फे विविध बचत ठेव योजना तसेच विमा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आल्या असून डाक विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून ऑनलाईन सेवेलासुद्धा प्रारंभ केला आहे.
जळगावात सुरू असलेल्या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या युवकांना सच्चे दोस्त फाउंडेशनतर्फे 1 डिसेंबर रोजी आ.सुरेश भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे यांच्या हस्ते पुरीभाजीचे जेवण देण्यात आले. रविवारीही सच्चे दोस्त फाउंडेशनकडून सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना जेवण दिले जाणार आहे.
या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के देणारे विषय मोहनजींच्या भाषणातून आलेले आहेत. अज्ञान, भ्रम, कलुषित बुद्धी आणि स्वार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन संघाचे टीकाकार झालेल्या लोकांना खूप काही नवीन देण्याचा विषय या तीन दिवसाच्या कार्यक्रमातून झाला.
संघ इतिहासातून प्रेरणा घेतो, परंतु त्याचे ओझे बाळगून भविष्याचा विचार करीत नाही, तर भविष्यातील आव्हानांचा विचार करीत ऐतिहासिक प्रेरणेतून मिळणाऱ्या जीवनसत्त्वाला कालसुसंगत स्वरूप देतो.
संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सामर्थ्यसंपन्न भारत देश हवा आहे.हे सामर्थ्य कशासाठी तर वैश्विक मानवतेसाठी हवे असल्याचे सांगत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रा. स्व. संघाला ज्ञान, शील आणि सामर्थ्यसंपन्न भारत हवा असल्याचे स्पष्ट केले.
अमितचं लहानपणापासून एक स्वप्न होतं. स्वत:चा व्यवसाय करायचा. २००९ साली त्याने नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
एका बाजूला समुद्र तर बाकीच्या बाजूंनी रशिया, इस्रायल, जॉर्डन, इराक, तुर्की यांनी वेढलेला. म्हणजेच चहूबाजूंनी खदखदणार्या भूभागांमध्ये वेढलेला हा देश आहे. पण, याच सीरियात सध्या सुरू असलेल्या घडामोडी जगाला भविष्याची चिंता करायला लावतील अशा आहेत.