महसूल विभागाच्या वतीने दि. ७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Read More
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून अलीकडेच त्याला राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून ‘माझी माती, माझा बाप्पा’ या नावाने एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रदर्शन दालनात ही कार्यशाळा पार पडणार आहे.
एका महिला आयपीएस ऑफिसरला तिचे पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या खोट्या आरोपांबद्दल सार्वजनिक माफी मागण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात मंगळवार, दि.२२ जुलै रोजी दिले आहे. या प्रकरणात महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे पती आणि सासऱ्याला अनुक्रमे १०९ आणि १०३ दिवस तुरुंगात राहावे लागले होते.
संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा याच्यावर पाोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव येथील वनिता विश्वनाथ हरकळ यांना काविळ झाली होती. त्या उपचार घेत होत्या. मात्र कोपरगाव संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा यांनी सांगितले की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. यांना कुठलाही आजार नाही. कोणतेही औषध घेऊ नका. फादरने त्याच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हटले. हे तेल कपाळावर लावायला सांगितले. बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र म्हणत ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले. तसेच दिवसातून तीन-चार वेळेस बाटलीतील
आपल्या अनोख्या अभिनयाने चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला साउथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवी तेजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवीचा सर्वात मोठा आधार असलेली व्यक्ती त्याचे वडील भूपती राजगोपाल राजू यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे.
आई- बाबा नाहीत, कुणीही नाही... ही सल एखाद्या लहान लेकराच्या डोळ्यात दिसली, तर काळीज हादरतं. अशीच एक गोष्ट आहे रेखा, शितल, अर्जुन आणि रामकृष्ण या चार भावंडांची. वडील गेल्यानंतर एका क्षणात त्यांचं जीवनच उद्ध्वस्त झालं. घर नाही, आधार नाही, नातेवाईकांनीही साथ सोडली. लहान वयातच त्यांच्या डोळ्यात अनाथपणाची भीती उतरली होती.
मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांनाच बेदम माराहाण झाल्याची घटना जालना शहरात घडली. जालन्यातील यमुना रेसिडन्सीमध्ये हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. मुलीची छेड काढणारे हे स्थानिक वाळू माफीया असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून साधना भोसले या मुलीच्या वडिलांनी तिला मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. त्या घटनेच्या संदर्भाने दिवंगत साधनाला जड अंतःकरणाने लिहिलेले हे पत्र...
मुलांकडून होणाऱ्या अवमानाचा बदला म्हणून लष्करी सैनिकाने आपली चार कोटींची संपत्ती मंदिराला दान केली आहे. तमिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यात ही घटना घडली. अरुलमिगू रेणूगमल अम्मान या मंदिराला त्यांनी ही चार कोटींची संपत्ती दान केली आहे. मुलांनी केलेल्या अवमानाचा बदला म्हणून ६५ वर्षीय पित्याने ही संपत्ती दान केली.
दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत, अशीच आणखी एक दु:खद घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. खानापूर या गावात दारुच्या नशेत वडिलांनी आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची ही घटना.
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
दिशा सालियानच्या वडीलांच्या याचिकेत नेमकं काय?
( Disha Salian was murdered after being gang-raped Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court ) दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आपले पाल्य एखाद्या क्षेत्रात प्रगती करत असेल तर, सर्वसाधारणपणे पालक त्याची शक्ती होऊन त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहतात, अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. मात्र, काही कमनशिबी खेळाडू ( Chess Game ) असेही जगात आहेत, ज्यांच्या पालकांनीच त्यांना न खेळण्यासाठी प्रचंड त्रास दिला. अशाच एका देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या मुर्झिनी खेळाडूविषयी....
पाकिस्तानातील सिंध प्रांतात तय्यब नावाच्या व्यक्तीने आपल्या १५ दिवसांच्या निष्पाप मुलीला जिवंत गाडले. ही बाब उघडकीस येताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीच्या उपचारासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणून तिला जिवंत पुरल्याचे मुलीच्या वडिलांनी कबुल केले आहे.
अमेरिकेत चर्चच्या फादरकडून आपली मुलगी व मुलासह ३ वर्षांच्या नातवाची हत्या केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 'सैतान'च्या नावाखाली एका १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. या हत्येप्रकरणी मुलीची आई, मामा व आजोबा यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. मुलीचे आजोबा चर्चेचे फादर असून त्यांच्याकडे उपचार करण्याची दैवी शक्ती असल्याचा दावा करण्यात येत होता.
'कुपारी’ हे वसईजवळ राहणार्या एका समाजाचं नाव. वसईवर पोर्तुगिजांचा अंमल होता. तेव्हा या भागात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले व सर्वच समाजात ख्रिस्ती आणि हिंदू असे विभाजन झाले. ब्रिटिशांच्याही पूर्वी पोर्तुगीज राजवटीत हे धर्मांतर झाले असले, तरीही आपली सांस्कृतिक मूल्ये मात्र इथल्या समाजांनी जपली आहेत. यातलाच एक समाज म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. त्यांच्यातून धर्मांतरित झालेले ते सामवेदी ख्रिस्ती, यांना ’कुपारी’ असे म्हणतात. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही शहरीकरणाचा फारसा परिणाम यांच्यावर झाला नाही आ
दक्षिण गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर बोलमेक्स परेरा यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टीप्पणी करत आधी अकलेचे तारे तोडले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच फादरने माफी मागून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. यानिमित्ताने वास्तविकता लपविण्याचे हिंदूविरोधी षड्यंत्र लक्षात घ्यायला हवे.
११व्या शतकामध्ये पाद्रींनी ब्रह्मचारी असावे, असा एक नियम होता. पण, तो नियम आता कालबाह्य झाला आहे. पूर्वी तो नियम होता, कारण संसार नसलेला, मुलाबाळांची कौटुंबिक जबाबदारी नसलेला माणूस पाद्री म्हणून निष्ठेने काम करू शकतो, असा एक समज होता. मात्र, आता तसा नियम अबाधित ठेवणे गरजेचे नाही. त्यामुळे पाद्री विवाह करू शकतात, असे विधान नुकतेच रोमन कॅथलिक चर्चचे पोप यांनी केले. त्यांच्या विधानाला संदर्भ काय असावा? तर अभ्यासकांचे म्हणणे आहे की, चर्चमधील पाद्री आणि बाललैंगिक शोषण यांच्या घटना जागतिक पटलावर बाहेर आल्या. नुकत
केरळच्या इडुक्की जिल्ह्यात चेनिक्कुझीमध्ये ७९ वर्षीय अलियाकुन्नेल हमीद मकर याने स्वतःच्या दोन नातवंडांसह मुलगा आणि सुनेला घरात बंद करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
शहरातील त्र्यंबक नाक्याजवळ असलेल्या ‘सेंट थॉमस चर्च’ येथे असलेले बिशप शरद गायकवाड हे मागील काही दिवसांपासून फादर अनंत आपटे यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देत होते आणि त्यांचा छळही करीत होते
वंचित, शोषित, पीडित आणि ‘नाही रे’ वर्गाच्या भल्यासाठी काम करत असल्याचे दाखवणार्या माओवाद्यांची भरती मोहीम कधीही त्यांना रोजगार, नोकरी वा विधायक कार्यक्रम देणारी नव्हे, तर विध्वंसकच असते. आताची भरती मोहीमही तशीच असून त्या माध्यमातून शहराशहरांत, महाविद्यालये-विद्यापीठांत वैचारिक वा बौद्धिक दहशतवादाचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
मी माझी लढाई पूर्णपणे लढलो आहे. माझा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि त्यात ईमानदार राहीलो आहे", 'श्रद्धेय फादर स्टॅन स्वामी भावपूर्ण श्रद्धांजली' हे आम्ही म्हणत नाही तर शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडी, जळगाव तर्फे बॅनर लावण्यात आलेले आहे. फादर स्टॅन स्वामीच्या कारागृहातील मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर, अशा प्रकाराचा आशय आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून टीकेचा सामना करावा लागत आहे.
फादर स्टॅन स्वामींवर सरकारी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात आली होती. पण आपल्या मस्तवालपणापायी त्यांनी ते नाकारले आणि ‘होली फॅमिली’ रुग्णालयाची निवड केली व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मोदीद्वेषाची विकृती डोक्यात भरलेल्या संजय राऊतांनी लबाडी करत त्याचा उल्लेखही केला नाही व त्याच्या मृत्यूला हत्या ठरवले. त्यावरून राऊतांना शिवसेनेतला शहरी माओवादी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हिंसाचारी मानसिकतेच्या विद्यार्थ्यांसाठी शब्द खर्च करणार्या, फादर स्टेन स्वामीसारख्या शहरी माओवाद्याच्या नैसर्गिक मृत्यूला हत्या ठरवणार्या फादर दिब्रिटोंची स्वप्निल लोणकरच्या व्यवस्थेने केलेल्या हत्येवर दातखीळ का बसली आहे? की, फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूची बातमी समजली तशी त्यांना स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येची बातमी समजली नाही?
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात अटक करण्यात आलेले फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावर अनेक प्रश्न उभे केले जात आहेत
फादर स्टेन यांच्या निधनानंतर कशा कशा प्रकारचे दबाव निर्माण केले जातात किंवा केले जाऊ शकतात, याचे उदाहरणच आपल्याला पाहायला मिळाले आहे. यात न्यायालयीन वृत्तांकन करणार्यापासून ते बिनबुडाच्या संपादकांपर्यंत सगळेच सहभागी होतात. सहानुभूतीची लाट नसली तरी ती तयार करण्याचे प्रयत्नही केले जातात. फादर स्टेनचे निधन, त्यातून निर्माण केलेले वातावरण माध्यमांपासून ते न्यायालयापर्यंत सगळ्याचाच केला गेलेला वापर हे सगळेच विचार करायला लावणारे आहे.
एल्गार परिषद आणि नक्षलवादी चळवळींशी संबंधित आरोपी फादर स्टॅन स्वामीचा मृत्यू झाला आहे. सोमवार, ५ जुलै २०२१ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. सोमवारी स्टॅन स्वामीच्या जामीनावर सुनावणी सुरू होती.
मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते'
चर्चने प्रेमसंबंधांना पाप ठरविले आहे. चर्चच्या अधिकृत पदांवर काम करणारे दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असलेले समोर आले, तर मात्र आपल्या चर्च या व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडेल. म्हणून मग स्वत:च्या कथित पापाचे साक्षीदार झालेल्या अभयाला जिवंत जाऊ देणे, फादर थॉमस आणि सिस्टर सेफीला परवडणारे नव्हते. फादर थॉमस आणि सिस्टर सेफी दोघांनी मिळून अभयाला मारहाण केली. अभयाच्या डोक्यात जबर दुखापत झाली. चर्चच्या विहिरीत तिला बेशुद्ध अवस्थेत टाकून देण्यात आले. अभयाला मारहाण होताना झटापट झाली असेल. त्यानंतर चर्चमध्ये आवाज
स्टॅन स्वामीला अटक केल्याबद्दल माओवाद्यांसह विविध ख्रिस्ती, मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना त्याचा पुळका आला आहे. स्टॅन स्वामी या फादरने काही गैरकृत्य केले, असे या मंडळींना वाटतच नाही! त्यामुळे या फादरच्या सुटकेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते.
Thunchaththu Ramanujan Ezhuthachan refined the Malyalam language style and wrote his works for ordinary people, incorporating whatever is good with a strong sense of righteousness and worship. His contribution to the Malayalam language through the 'Adhyathma Ramayanam' (a translation of the Ramayana) and 'Mahabharatham' (a translation of the Mahabharata) is unparalleled and his contribution in the cultural level is immense.
The Bhakti cult made Malayalam language richer and modern. Its socio-cultural influence among natives of Kerala was so deep, that it remains equally powerful through the last nearly five centuries. Thunchaththu Ramanujan Ezhuthachan's epic translations into local dialect in 'kilipaatt' form along with other poets belonging to the same cult, brought a self-respect to a community that would have otherwise been trapped into a cultural mess at the cost of semantic religion’s influence. Today, every Malayalam sp
'Ramayana Masam' is an important observance in the state of Kerala. It is observed in the month of 'Karkidakam' of the Malayalam calendar. 'Karkidakam' is a month of rain and poverty. 'Ramayana Masam' this year begins on Thursday July 16, with the beginning of Malayalam month 'Karkidakam' and ends on Sunday August 16. While reciting Adhyatma Ramayanam every day, let us take a Sankalp that a statue for the great Ezhuthachan is built at his home village in Mallapuram district and that a Memorial of Internatio
मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनविले. यात दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषांचे पूर्णपणे वेगवेगळे गट बनविले. असे वेगळे गट दाखवून त्यांच्या द्वारे ‘आर्य’ नावाचे लोक भारताच्या बाहेरून भारतात आले आणि इथल्या मूलनिवासी लोकांवर कुरघोडी करून स्थायिक झाले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याचे फलस्वरूप म्हणून त्यांनी भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अवकाशात दुफळी माजवून दिली. परंतु, अशा पद्ध
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार नव्या पिढीला समजेल आणि रुजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालत जगभ्रमंती करणार्या शांतिदूत नितीन सोनवणे या तरुणाबद्दल..
भारतीय अर्थकारणाच्या इतिहासात न्यायमूर्ती रानड्यांनी केलेला अर्थशास्त्राचा अभ्यास, त्यांची मांडणी महत्वाची आहेच. भारतीय विद्याशाखा म्हणून रानड्यांनी अर्थशास्त्राचे त्यांनी चिंतन केले. पण, टिळकांनी रानड्यांच्या पुढे एक पाऊल टाकत या अर्थशास्त्राला राजकीय परिवर्तन घडवणारे एक साधन बनवून टाकले. रानडे हे जर भारतीय अर्थशास्त्राचे जनक असतील तर त्याचे आद्य प्रचारक आणि प्रसारक लोकमान्य टिळक आहेत.
याच फादर दिब्रिटोंना उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात देशात कसलेसे भयाचे वातावरण असल्याचा साक्षात्कार झाला होता. आज देशात खरोखरच कोरोनाच्या भयाचे वातावरण असताना फादरना आपल्या माणुसकीपेक्षा आपल्या धर्माची अधिक चिंता वाटते.
न्यायप्रियता हेच उत्तम राजाचे लक्षण. राजाने कधीही आपल्या राज्यातील दुबळ्या जागा उघड करू नये. उलट शत्रूच्या राज्यातील दुबळ्या जागा हेरता आल्या पाहिजे. याशिवाय आपल्या गुप्त योजनांचा थांगपत्ता कुणालाही लागू देता कामा नये. त्याची वागणूक अतिशय सरळ असावी. स्वभाव कोमल असावा, परंतु याचाही अतिरेक होऊ देऊ नये.
सत्तेच्या उबेने रुग्णशय्येवरील व्यक्तीही टुणटुणीत होतो तसे पवारच सर्वेसर्वा झाल्याने मराठी साहित्य जगतातील भंगारात गेलेल्यांनाही कंठ फुटू लागला. त्यापैकीच एक अडगळीतला बाहुला म्हणजे श्रीपाल सबनीस, मालकाच्या तोंडाकडे पाहून बोलका झाला, मोदी सरकारमध्ये त्यांना हुकूमशाही दिसू लागली.
संमेलनाध्यक्षांचे सुमार भाषण व डॉ. अरूणा ढेरे, प्रतिभा रानडे यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिका यामुळे हे संमेलन स्मरणात राहील.
आपण सुजाण,नागरिक हिटलरशाहीच्या मागे का जाऊ ?
प्रकृती अस्वास्थ्यचे कारण पुढे करत ग्रंथदिंडीला दांडी
"धर्म आणि राजकारण यांची गल्लत होऊ नये, असे म्हणणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिस्ती धर्मगुरूंनी राजकारणात केलेल्या हस्तक्षेपासंबंधी टिप्पणी का करीत नाहीत?," असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि राजहंस प्रकाशन संस्थेतील ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी रविवारी केला.
माझे जुने स्नेही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना सुमारे काही महिन्यांपूर्वी मी एक पत्र पाठवले होते. मी त्या पत्रात फादर दिब्रिटो यांच्या साहित्यिक वैचारिक भूमिकेबद्दल काही गंभीर प्रश्न, काही परखड आक्षेप मांडले आहेत; त्यांच्या-माझ्यातील परस्परचर्चेत मी ते यापूर्वीही अनेकदा - काही वेळा जाहीरपणेसुद्धा - मांडले आहेत. त्या प्रश्नांबद्दलची त्यांची उत्तरे समजून घ्यायला मी तयार असतानाही त्यांनी सुमारे तेरा वर्षे मला ताटकळत ठेवले. त्यामुळे नाइलाजाने आणि 'विरोधक
फादर दिब्रिटोंना आपल्या विधानांतून केवळ हिंदूंवर निशाणा साधायचा आहे व तसे ते वागतही आहेत. अर्थात त्यांनी कितीही गळे काढण्याचे प्रकार केले तरी त्यातून ते ज्यांचे प्रतिनिधीत्व करतात, त्यांची बनवाबनवी लपून राहणार नाही. उलट अशा वक्तव्यांतून फादर दिब्रिटोंची ओळख धर्मांतराला विरोध करणाऱ्या गांधीजींचा शत्रू याच रूपात अधिकाधिक गडद होत जाईल.
साहित्य संमेलनाच्या पवित्र गाभाऱ्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना बसविण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे उद्या तथाकथित पर्यावरणवादी, समाजसुधारक, आंदोलक, ऊस आणि कांद्याला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणारे, शेतीमालासाठी संघटन करणारे, असंघटित कामगारांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरणारे असे सर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यास पात्र ठरतील. साहित्य महामंडळाचे आपण अभिनंदन करूया. त्यांनी अध्यक्ष होण्यासाठी एक नवीन वाट मोकळी करून दिलेली आहे.
आपल्या प्रवचनांना जमणाऱ्या नि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या आपल्या चाहत्यांनाही फादर दिमित्रीने मुर्खात काढलं आणि साम्यवादाशिवाय रशियाला आणि जगालाही तरणोपाय नाही, असं ठामपणे सांगितलं.
फादर बोलत बरोबर असले तरी राँग नंबर डायल करून संवाद साधणार्या इसमासारखे ते भासतात. म्हणूनच त्यांनी ज्यांना त्यांच्या शब्दांची अधिक गरज आहे, तिथे बोलले पाहिजे, त्यांनाही याबद्दल सांगितले पाहिजे.