केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा होती, म्हणून केरळच्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’च्या सरकारने या कार्यक्रमावर चक्क बहिष्कार टाकला. तसेच राज्यपालांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावली, हे संविधानिक आणि भयानक आहे, अशा आशयाची तक्रार केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतमातेची इतकी भीती, इतका तिरस्कार का? या
Read More
मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ वचनबद्धतेने साजरा केला. याप्रसंगी, 'गो ग्रीन' उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ, शपथविधी आणि वृक्षारोपण मोहिमेसह अनेक हरित उपक्रम हाती घेण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'हरित ठाणे अभियाना'त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरूवार, ०५ जून रोजी होणार आहे.
निसर्गातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत पुरवण्याचे कार्य करणार्या भारती पाटील यांच्याविषयी...
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.
देशभरातील ३६ कोळसा आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून एकूण ६२,१९४ मेगावॅट क्षमतेसह, एनटीपीसी लिमिटेडने कोळशासोबत बायोमास मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उद्देशाने, एनटीपीसीने एक निवेदन (ईओआय) जारी केले आहे, ज्याद्वारे त्यांचे किंवा इतर भागीदारांद्वारे त्याच्या केंद्रांसमोर निर्माण होणाऱ्या पॅलेट प्लांट्ससाठी बायोमास पुरवठादारांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी एनटीपीसी लिमिटेडच
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या भारतातील सिमेंट व रेडी-मिक्स कॉंक्रीट (आरएमसी) कंपनीने आज घोषणा केली की कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये १०५ दशलक्ष घनमीटर जल संवर्धन केले आहे, ज्यामुळे कंपनी आपल्या नियोजित महत्त्वाकांक्षेशी बांधील राहत ५ पट जल सकारात्मक बनली आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत ‘ऋषी वाल्मिकी इको-स्कूल’ या प्रयोगशील-कृतिशील शाळेच्या कर्त्याधर्त्या निकिता पिंपळे-सावंत यांच्याविषयी...
इलेक्ट्रिक स्कूटरची रचना, विकास आणि उत्पादनात विशेषज्ञ असलेले इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जी तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स, प्लाझ्मा एक्स आणि एक्सआरवर मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर होत आहे. पर्यावरणास अनुकूल अशा परिवहन उपायांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून क्वांटम एनर्जीने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर मॉडेलच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक्स-शोरूम १,१९,५२५ रुपये आणि ९९,७५७ रुपये किंमती असलेल्या प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर आता अनुक्रमे १०९,००० आणि ८९,०००
राम मंदिर सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर उर्जा निर्मितीवर सरकारने विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट केले होते. वाढत्या ऊर्जेची मागणी व गरज लक्षात घेता सोलार रुफटॉप योजनेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. यासाठी सरकारने ' प्रधानमंत्री सर्वोदय योजना ' सुरू करत १ कोटी कुटुंबांना रुफटॉप सौर उर्जा देण्याचे ठरवले आहे. या प्रयत्नांना जोड देण्यासाठी एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने राजस्थानात ७० मेगावॉटचा पहिलावहिला सौर उर्जा निर्मितीसाठी कंबर कसली आहे.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १४ फेब्रुवारी रोजी गोखले एकज्युकेशन सोसायटी हायस्कूल खारघर येथे महापालिकेच्यावतीने ‘आकाश’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
फोटोग्राफीच्या छंदापासून सुरू झालेला पर्यावरण क्षेत्रातील प्रवास... वन्यजीव संवर्धनाबरोबरच अन्य क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांच्याविषयी...
‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघा’ची (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींची ‘लाल यादी’ कालबाह्य होत चालल्याचे मत पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञांनी नुकतेच व्यक्त केले. उत्तर थायलंडमध्ये एका नवीन पालीच्या प्रजातीवर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनी ही भूमिका मांडली आहे. तेथील जैवविविधता जतन करण्याची गरज मोठी आहे. येथील नवीन शोधलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये (IUCN) लाल यादीचा समावेश आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
सप्टेंबर महिन्यात धुवाँधार बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात दडी मारली. परिणामी, उन्हाचा पारा चढला असुन हवेत आद्रता असल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला असुन गेले काही दिवस तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत पोहचले आहे. सोमवारी ठाण्यात ३५.०६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तेव्हा, कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा (हीटस्ट्रोक) धोका वाढला आहे.
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियातील अनेक भागांत वणवे लागण्याचे प्रमाण वाढले असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. याचे कारण म्हणजे ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे हवामान अधिक शुष्के होऊन ते आगीसाठी अधिक अनुकूल होते. इंडोनेशिया सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने यावर्षी दि. १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या कालावधीत वणवे पेट घेतील असे ३ हजार, ७८८ हॉटस्पॉट जाहीर केले आहेत.
गोरेगावच्या आरे कॉलनीतील तलावात गेली अनेक वर्ष गणपती विसर्जनाची परंपरा आजतागायत सुरु आहे. मात्र स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या काही अशासकीय संघटनांकडून (एनजीओ) पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय.
निसर्गात घडणार्या घडामोडींची पूर्वसूचना प्राणी-पक्ष्यांना मानवाच्या आधी मिळते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगातील तंत्रज्ञान जिथे अचूक माहिती देऊ शकत नाही, अशा ठिकाणीदेखील पशू-पक्ष्यांनी दिलेले संकेत तंतोतंत खरे ठरतात. पाऊस येणार असल्याचा संदेश घेऊन येणारा ‘पावशा’ पर्यावरण बदलामुळे रुसला की काय, असे सद्यःस्थितीवरून निदर्शनास येते. ‘पावशा’या पक्ष्याचे आणि पावसाचे घनिष्ट नाते. ’पाऊस आला’, ’पाऊस आला’ किंवा ’पेरते व्हा’, ’पेरते व्हा’ अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची वार्ता हा पक्षी देत असतो.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी, तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा बायो’ने जगातील सर्वात मोठे बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधा निर्माण केले आहे. यात १५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडातील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा बायो’ बायोगॅस पुरविणार आहे. यामुळे २०३० पर्यंत जागतिक हरितगृह वायूंमध्ये एक टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.
अंतर्गत संघर्षासह चहूबाजूंनी कोंडीत सापडलेला, आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानवर आता इराण आणि अफगाणिस्तानबरोबर चक्क वस्तूंची देवाणघेवाण करून व्यापार करायची परिस्थिती ओढवली. त्यातच भारताला धडा शिकविण्याच्या गावगप्पा मारणार्या पाकिस्तानचे होणारे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसा इशाराच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ‘अॅमनेस्टी इंटरनॅशनल’ने दिला आहे.
नुकताच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. त्यानिमित्ताने यशस्वी व्यवसायानंतर पर्यावरणाच्या कामासाठी झोकून दिलेल्या, ‘माय ग्रीन सोसायटी’चे संचालक विशाल टिब्रेवाल यांच्या हरितकार्याविषयी...
प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा’नुसार जगात दर मिनिटाला प्लास्टिकचा एक ट्रकभर कचरा समुद्रात टाकला जातो. १९५०-२०१७ पर्यंत उत्पादित झालेल्या ९.२ अब्ज टन प्लास्टिकपैकी अंदाजे सात अब्ज प्लास्टिकचे रुपांतर कचर्यात झाले आहे. हा कचरा लँडफिल्समध्ये आणि समुद्रात टाकला जातो आणि प्लास्टिकचे जैवविघटन होत नाही. त्याऐवजी कालांतराने त्याचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन होते. या तुकड्यांना ‘मायक्रोप्लास्टिक्स’ म्हणून ओळखले जाते.
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८.४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पद्धतीने पर्
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाला आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी दि. ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. हा दिवस, पर्यावरण संरक्षणाच्या गरजेबद्दल जागरुकता वाढवण्याचा उद्देशाने, १९७३ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. २०२३ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे ५०वे वर्ष साजरे केले जाईल. यावर्षी ‘ऑन सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ हा विषय निश्चित केला गेला आहे. त्यानिमित्ताने...
मुंबई : “आज जगात धनासाठी धावणारे अनेक लोक आहेत. परंतु, आजचे पुरस्कारार्थी वनांसाठी धावणारे आहेत. आपल्याला चलनासाठी ज्या नोटा वनापासून मिळतात त्या वनांचे संवर्धन करता यायला हवे,” असे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यक्रमाचे कौतुक करताना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’तर्फे ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पूर्वसंध्येला, दि. ४ जून रोजी ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या एकूण १३ पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हवामान बदलाच्या संकटाशी जर सामना करायचा असेल, तर जंगल क्षेत्र अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच वेळेस एकूणच झाडांचं आच्छादन वाढलं पाहिजे, याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही आणि याच विचारातून बहुदा देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी वृक्ष लागवड मोहीम आम्ही हाती घेतली होती. याच काळात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ‘आयआयटी मुंबई‘कडून आम्ही सविस्तर अभ्यास करून घेतला आणि त्यांच्याकडून एक अहवालदेखील करून घेतला. या अहवालात जे नमूद केलं आहे ते मुंबईकरांपर्यंत तर पोहोचलं पाहिजेच. पण, ते महाराष्ट्रातील जनतेलादेखील
शहरातील १०० टक्के कचरा व्यवस्थापन हे आव्हान नसून संधी आहे. अनेक हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे पाहण्याची निकड आहे. हे ठसठशीतरित्या पटवून द्यायचे आहे. कचरा व्यवस्थापन हे ‘समर्थ भारत व्यासपीठा’चे काम नव्हते, आज नाही आणि उद्याही नसणार. आम्हाला व्यवस्था परिवर्तन घडवायचे आहे.
दरवर्षी विविध संकल्पनांसह ‘जागतिक पर्यावरण दिन’ जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा तो यंदाही दि. ५ जून रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होईल. पर्यावरण दिन असेल किंवा अशा विविध उपक्रमांमुळे पर्यावरणाबद्दलची जागरुकता वैश्विक पातळीवर वाढलेली दिसते. अगदी शालेय स्तरापासून ते कामकाजाचे ठिकाण, उद्योगधंदे असा सर्वत्र पर्यावरणपूरक पद्धतींचा कसा अधिकाधिक वापर करता येईल, त्याचे नवनवीन प्रयोग समोर येत असतात. त्यातच अलीकडे तीन ‘आर’ म्हणजे ‘रेड्यूस, रियुझ आणि रिसायकल’ या संकल्पनेचा प्रचारही मोठ्या पा
मुंबई : 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पूर्वसंध्येला दै. 'मुंबई तरुण भारत' आणि 'महाएमटीबी'ने ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता भायखळा (पू.) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुंनगंटीवार हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील, तर 'एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक संद
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या या जलसाक्षरता अभियानाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने २० जून १९९१ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामध्ये काय करता येईल याबाबत विचार करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सदस्य मनीषा चौधरी यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरूवारी दि. ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याला पर्यावरणाची हानी करणाऱ्या घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन न केल्यामुळे १२ हजार कोटी रुपयांची पर्यावरणीय भरपाई ठोठावली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात ट्विट करून हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून, अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मिडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे.
ठाणे खाडी परिसराला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारने याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवला होता.
काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या मढ येथे असलेल्या कथित स्टुडिओशी संबंधित एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणला होता. या घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. ६ ऑगस्ट) नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत.
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वृक्ष लागवडीचा शुभारंभ
शिवसेना आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारने पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचा उल्लेख केला.
“ही मुंबई कोळ्यांची आहे. कोळ्यांनाच पाहिजे. जो झाड कापतोय, त्याला तुम्ही पर्यावरणमंत्रिपद देतात. पर्यावरणमंत्र्याला झाडे लावायची माहिती आहे का? मुंबईचे संरक्षण करायचे सोडून अभ्यास नसणारा मंत्री येतो अन् खुर्चीवर बसतो. सगळी मुंबई विकून झाली. आता यांची नजर आमच्या कोळीवाड्यावर आणि बाजारांवर आहे. मात्र, ही मुंबई या कोळ्यांची आहे. आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, अन्यथा चार-पाच हजार नाही, २०-२५ हजार कोळी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा वर्सोव्यातील कोळी महिलांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना ठाकरे
राष्ट्रीय हरीत लवादाकडून वेदांत समूहातील 'हिंदुस्थान झिंक' या कंपनीस २५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई झाली आहे.
पालिकेच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के, तर नदीकिनारी संरक्षक भिंतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरवासियांना गर्द झाडींमधून चालण्याची संधी ; महापालिकेचा अभिनव उपक्रम
मुंबईतील पालिका कामांविषयी पर्यावरणमंत्र्यांची टीपण्णी!
“तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चालले आहे पाहिले का? काय केले तुम्ही कोकणासाठी,” असा प्रश्नांचा भडिमार संतप्त चिपळूणकरांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर गुरुवार, दि. २९ जुलै रोजी केला.पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी पूरग्रस्त चिपळूण दौर्यावर पाहणीसाठी गेले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अनेकदा नैसर्गिक संकट आल्यानंतरही शासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने कोकणवासीयांनी संतप्त होत आदित्य ठाकरेंना धारेवर धरले.
पर्यावरण दिनाच्या दिवशीच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी येथे झालेल्या वृक्षतोडीवरून विरोधकांनी सत्ताधार्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. वरळीत झालेल्या वृक्षतोडीची मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवार, दि. 6 जून रोजी जाऊन पाहणी केली. या पाहणी दौर्यादरम्यान त्यांनी सत्ताधार्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कुंपणच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी यावेळी केली.