“येणाऱ्या गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा उत्सवांमध्ये ६ फूटांपर्यंत उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे,” असे स्पष्ट निर्देश गुरूवार दि.२४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे आणि पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास प्रोत्साहन देणे.
Read More
गेटवे ऑफ इंडियाजवळील २२९ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला काही अटींसह मुंबई उच्च न्यायालयाने परावानगी दिली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मंगळवार, दि.१५ जुलै रोजी ही मंजूरी दिली. ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने ही याचिका दाखल केली होती. जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाचा आराखडा, जागेची निवड, मंजूरी प्रक्रीया, आणि हरकती न मागवल्याचा मुद्दा या याचिकेत उपस्थित केला होता
नव्या पिढीने आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा विचार करत जीवन जगण्याची दिशा ठरवायला हवी. सात्विक आहार स्वीकारणं, कृत्रिम जीवनशैलीपासून दूर राहणं, देशी पर्यटनातून भारताची संस्कृती समजून घेणं आणि वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचं रक्षण करणं हे जीवन समृद्ध करणारे मूलमंत्र आहेत, असे मार्गदर्शन अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव व संसाधन) सुचिता भिकाने यांनी केले.
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले.
‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..
इस्रायल-गाझा संघर्ष दीर्घकाळ चालू असून, आता त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच दि. 9 जून रोजी गाझाला कथित मानवतावादी मदत घेऊन निघालेल्या ‘फ्रीडम फ्लोटिला कोएलिशन’ अर्थात ‘एफएफसी’ गटाच्या नौकेवर इस्रायली नौदलाने कारवाई केली. त्या नौकेवर स्वीडिश तथाकथित पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि तिचे 11 सहकारी उपस्थित असल्याने याची दिवसभर अनेक माध्यमांवर चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती जहाजावर असलेल्या युरोपियन संसदेच्या सदस्या रिमा हसन यांनी दिली.
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा होती, म्हणून केरळच्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’च्या सरकारने या कार्यक्रमावर चक्क बहिष्कार टाकला. तसेच राज्यपालांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावली, हे संविधानिक आणि भयानक आहे, अशा आशयाची तक्रार केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतमातेची इतकी भीती, इतका तिरस्कार का? या
मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ वचनबद्धतेने साजरा केला. याप्रसंगी, 'गो ग्रीन' उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ, शपथविधी आणि वृक्षारोपण मोहिमेसह अनेक हरित उपक्रम हाती घेण्यात आले.
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑईल खरेदी करून त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न ‘ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क’(ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात होत आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या प्रकल्पाविषयी...
महाराष्ट्र राज्याला घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर नवीन आर्थिक संधी, रोजगार, नावीन्य आणि निर्यातक्षम उत्पादने यांचा लाभ मिळू शकतो. हे शक्य आहे, जर आपण सर्वांनी मिळून ‘कचर्याची किंमत’ ओळखली आणि त्याचे रूपांतर मूल्यात केले तरच. हा प्रश्न सरकारचा, उद्योगांचा किंवा पालिकेचा नाही, हा प्रश्न आपला आहे. या प्रश्नाची उकल करणारा हा लेख...
ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'हरित ठाणे अभियाना'त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरूवार, ०५ जून रोजी होणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, दि. ५ जून रोजी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देणार असून, ‘प्लास्टिक वापरणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.
निसर्गातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत पुरवण्याचे कार्य करणार्या भारती पाटील यांच्याविषयी...
कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून,वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "एक पेड़ माँ के नाम" अभियानाची सुरुवात ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित सूरू केली. "एक पेड माँ के नाम" हा एक प्रयत्न आहे जो आपल्या मातृभूमी आणि निसर्गाबद्दलचा आपला आदर आणि समर्पण दर्शवितो.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी केले.
Climate Change पर्यावरणात वारंवार होणारे बदल अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकट निर्माण करणारे ठरत आहेत. एखाद्या राष्ट्रावर ओढवलेले संकट हे संपूर्ण जगाच्या चिंता वाढवणारे ठरू शकते. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हवामान बदल हे काळजीचे प्रमुख कारण ठरताना दिसते. ही स्थिती रोखण्यासाठी जागतिक स्तरावर कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरजेच्या!
कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ची कामे हाती घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालक म्हणून आपल्या मुलांना परीक्षेची तयारी करताना पाहणे, ही काहीजणांसाठी कदाचित एक तणावपूर्ण गोष्टही असू शकते. कारण, आजच्या स्पर्धात्मक युगात चांगले गुण मिळवण्याचा दबाव फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर तो पालकांवरही असतो. पण, या कठीण काळात आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम साहाय्य कसे करू शकतो? अभ्यासयोग्य वातावरण निर्माण करण्यापासून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यापर्यंत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपयुक्त ‘टिप्स’ आणि उपाय सां
आज होळीचा सण! त्यामुळे आता रंग, पिचकारी अशा विविध साधनांनी बाजारपेठ सजली आहे. मात्र, दिवसेंदिवस हा सण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करूनच साजरा केला जात आहे. त्यामध्ये होळीसाठीची सामग्री असो किंवा रंगपंचमीचे रंग असो. हे सारे काही पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात कोणतीही कमतरता न ठेवता कसे साजरे करायचे याचा घेतलेला आढावा...
Holi Festival म्हटली की धुळवड आलीच.मात्र, रासायनिक रंगांचा बेरंग टाळुन नैसर्गिक रंगानी होळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाने दरवर्षीप्रमाणे नैसर्गिक रंगांची कार्यशाळा आयोजित करून निसर्गातील रंगांचा प्रचार व प्रसार करून जनजागृती सुरू केली आहे.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
पर्यावरण संवर्धनासाठी कार्बन उर्त्सजन कमी करण्यावर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार यांनी शनिवार, १ मार्च रोजी केले.
पाणथळ जागेचा आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ दर्जा प्राप्त ठाणे खाडीत दक्षिण अमेरिकेतील चारू शिंपल्यांनी ( Foreign Mussel ) बस्तान बसवले आहे. ज्याप्रमाणे विदेशी झाडे ही स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेच्या मुळावर उठली आहेत, त्याचप्रमाणे या चारू शिंपल्यांनी ठाणे खाडीतील किनारी परिसंस्थेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. याविषयी उहापोह करणारा लेख...
ठाणे : सिमेंट, कॉक्रीटच्या जंगलात विकासाचे इमले उभे राहत असले तरी पायाभूत सुविधासाठी निसर्गातील शाश्वत पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. या अनुषंगाने सौर उर्जा ( Solar Energy ) आणि पर्जन्य जल यासारख्या पर्यावरणपुरक बाबींकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ठाण्यात पार पडलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामधील प्रदर्शनात पर्यावरणपुरक सुविधा पुरवणाऱ्या स्टॉलवर हजारो नागरीकांची झुंबड उडाल्याचे दिसुन आले.
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
आजच्या वेगवान जगात ‘भावनिक थकवा’ या संकल्पनेकडे त्यामुळे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः लोक दैनंदिन जीवन, काम आणि वैयक्तिक नातेसंबंधांच्या तणावांवर समायोजन करतात. ‘भावनिक थकवा’ म्हणजे केवळ थकवा येण्याची क्षणिक भावना नाही, ही भावनात्मक थकव्याची स्थिती आहे, जी एखाद्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोलवर नकारात्मक परिणाम करू शकते.
ठाणे : ( Thane ) ठाण्यात साथीच्या आजारांचा प्रसार वाढला आहे. ठाणे शहरात घसा दुखणे, ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णात वाढ झाली आहे. महापालिकेच्या कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात’ रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी विशेष काळजी घेऊन लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे ? Dr. Jane Goodall
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते! थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते? या गीतातील बोल सर्वार्थाने ‘जीवनप्रवास’ ही भावना शब्दबद्ध करतात. आपल्या जीवनप्रवासाची वाटही अशीच नागमोडी आणि वेडीवाकडी. कधी या वाटेवर सुखाचा वर्षाव होतो, तर कधी दु:खांच्या संकटांनी ही वाट आसवांनीच गच्च भिजून जाते. एकूणच आपल्या जीवनावर सामाजिक, पर्यावरणीय अशा कित्येक घटकांचे परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणवत असतात. मग अशावेळी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा, यासंबंधीच्या ‘मनोवाटा’ धुंडाळणारा हा लेख...
देशभरातील ३६ कोळसा आधारित थर्मल पॉवर प्लांट्समधून एकूण ६२,१९४ मेगावॅट क्षमतेसह, एनटीपीसी लिमिटेडने कोळशासोबत बायोमास मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उद्देशाने, एनटीपीसीने एक निवेदन (ईओआय) जारी केले आहे, ज्याद्वारे त्यांचे किंवा इतर भागीदारांद्वारे त्याच्या केंद्रांसमोर निर्माण होणाऱ्या पॅलेट प्लांट्ससाठी बायोमास पुरवठादारांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी एनटीपीसी लिमिटेडच
अंत्यविधीसाठी होणारा लाकडांचा वापर थांबवून, त्याऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेले गोकाष्ठ वापरण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
दै. मुंबई तरुण भारततर्फे 'गिधाडांविषयी बोलू काही...' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Monal Anand Naik सिमेंटच्या जंगलात न रमता स्वतःचे जंगल उभे करून तिथे झाडे, पशु-पक्षी यांच्यासोबत वास्तव्य करून निसर्गात रममाण झालेल्या नाशिकच्या मोनल नाईक यांच्याविषयी...
जगभरातील शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून ‘व्हेल स्ट्रँडिंग’च्या घटनांनी गोंधळात टाकले आहे. दरवर्षी, जगभरातील समुद्रकिनार्यांवर व्हेल अडकून पडलेले आढळतात. टास्मानियामधील अलीकडील शोध या रहस्यावर प्रकाश टाकू शकतो. या शोधात ‘पॅरासाईट वर्म्स’ अर्थात काही परजीवी किडे या ‘स्ट्रँडिंग’ला कारणीभूत असू शकतात, असे संकेत आहेत.
ब्राझीलच्या किनारपट्टीवर अलीकडील काळात झालेल्या अभ्यासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली. शार्क माशांमध्ये चक्क कोकेन आढळून आले आहे. ‘ओस्वाल्डो क्रूझ फाऊंडेशन’च्या शास्त्रज्ञांनी नुकताच यावर अभ्यास केला आहे. या अभ्यासातून पर्यावरण प्रदूषण आणि त्याचा सागरी जैवविविधतेवरील परिणाम स्पष्ट होतो.
मुंबईनगरीत जन्मलेले, समाजघटकांसाठी काम करण्याच्या दृष्टीने उचललेलं पाऊल पर्यावरण शिक्षणाकडे वळलं. असं कोणतं वळण त्यांना या ठिकाणी घेऊन आलं? ‘सृष्टीज्ञान’चे संस्थापक प्रशांत शिंदे यांच्या प्रवासाविषयी...
८ जून २००४ रोजी जागतिक महासागर दिन साजरा करताना, मुंबईतील ४ आयबीस हॉटेल्सनी जुहू बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेद्वारे आणि संवर्धन उपक्रमांद्वारे महासागरांचे संरक्षण करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देण्याच्या उद्देशा ने प्रभावी उपक्रम सुरू केले आहेत. या वर्षीची थीम,"नवीन खोली जागृत करा,"सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी नाविन्यपू र्ण दृष्टीकोन आणि सामूहिक कृतींची अत्यावश्यकता अधोरेखित करते.
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या भारतातील सिमेंट व रेडी-मिक्स कॉंक्रीट (आरएमसी) कंपनीने आज घोषणा केली की कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये १०५ दशलक्ष घनमीटर जल संवर्धन केले आहे, ज्यामुळे कंपनी आपल्या नियोजित महत्त्वाकांक्षेशी बांधील राहत ५ पट जल सकारात्मक बनली आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन सांघिक कार्यालय, मुंबई येथे लावण्यात आले. यात जंगली प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या आकर्षक छायाचित्रांचा समावेश होता. तसेच उत्तरकाशी येथे सुमारे १० ते १५ हजार फुटांवर ट्रेकिंग करून यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मोहिमेच्या छायाचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावण्यात आले होते.
सर्व प्रकारचे प्रदूषण... मग ते पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भातील असो की नद्या, वनस्पती, पशु-पक्षी आदींच्या बाबतीतले, यांचे संरक्षण कसे करावे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सबंध जीवसृष्टीला कसे वाचवावे, याबाबतीत वेदांचे चिंतन हे फारच मौलिक स्वरूपाचे आहे. कालच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेदांचे पर्यावरणपूरक व्यापक विचार मांडणारे हे चिंतन...
वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत ‘ऋषी वाल्मिकी इको-स्कूल’ या प्रयोगशील-कृतिशील शाळेच्या कर्त्याधर्त्या निकिता पिंपळे-सावंत यांच्याविषयी...
जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबईची हॅट्ट्रीक
आत्ताच्या घडीला प्रचंड प्रमाणात होणार्या वातावरण आणि हवामान बदलाच्या घटनांकडे पाहिले, तर पृथ्वीला आपण किती मोठ्या प्रमाणावर धक्का पोहोचविला आहे, याची जाणीव आपल्याला होईल. दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण जनजागृती आणि कृतिशीलतेतून कमी होत असले तरी त्याचे प्रमाण फारच कमी आहे. ध्वनी, माती, पाणी अशा सर्वच ठिकाणांना प्रदूषणाचा विळखा बसलाय. त्याचे अनेक अनिष्ट परिणाम ही मानवाने भोगून झाले, तरीही पर्यावरणाबाबतची अनास्था कायम आहेच.
गेले वर्ष हे मानवी इतिहासातील सर्वात तप्त वर्ष ठरले. पृथ्वीवरील वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे जगभर तापमानवाढीची समस्या जाणवत आहे. पण, पर्यावरणातील या बदलांमध्ये मानवी जीवनशैलीचा सर्वात मोठा हात आहे, ही गोष्ट चिंताजनक. जगातील विकसित देशांनी गरीब देशांच्या साधनसंपत्तीची लूट करून, आपले समाज विकसित केले. ते करताना पर्यावरणाचा समतोल बिघडविला. त्याचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
सापांचे रेस्क्यू, पर्यावरणाविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित करणार्या, नगरच्या विवेक दातिर यांचा हा प्रवास...