पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार मोडीत काढल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने आता जम्मू काश्मीरमधील बगलीहार आणि सलाल धरणांची दारे बंद केली आहेत. यामुळे चीनाब नदीचा प्रवाह कमी झाला आहे.
Read More
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'
भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. ‘बेदी’ असे किरण बेदींच्या बायोपिकचे नाव असून हा चरित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चरित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असे म्हटले आहे.
सध्या ऑनलाईन पैशांची फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. सामान्यांपासून अगदी कलाकरांना देखील याचा सामना करावा लागत आहे. श्रीमान श्रीमती’, ‘येस बॉस’, ‘भाभी जी घर पर हैं’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांची फसवणूक झाली आहे. गुन्हेगारांनी ऑनलाइन फ्रॉडमध्ये त्यांना ८५ हजार रुपयांचा गंडा घातला असून सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने त्यांची फसवणूक केली.
अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर २ साथीदारांसह आढळून आला. काल सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
मराठी उद्योग जगतात मसाले उत्पादन व विक्रीच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या 'व्ही. पी. बेडेकर अँड सन्स' समूहाचे संचालक अतुल वसंतराव बेडेकर (५६) यांचे शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
'व्ही पी. बेडेकर अँड सन्स'चे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, फडणवीसांनी आपल्या संदेशात म्हणाले, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ, त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती, असे ते म्हणाले.
सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे स्वतः हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ‘एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’तील महत्त्वपूर्ण, अशा साखळी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करत होते. एकीकडे धरमशाळा येथे सारे असे आनंदात असताना क्रिकेटविश्वात दुसर्या बाजूला भारताचे दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाल्याची निधनवार्ता येऊन धडकली. ‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये कायमचा परतला! त्यानिमित्ताने बेदी यांच्या क्र्रिक्रेटमधील कार
भारताचे दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटजगतावर शोककळा पसरली. त्यातच आता पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटूंपैकी एक असलेले माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले. बेदी यांनी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंग बेदी हे डावखुरा फिरकीपटू म्हणून विशेष गाजली. त्यांनी २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. बेदी हे १९६७ ते १९७९ या काळात भारताचे प्रतिनिधीत्व केले.
भारतीय क्रिकेटविश्वातील महान व्यक्तिमत्त्व दिग्गज फिरकीपटू बिशन सिंह बेदी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बेदी यांनी २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. तर १९६७ ते १९७९ या काळात भारताचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान, बिशन सिंग बेदी यांच्या निधनाने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील किस्सेही समोर येत आहेत.
‘चितपावन ब्राह्मण संघा’तर्फे गिरगाव येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी नऊ दुर्गांचा सत्कार आणि दै. ‘मुंबई तरूण भारत’चे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी होत्या-साध्वी प्रज्ञा सिंह आणि ‘लोढा फाऊंडेशन’च्या मंजू लोढा. कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘चितपावन ब्राह्मण संघा’च्या पदाधिकारी अनघा बेडेकर यांनी पुढाकार घेतला होता. स्त्रीशक्तीचा जागर करत हिंदू धर्मसंस्कृतीच्या उत्थानाची प्रेरणा देणार्या, य
कळवा रुग्णालयात मृत्युतांडव झाल्यानंतर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ठिकाणी तात्पुरत्या जागेत स्थलांतरित झालेले सिव्हील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांच्या सेवेसाठी सिव्हील रुग्णालयात आणखी १०० खाटांना मंजुरी दिली आहे. आता रुग्णालयात ३३६ खाटांची सोय असून खाटांचा नवीन कक्ष लवकरच उभारला जाणार आहे. या कक्षात काही वातानुकूलित आणि अतिदक्षता विभागासाठी खाटा राखीव असणार आहेत.
'ठाणे' शहर भावल्याची प्रतिक्रिया जपानी विद्यार्थी व त्यांच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली. शुक्रवारी ठाणे महापालिकेत भेट देऊन जपानी विद्यार्थ्यानी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्याप्रसारक मंडळाचे डाँ. महेश बेडेकर उपस्थित होते.
एकमेकांपासून दूर असताना आपल्या माणसांशी संवाद साधण्याचं एकुलतं एक माध्यम म्हणजे पत्र. माणूस बोलू लागला तशी भाषेची आणि संवादाची गरज निर्माण झाली. आपला आवाज पोहोचू शकणार नाही, अशा व्यक्तीसमोर व्यक्त होण्याच्या इच्छेतून लिपीचा जन्म झाला. कुणापर्यंत तरी पोहोचण्यासाठी माणूस आता लिहू लागला, हा पत्राचा जन्म. या पत्राने केवळ अंतरावरच नाही, तर काळावरही विजय मिळवला. आपण ज्या माणसांना पाहिलेही नाही, पाहू शकणारही नाही, अशा माणसांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी तो त्याच्या बुद्धीला सुचेल त्या माध्यमांचा कागद करून पत्र
केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल होत आहेत. सध्या जि.प.च्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक होण्यासाठी १२वीनंतर दोन वर्षांचे डी.एड पूर्ण करावे लागते, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना बीएड अनिवार्य आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणून शिक्षण घेऊन बीएड करावे लागणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सह
वैद्यकीय सेवा हे समाज परिवर्तनाचे आणि सामाजिक सेवेचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रुग्णालये ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहाता सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून समोर येऊ शकतात. समाजाचीदेखील श्रीगुरूजी रुग्णालयाकडून अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयाचा विस्तार आणि नवीन सुविधांची सुरुवात काळाची गरज झाली आहे. त्यातूनच रुग्ण सेवा सदन साकारले आहे.
“आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्था, विद्याप्रसारक मंडळ व महाराष्ट्र बारव मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील बारव-पुष्करणींच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला. ही छायाचित्रे काढणारे प्रसिद्ध अभ्यासक रोहन काळे व त्यांच्या चमूने प्रदर्शनाला भेट देणार्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाला विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विजय बेडेकर तसेच, अनेक मान्यवर मंडळी, विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रदर्शन ठाण्यामध्ये प्
ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा या मैदानात झाल्या. या सभेच्या आठवणींना उजाळा देत या मैदानाचा दिवसाढवळ्या मृत्यू झाल्याचे डॉ.बेडेकर यांनी म्हटले आहे.
बालवयातच नृत्याचे धडे गिरवून शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत झालेल्या तनुश्री सुहास दिवाण या ठाण्यातील हरहुन्नरी नृत्यांगनेविषयी...
विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी शैलजा बेडेकर या ‘मनोरंजन वाचनालय’ चार दशके यशस्वीपणे चालवणार्या म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत.
पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
आजोबा, वडील यांच्या दुर्गभ्रमंतीने भारावून महाराष्ट्रातील ऐतिहासिक‘दुर्गवाटां’ची महती सर्वदूर पोहोचविणारा दुर्गसखा अथर्व माधव बेडेकर यांच्याविषयी...
मुंबई विद्यापीठाचे लोकमान्य टिळक संशोधन व अध्ययन केंद्र व जोशी-बेडेकर कॉलेज फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक समुहा निर्मित दुर्गम्मा लोकमान्य या लघुपटाचे प्रदर्शन दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.
कमलाकर सांरगधर बेडेकर म्हणजे समाजशील व्यक्तींसाठी अखंड प्रेरणादायी चालते बोलते व्यक्तिमत्त्व. त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीना काही शिकण्यासारखे असायचे. शिस्त, संघटन आणि वेळेचे नियोजन करून प्रत्यक्ष कार्य कसे करावे, यासाठीचा वस्तुपाठ घालून द्यावा तो त्यांनीच. दि. २५ ऑगस्ट रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्वभावाचे आणि कार्यशैलीचे असंख्य पैलू डोळ्यासमोर आले. त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘नगरवासी -वनवासी, हम सब भारतवासी’ हे कल्याण आश्रमाचे जे सूत्र आहे ते सूत्र कमळाकर शारंगधर बेडेकर यांनी मुंबईत अक्षरश: प्रत्यक्षात उतरवून दाखवले. ते उत्तम प्रशासक व कर्तव्यकठोर तर होतेच; पण त्याहीपेक्षा अधिक ते कर्मठ कार्यकर्तादेखील होते. वनवासी बांधवांच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी २५ ऑगस्टला या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या स्मृती कायमच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. त्या स्मृतींना प्रणाम!
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रजत बेदीने गाडी चालवताना एका व्यक्तीला उडवले
दिग्दर्शक म्हणून राज कौशल यांनी केले होते 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' हे चित्रपट
नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाचे मालक आणि मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सात दिवसांसाठी 53 रूपयांत बेड सेवा देत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये 5 बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ, पेण (शाखा खालापूर) यांच्यावतीने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ खोपोली आणि खालापूर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.ब्राह्मण सभा सभागृहात माजी नगरसेवक राजेंद्र फक्के व उद्योजक जयेश अभाणी यांच्या हस्ते नुकतेच ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’चे लोकार्पण करण्यात आले.
ऑक्सिजन बेडसह अत्याधुनिक सुविधा
भारताच्या संविधानाला आता ७० वर्षं पूर्ण होतील. गेल्या ७० वर्षांमध्ये या संविधानाचे स्वरूप आणि त्याच्याकडे बघण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिकोन बदलत गेल्याचं आपल्याला सहज लक्षात येतं. आणीबाणीच्या नंतरच्या काळात आणि खासकरून एकविसाव्या शतकात न्यायालय संविधानाकडे अधिकारवादाच्या चष्म्यातून बघायला लागलं आणि संविधान एक अधिकारवादी संविधान झालं.
आजच्या घडीला स्त्री ही प्रत्येक क्षेत्रांत प्रगती करत असून तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. संगीताच्या क्षेत्रातही स्त्रियांनी मोलाची भूमिका बजावली असून अनेक पुरस्कारांवर आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. आपल्या सुरांनी अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रख्यात गायिका नंदिनी बेडेकर यांच्या कार्याविषयी...
बॉलिवूडमधील एका नावाजलेल्या कपलपैकी एक म्हणजे नेहा धुपिया आणि अंगद बेदी. अंगद बेदी सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरून लक्षात येत आहे. आज रॉबिन या त्याच्या 'द झोया फॅक्टर' चित्रपटातील भूमिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली.
'संस्कार भारती साहित्य कट्ट्या'चा उपक्रम
व्ही. नारायणसामी यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी सध्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध राज निवासाबाहेर ‘धरणे’ आंदोलन सुरू केले आहे. व्ही. नारायणसामी यांना नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरुद्ध ही सर्व नाटकबाजी का करावी लागली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
उत्तम मानसिक स्वास्थ्य आणि आनंदासाठी जगण्यालायक वातावरण जळगाव शहरात निर्माण व्हायला हवे, त्यासाठी सार्यांची मने व मते एकजीव व्हायला हवीत. त्यादृष्टीने सार्यांनी पक्षभेद, मनभेद, मतभेद विसरुन, संघर्षविरहित समूहशक्तीयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन लवकरच मनपात सत्ता सांभाळू इच्छिणार्या सर्वपक्षीय मान्यवरांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार बेंडाळे यांनी केले.
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कालच्या फिफा विश्वचषक २०१८ चा अंतिम सामना फ्रांसने आपल्या खिश्यात घालून घेत असतांना त्यांचे कौतुक करण्यासाठी भारताची माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पेचात पाडणारे ट्वीट केले आहे.
गेल्या २ - ३ दिवसांमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक ट्विटर यावर केवळ अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न आणि त्याचे फोटो व्हिडियोज हेच बघायला मिळत आहे. यामध्ये आज अचानक सकाळी अभिनेत्री नेहा धूपिया हिने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केल्याने खळबळ माजली. "माझ्या आयुष्यातील सगळ्यात योग्य निर्णय. आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राशी लग्न करणे." असे म्हणत तिने तिचा आणि एमटीव्ही व्हीजे आणि अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.
खरंच एसिपी अश्विनी दीक्षित खुन्याला पकडू शकेल..?