entrepreneurs

‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये परतला!

सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे स्वतः हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ‘एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’तील महत्त्वपूर्ण, अशा साखळी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करत होते. एकीकडे धरमशाळा येथे सारे असे आनंदात असताना क्रिकेटविश्वात दुसर्‍या बाजूला भारताचे दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाल्याची निधनवार्ता येऊन धडकली. ‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये कायमचा परतला! त्यानिमित्ताने बेदी यांच्या क्र्रिक्रेटमधील कार

Read More

सन्मान स्त्रीशक्तीचा, जागर धर्मसंस्कृतीचा!

‘चितपावन ब्राह्मण संघा’तर्फे गिरगाव येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी नऊ दुर्गांचा सत्कार आणि दै. ‘मुंबई तरूण भारत’चे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी होत्या-साध्वी प्रज्ञा सिंह आणि ‘लोढा फाऊंडेशन’च्या मंजू लोढा. कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘चितपावन ब्राह्मण संघा’च्या पदाधिकारी अनघा बेडेकर यांनी पुढाकार घेतला होता. स्त्रीशक्तीचा जागर करत हिंदू धर्मसंस्कृतीच्या उत्थानाची प्रेरणा देणार्‍या, य

Read More

शिक्षक होण्यासाठी बीएड उत्तीर्ण होण्याची गरज!

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल होत आहेत. सध्या जि.प.च्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक होण्यासाठी १२वीनंतर दोन वर्षांचे डी.एड पूर्ण करावे लागते, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना बीएड अनिवार्य आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम म्हणून शिक्षण घेऊन बीएड करावे लागणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सह

Read More

आशा बगे यांच्या साहित्याला आध्यात्मिक अधिष्ठान : एलकुंचवार

“आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार

Read More

ठाण्यात बारव-पुष्करणींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न

ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्था, विद्याप्रसारक मंडळ व महाराष्ट्र बारव मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील बारव-पुष्करणींच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला. ही छायाचित्रे काढणारे प्रसिद्ध अभ्यासक रोहन काळे व त्यांच्या चमूने प्रदर्शनाला भेट देणार्‍यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाला विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विजय बेडेकर तसेच, अनेक मान्यवर मंडळी, विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रदर्शन ठाण्यामध्ये प्

Read More

धारावीच्या निसर्ग उद्यानात २०० बेडचे कोरोना केंद्र ; रुग्णांना दिलासा

ऑक्सिजन बेडसह अत्याधुनिक सुविधा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121