महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत. हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात. यामध्ये चार नर हत्ती, एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश आहे. त्यांचा आकार आणि वर्तणकीनुसार कोल्हापूर वन विभाग आणि स्थानिकांनी त्यांना 'अण्णा', 'राजा', 'गणेश', 'माई', 'बारक्या' अशी नावे दिली आहेत. तर दोडामार्गातील स्थानिकांनी याच हत्तींना वेगळी नावे दिली आहेत. ते 'अण्णा' या हत्तीला बाहुबली या नावाने, तर 'बारक्या'ला ओं
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ५ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. ते नेमकं काय म्हणालेत? या सगळ्यावर वनताराची भूमिका काय आहे? आणि मुळात या विषयाला असलेली भावनेची किनार ही कितीही मानवतावाद आणि भूतदया या मूल्यांना धरुन असली तरी शेवटी हा मूळ प्रश्न हत्तीचाच आहे, एका महाकाय सजीवाच्या संगोपनाचा, त्याच्या अधिकारांचा आहे.
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!
(Ahmedabad Jagannath Rath Yatra) गुजरातमधील अहमदाबाद शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या रथयात्रा एका थरारक घटनेमुळे चर्चेत आली आहे. रथयात्रेच्या उत्सवातील सहभागी १८ हत्तींच्या मिरवणुकीतील एक नर हत्ती अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि भाविकांच्या गर्दीतून सैरावैरा पळू लागला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या मृत्यू झाला (capture sindhudurg elephant). या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी हल्ला करणाऱ्या टस्कर हत्तीला पकडण्याचे आदेश जारी केले आहेत (capture sindhudurg elephant). गावकऱ्यांनी शेतकऱ्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने वन विभागाला हत्तीला पकडण्याचे आदेश द्यावे लागले आहेत. (capture sindhudurg elephant)
सिंधुदुर्गात जिल्ह्यातील दोडामार्गात हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे (farmer death in elephant attack). मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ते काजूबागेत गेले असता त्याठिकाणी फणस खाणाऱ्या हत्तीने त्यांच्यावार हल्ला केला (farmer death in elephant attack). या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेची पुन्हा एकदा मागणी केली आहे. (farmer death in elephant attack)
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.
हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केले.
सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपातील निमवयस्क 'बारक्या' हा नर हत्ती आता स्वतंत्र झाला आहे (sindhudurg elephant). स्वतंत्र झाल्यापासून या हत्तीने चंदगड तालुक्यात बस्तान बसवले असून त्याचा सुसाट वेग हा ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे (sindhudurg elephant). आईपासून स्वतंत्र झाल्यानंतर 'बारक्या' आक्रमक झाला असून तो लोकांच्या अंगावर देखील धावून येत आहे (sindhudurg elephant). सिंधुदुर्गात जन्मलेले हत्तीचे हे पहिले पिल्लू आता स्वतंत्र आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
काही दिवसांपूर्वी नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवासी ‘नीलकमल’ बोटीला धडक ( Boat Accident ) दिल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या बोटीतील दहा प्रवासी आणि तीन नौदल कर्मचारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोष होता तो नौदलाच्या स्पीड बोटीचा. त्यानिमित्ताने या अपघातामागचे कारण आणि असे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई बंदरापासून काही अंतरावर गेट वे ऑफ इंडिया येथे एलिफन्टाला जाणारी प्रवासी फेरी बोट एका स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे ( Boat Accident ) उलटली...आत्ता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीतील ८५ प्रवाशांपैकी ७५ जणांना वाचविण्यास यश आले आहे. आत्तापर्यन्त १२ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय तर हा आकडा आणखी वाढू शकतो, अनेक जण बेपत्ता असल्याचीही शंका आहे....खरंतर एक मृत्यूही याघटनेतील मोठी जीवितहानी आहे. मात्र याघटनेने मुंबई बंदरात यापूर्वी जयंती, तुकाराम आणि रामदास बोटींना झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या कटू आ
Manda Mhatre फेरीवाले आणि नौदल समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी बोटी चालवतात. त्यामुळे त्यांना मार्ग ठरवून द्यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला.
बोटीत ३० हून अधिक प्रवासी; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
ट्युनिशियातील तीन आफ्रिकन हत्ती वनतारामध्ये लवकरच दाखल होणार आहेत. ट्युनिशियातील एका खाजगी प्राणीसंग्रहालयाने वनताराशी संपर्क साधत हत्तींच्या पालनपोषणासाठी मदत मागितली होती. त्यानंतर आता अखेर त्यांचे स्वागत, काळजी आणि करुणेचे नवीन जीवन अनुभवण्यासाठी वनतारा सज्ज झाले आहे. हत्तींच्या गरजा पुरवण्यासाठी मर्यादित संसाधनांसह वनतारा तयार आहे.
अलिबाग व एलिफंटा जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवी जेट्टी
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपात दोन पिल्लांची भर पडली आहे (gadchiroli elephant). बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी या कळपातील माद्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला आहे (gadchiroli elephant). त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तींची संख्या २६ झाली आहे. (gadchiroli elephant)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे (sindhudurg elephant). याठिकाणी अधिवास करणाऱ्या हत्तीच्या मादीने गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पिल्लाला जन्म दिला (sindhudurg elephant). त्यामुळे तिलारी खोऱ्यात अधिवास करणाऱ्या हत्तींच्या संख्या सहा झाली आहे. (sindhudurg elephant)
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचे पुनरागमन झाले आहे (human-elephant conflict in sindhudurg). कोल्हापूरात काही काळ व्यस्थित केल्यानंतर हत्तींचा कळप पुन्हा कोकणात उतरला असून फळबागांमध्ये त्यांनी ठाण मांडले आहे. (human-elephant conflict in sindhudurg)
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात चिघळलेल्या मानव-हत्ती संघर्षावर उतारा म्हणून ठोस उपाययोजनात्मक बाबी राबवण्याचे निर्देश वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिले ( Sindhudurg elephant ). या प्रश्नासंबंधी भागधारकांची बैठक मंगळवारी मंत्रालयात पार पडली. बैठकीत उपस्थित गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेचा ग्राहक धरला, तर वन अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईमध्ये जलदपणा आणण्याच्या अनुषंगाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ( Sindhudurg elephant )
आशिया खंडातील सर्वात पहिला हत्तीच्या रूपातील रोबोट (अॅनिमेट्रॉनिक) पाहण्याची संधी कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याणमधील केंब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता केंब्रिया स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एली नामक हत्तीला पाहता आणि त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. हा कार्यक्रम दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी आहे असणार आहे.
मुंबई: राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन साधण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून ऑस्कर सन्मानप्राप्त ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी ‘साऊंड इंजिनिअरिंग’ची जबाबदारी निभावणार्या प्रद्युम्न चावरे या हरहुन्नरी तरुणाच्या पुणे ते ‘ऑस्कर’ या रंजक प्रवासाची कहाणी...
जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून सन २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ असल्याची नवीन आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केली.प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आले आहे.
जैवविविधतेचे संवर्धन हा हवामान बदलावर मात करण्याच्या उत्तम उपायांपैकी एक असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले आहे. जैविक समुदायांचा आपापल्या पर्यावरणाशी जटील संबंध असल्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन ही गुंतागुंतीची प्रक्रिया ठरते. त्यातील आव्हानांवर एक उपायकारक योजना ही कळीच्या प्रजाती ओळखून त्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणे, ही आहे. अशी कळीची प्रजाती असलेल्या ‘भारतातील आशियाई हत्ती (एलिफस मॅक्सिमस) चे संवर्धन’ या विषयाचा थोडक्यात आढावा.
‘आरआरआर’, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘कांतारा’ हे तीन चित्रपट आणि त्यांच्यात असलेले साम्य हे समजून घेतले, तर या चित्रपटांना यश का मिळाले, हे लक्षात येईल.
भारताचा मूळ राष्ट्रीय प्रवाह कोणता? वनवासी हिंदू आहेत की अन्य कुणी? अस्सल भारतीय परंपरा, संस्कृती, संस्कार, रितीरिवाज यांचे दर्शन कुठे होईल? निसर्ग, वनातील पशु-पक्षी यांच्यासोबतची तादात्म्यता कुठे अनुभवायला मिळेल? निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना सहजपणे निर्माण झालेली मनाची शुद्धता, निर्मळता अनुभवत असतानाच ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ची उदात्त अनुभूती कुठे प्राप्त होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत? एकच करा, ‘ऑस्कर’ विजेता अवघ्या 41 मिनिटांचा लघुपट ‘दि एलिफंट व्हिस्परर्स’ बघा. या 41 मिनिटांत त
कार्तिकी गोन्सालवीस दिग्दर्शित ‘एलिफन्ट व्हीसपर्स’ हा तेलुगू भाषेतील लघुपट, शौनक सेनगिल दिग्दर्शित पूर्ण लांबीचा माहितीपट ’ऑल दॅट बिटर्स’ आणि आर. आर. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या तेलुगू चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे आणि यात आपण दोन ‘ऑस्कर पुरस्कार’ प्राप्त केले, याचा अतिशय आनंद होत असला, तरी आपला अगदी कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपट ‘ऑस्कर’ कधी पटकावणार हा कळीचा मुद्दा दुर्लक्षित करुन चालणार नाही. सध्या आलेले आनंदाचे भरते ओसरल्यावर तरी याचा शांतपणे विचार करायला हवाच.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील लोकसभेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
आपल्या देशात हत्तींच्या अस्तित्वाचा इतिहास मोठा आहे. पूर्वेकडील उत्तरखंडपासून ते केरळ पर्यंत हे दिसून येते. जंगलात हत्तींचा वावर हा जंगलाच्या समृद्धीचा मापदंड आहे. परंतु, गेल्या काही वर्षातील मानवी क्रियाकलापांमुळे या प्राण्याचे अधिवासावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, या हत्तींवर स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. जाणून घेऊया भारतातील हत्तींबद्दल...
नांगरतास येथे एका टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून अनेक ग्रामस्थांचे नुकसान केले आहे.
| Elephants | Species & Habitats awareness programme | MahaMTB
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील मोर्ले गावात हत्तींनी शेतकऱ्यांच्या बागेतली केळी फस्त केली आहेत. गेले तीन दिवस मोर्ले गावात हत्तीचा मुक्काम असून गावातील केळी, काजू बागांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचे कुंपण तोडून हत्तींनी केळीच्या आणि काजू बागेत नुकसान केले आहे.
गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज पार पडली. यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले.
कमलापूर, पातानील आणि ताडोबा येथील वयोवृद्ध, अप्रशिक्षित आणि छोटी पिल्ले धरून एकूण 13 हत्तींना जामनगर स्थित ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ येथे पाठविण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामागील आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाजू समजून न घेता, केवळ प्राण्यांप्रती असलेल्या भूतदयेपोटी याला राजकीय विरोध झाला.
विदर्भातील हत्तींच्या पुनर्वसनाला प्रामुख्याने विरोध झाला तो म्हणजे त्यांना प्राणीसंग्रहालयात प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनाने. ‘रिलायन्स उद्योग’ समूहाकडून जामनगर येथे उभारण्यात येणार्या सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयात हे हत्ती प्रदर्शित होणार असल्याचा प्रचार झाला होता.
ठाणे जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून मार्च २०२२ अखेर ठाणे जिल्ह्यात एकूण २२५ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी ८४ रुग्ण हे ठाणे पालिकेच्या हद्दीत तर ४३ रुग्ण भाईंदर पालिका परिसरात आढळून आले आहेत.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातून १३ बंदिस्त हत्ती गुजरातला पाठवण्यात येणार आहेत. जामनगरच्या राधाकृष्ण टेम्पल एलीफंट वेलफेअर ट्रस्ट तर्फे या हत्तींची सोय करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील हत्तींच्या संवर्धनासाठी झटणारा हा वन कर्मचारी. हत्तींच्या मृत्यूमुळे मनाला वेदना झाल्याने हत्ती संवर्धनाच्या कार्याचा विडा उचललेल्या वनपाल दत्तात्रय पाटील यांच्याविषयी..
महाराष्ट्रातील ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ हा आजतागायत केवळ वाघ आणि बिबट्यांभोवती केंद्रित राहिला आहे. मात्र, तसे असले तरी स्थानिक पातळीवर हा संघर्ष इतर वन्यजीव प्रजातींमुळे चिघळला आहे. ‘मानव-वाघ संघर्षा’चे नियोजन करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला इतर प्रजातींमुळे होणार्या मानवी संघर्षाचे निराकरण करण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर होत आहे. वाघ आणि बिबट्यांव्यतिरिक्त राज्यात इतर वन्यजीव प्रजातींची मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाची काय परिस्थिती आहे, याविषयी त्या त्या प्रजातीवर क
दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कापशी परिमंडलातील तामनाक वाडा परिसरात शिरलेल्या रानटी हत्तीमुळे परिस्थिती चिघळली होती. लोकांच्या अनावश्यक गोंधळामुळे हत्ती बिथरला. त्यामुळे बड्या मुष्किलीने वन अधिकार्यांनी हत्तीला शांत करून पुन्हा जंगलाच्या दिशेने रवाना केले. आजवर भारताच्या नकाशावर हत्तींचे राज्य म्हणून ओळख नसलेले महाराष्ट्र राज्य आता त्यादिशेने मार्गक्रमण करत आहेत. हा प्रश्न सोपा नसून तो समस्येला कारक आहे. त्याविषयी माहिती देणारे या आठवड्याचे ‘निसर्गज्ञान’
कोल्हापूरातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी भागात गुरुवारी जंगली नर हत्ती शिरला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावण्यासाठी पाठलाग केला. त्यामुळे तो बिथरला. दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.
देशात दुष्काळ असल्याने घेतला निर्णय
सिंधुदुर्गात ’हत्ती पकड मोहिमे’ची जोरदार मागणी होत आहे. मात्र, हत्तीला हिंदू संस्कृतीच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये महत्त्व लाभले आहे.
तिलारी खोऱ्यातील हत्ती प्रश्न चिघळला
केरळमध्ये गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी दिलेले अननस खायाला दिल्याच्या घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये एका गाईला बॉम्ब खायला देण्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. गोरक्षेचा दाखला आपल्या देशात दिला जातो तिथेच आता लोक गाभण गाईला विस्फोटक खायला देत आहेत.
केरळच्या वन विभागाकडून कारवाई; वनमंत्री के. राजू यांनी दिली माहिती
गर्भार हत्तीणीने जीव गमावल्यानंतर देशभरातून संताप
पर्यटन बंदीमुळे माहुतांचा रोजगार ठप्प