अन्याय होत असल्याने भारतीय जनता पक्ष सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांना भाजपकडून काय मिळाले? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधले असता रंजक माहिती मिळाली. एकनाथराव खडसे यांना खूप कमी वयातच भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर, विधिमंडळ पक्षामध्ये व सरकारमध्ये महत्त्व दिले गेले, असे आढळले.
Read More
माजी महसूल व कृषिमंत्री आ. एकनाथराव खडसे आणि भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल आहे. याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावूनही सोमवारी, कामकाजप्रसंगी प्रतिवादी प्रीती शर्मा मेमन गैरहजर होत्या. यामुळे त्यांच्याविरुद्ध 50 हजार रुपयांचे बेलेबल वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे.
येथील सीमा भारंबे लिखील '' भारतीयांच्या हृदयातले सरदार'' या पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन 31 रोजी रेल्वेच्या एमओएच शेड, सरदार पटेल जयंती समितीने केले होते. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एमओएच विभागाचे वरिष्ठ डि.ई.ई. , टि.आर.एस. सतीश चव्हाण, श्रीमती चव्हाण, टि.ई.ई. निखील सिंग, ए.डि.ई.ई. मोहन चौधरी, ए.डी.ई.ई. संदिपकुमार , डॉ.विनायक महाजन, म्युनिसिपल हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे, द.शि.विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी.राणे, मध्यरेल्वे युनियनचे पदाधिकरी यांच्याहस्ते सीमा भारंबे लिखीत
कॉग्रेसच्या सरकारच्या काळात जी धोरणे अवलंबण्यात आली. त्याची फळे आपण भोगत असून त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारासह जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण होते. त्यामुळे देश विकासात मागे पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर जनतेने विश्वास ठेवला. तब्बल २८३ खासदार निवडून आले. आगामी काळातही भाजपाचाच विजय होणार असून कार्यकत्र्यांनी जनाधार वाढवण्यासाठी संघटन मजबूत करावे असे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे म्हणाले. येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात २६ रोजी भाजपा बुथ प्रमुख व शक्ती
लोकांपर्यंत पोहोचल्यामुळेच मतदारसंघात विकासकामे करणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन खा. रक्षाताई खडसे यांनी दैनिक ‘तरुण भारत’च्या भुसावळ कार्यालयात आल्या असता मुलाखतीदरम्यान केले. खा. रक्षाताई खडसे यांनी नुकतीच भुसावळ विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट देऊन ‘तरुण भारत’च्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कार्यालयीन प्रतिनिधीस दिलेल्या मुलाखतीत जनसामान्यांपर्यंत पोहोचल्यामुळे सामान्य माणसांच्या हिताची विकासकामे रावेर मतदारसंघात करत
येथील नगरपरिषदेच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने अखेर ऐन दिवाळी सणामध्ये भारतीय मजदूर संघप्रणीत नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्याने शहरातील नागरिकांची कामे या आंदोलनामुळे खोळंबणार आहे.
‘जळगाव तरूण भारत’ने एरंडोल येथे बुधवार, १७ ऑक्टोबर रोजी करनदादा पाटील मित्र परिवार आणि गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल सहकार्याने आयोजित अल्पना कला स्पर्धाअंतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत बलराम परदेशी यांनी प्रथम तर द्वितीय पुरस्कार काजल परशुराम मराठे यांनी पटकावला. तृतीयस्थानी जया दिलीप वाडिले राहिल्या
जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराचा ठेका रावेर तालुक्यातील अभोडा येथील कादर तडवी यांना देण्यात आला आहे. मात्र महिला बालकल्याण विभागाच्या संबंधित अधिकार्यांच्या मेव्हणीच्या देराणीला अमृत योजनेचा लाभ न मिळाल्याने सदर ठेका त्यांच्याकहून काढून घेण्यात आला. सदर पोषण आहाराबाबतची वितरण ठेका त्यांच्याकडून काढून का?घेण्यात आली याबाबत विचारणा करणार्या तक्रारदारला महिला बालकल्याण विभागाचा संबंधित अधिकारी व तक्रारदार याच्यात चंागलीच फ्रिस्टाईल झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत दिवसभर रंगत होती.
जळगाव महानगर पालिकेच्या 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान झाले. 3 ऑगस्ट रोजी एमआयडीसमध्ये मतमोजणी झाली.यात मतदारांनी 75 पैकी 57 जागी भाजपा उमेदवार, 15 जागा शिवसेना व 3 जागा एएमआयएमच्या निवडुन दिल्या.
जळगाव महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणुकिसाठी मतदान 1 ऑगस्ट रोजी झाले आणि 3 रोजी मतमोजणी झाली यात भाजपाने जळगाव शहरात 40 वर्षांपासून माजी आ. सुरेश जैन यांची असलेली सत्ता उलढावून लावली. यामागची कारणमीमास तपासली असता भाजपाचे कार्यकर्ते व उमेदवार एकसंध राहिले तर सेनेत फुट पडली.
जळगावला नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर महापालिकेत सत्तेवरील खान्देश विकास आघाडीने गेल्या १५ वर्षात केवळ राजकीय तडजोड आणि आपली लोकप्रियता सांभाळण्यासाठी खैरातीसारख्या वाटलेल्या महापौरपदाची अपवाद वगळता इतरांनी प्रतिष्ठाच घालवल्याचे दिसते.
Jalgaonkar was beaten by the rulers
जळगाव महानगरपालिकेच्या १ ऑगस्ट २०१८ रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी कळविले आहे.
जळगाव शहरातील सुसंस्कृत भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सानेगुरूजी कॉलनी भागातील उद्यानांची महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाने अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे या उद्यानांमध्ये परिसरातील नागरिकांऐवजी गुरे-ढोरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
निवडणुकीस केवळ तीन दिवस बाकी. प्रचाराची सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू. कुणी सेलिब्रेटी आणतंय तर कुणी मंत्र्यांना आणतंय. जळगाव शहर अक्षरश: निवडणुकमय झालंय. बाजारात तर गुलाल अन् फटाक्यांची बी आवक वाढली म्हणता. पण मनपा निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर दिसत्यात ते फक्त धनुष्यबाण अन् कमळ. दररोज एकमेकांवर परचारात कुरघोडी करताना दिसताय की ह्ये.
गम्प्या : महापालिका निवडणूक दोन दिवसमान शे. टम्प्या : तेनामुळे निवडणूकना प्रचार जोरमा सुरू शे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत १५ जुलै रविवार रोजी एकूण २१ हजार ३३० मतदारांपैकी १३ हजार ९६५ मतदारांनी (६५.४७) टक्के आपला हक्क बजावला.
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अंजली दमानिया आणि गजानन मालपुरे यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
राज्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी जळगाव येथे पत्रपरिषदेत केला.
शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यांशी चर्चा करीत असताना शाहूनगरमधील गाळेधारक वंदना भाटिया यांनी पालिकेकडून केली जाणारी कारवाई आमच्या जिवावर उठली आहे. तुम्ही आमचे भाऊ आहात, अशा शब्दात जिल्हाधिकारी यांना साकडे घातले.
जिल्ह्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत १४ तालुके समाविष्ठ केलेले आहे. बोदवड तालुक्यात अवजार बँक उभारणार असून त्यामुळे मशागती व अन्य कामे कमी वेळात व खर्चात होतील.