नामस्मरणाचा मनापासून अभ्यास करणार्याचे मन अंत:काळी इच्छा, आकांक्षा, विकार, वासना यांनी अस्वस्थ होत नाही. नामस्मरणात रममाण होणार्या जीवाला राम अंत:काळी सर्व व्यापातून, विकार, विचारांतून मोकळे करतो. (जीवा सोडवी राम हा अंत:काळी) हा विचार स्वामींनी मागील श्लोक क्रमांक ८४ मध्ये अखेरच्या ओळीत सांगितला आहे. त्यावर मागील लेखात चर्चा झाली. आता पुढील श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समर्थांनी पुन्हा तो विचार मांडला आहे, असे दिसून येते.
Read More
जे चांगले, हितकारक, मानवजातीच्या कल्याणाचे आहे, ते टिकवून ठेवणे हा रामाचा प्रयत्न असतो. रामासारखा राज्यकर्ता, सर्व शक्तिमान बुद्धिमान विवेकी स्वामिनिष्ठ हनुमानासारखा सेनानायक आणि शांत, विनम्र असा बिभीषणासारखा सल्लागार असेल, तर ते राष्ट्र जगात सर्वश्रेष्ठ व तेथील प्रजाजन सुखी-समाधानी असतील, असेच जग स्वामींना सुचवले आहे. समर्थांच्या मनात अशाच हिंदूराष्ट्राची कल्पना होती आणि त्यासाठी समर्थांनी सारे आयुष्य वेचले.
वैदिक परंपरा आणि साधना
२० वर्षीय तौफिक अहमद याने श्वानावर केलेल्या लैगिक अत्याचाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
हिंदूंच्या छोट्या-छोट्या कृतीवरून आवाज उठवणार्यांना गल्लोगल्ली उगवलेल्या मशिदींवरील भोंग्यांचा कर्कश आवाज कधीच ऐकू येत नाही. त्या आवाजाने परिसरातील प्राणी-पक्ष्यांना त्रास होतो. पण, त्याविरोधात आवाज उठवण्याची या टोळक्यांची हिंमत होत नाही. त्याच रांगेतले लोक आता स्वतःची सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी अहमदमियाँचा कुत्र्यांशी विकृत संबंधाचा प्रकारही पचवताना दिसतात.
जहांगीर कलादालन, मुंबई येथे कर्नाटकातील चार प्रथितयश कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. हे चारही कलाकार कर्नाटकातील चार वेगवेगळ्या कलासंस्कृतींची स्वतंत्रपणे ओळख असलेल्या ठिकाणांहून एकत्र आलेले आहेत. कदाचित त्यांनी प्रदर्शित केलेल्या कलाकृतींबद्दलचे हेच वैशिष्ट्य असावे. या चारही कलाकारांच्या कलाकृती निर्माणाची शैली आणि तंत्र जरी भिन्न भिन्न असले, तरी या चारही कलाकृती प्रकारांची नाळही निसर्गाशीच जुळलेली दिसते. निसर्गातील वैविध्यपूर्ण आकारांचे 'क्रिएटिव्ह एक्सप्रेशन' म्हणजे या कलाकारांच्या कलाकृती आहे