(World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला.
Read More
पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
काल संसदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात ( Editorial on Economic Survey Report ) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के असेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच गुंतवणूक, व्यापार यांसह अन्य क्षेत्रांतही वृद्धीचे संकेत या अहवालाने दिले आहेत. त्यामुळे पाहणी अहवालातील अर्थवृद्धीची आशा आणि आज सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या अर्थचक्राला अधिक गतिमान करणारा ठरेल.
भविष्यात वारा कुठल्या दिशेने वाहत आहे, याची चाचपणी शेअर बाजारात केल्यास बाजाराचे अर्थचक्र समजून घेण्यास निश्चितच मदत होते. यापूर्वी बाजारात अनेक प्रकारचे, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्स दाखल झाले. परंतु, एक मुद्दा अजून तसा दुर्लक्षित आहे, ते म्हणजे ’तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग’ याच मुद्याचा आढावा घेणारा हा लेख...
आठ अब्ज ते चार ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असा भारतीय शेअर बाजाराने गाठलेला विक्रमी पल्ला केवळ अचंबित करणाराच! त्याचबरोबर देशातील डिमॅट खात्यांची वाढती संख्याही भारतीय अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र दर्शविणारी. तेव्हा, एकूणच वाढती डिमॅट खाती आणि वधारणारी शेअर बाजारातील गुंतवणूक, हे भारतीयांच्या पैशाचे अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून (इन्फॉर्मल) औपचारिक (फॉर्मल इकोनॉमी) अर्थव्यवस्थेकडील स्थित्यंतराचे द्योतकच म्हणावे लागेल.
प्रकाश पाटील हे मूळचे धुळ्याच्या तरवाडेचे. त्यांचे सर्व शिक्षण गावीच झाले. त्यानंतर सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. काही दिवस मुंबईत काम केल्यानंतर पुण्यात एका कंपनीत मुलाखतीसाठी आले आणि मग नोकरी मिळाल्यानंतर पुण्यातच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
अर्पण फाऊंडेशन'तर्फे हिरानंदानी इस्टेट येथे आयोजित केलेल्या सायकल रॅलीच्या माध्यमातून लहान मुली-महिलांमधील उत्साहाचे दर्शन घडले. हिरानंदानी इस्टेटमध्ये सकाळी रंगलेल्या रॅलीत नागरिकांनीही स्पर्धकांना प्रोत्साहत देत स्पर्धेची रंगत वाढविली. त्यात ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
पवईतील वादग्रस्त आणि अनधिकृत सायकल ट्रॅकवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'काहींना अजूनही मुंबई ही आपल्या बापाचीच आहे असं वाटतं. आपल्याला हवं तिथं सायकल ट्रॅक आणि इतर कामे करायची, स्वतः राज्याचे पर्यावरण मंत्री असताना मुंबईच्या पर्यावरणाचे नुकसान होईल असे उद्योग करायचे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पवई सायकल ट्रॅक पदकामासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटाचे ६६ लाख रुपये आदित्य ठाकरेंनी स्वतः मुंबईकरांना परत करावेत. मुंबई अपने बाप की नहीं है..याद रखना,' अ
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' वाॅर्डमधील पवई तलावातील 'सायकल ट्रॅक'चे अर्धवट बांधकाम हटवण्यासाठी अखेर निविदा मागवण्यात आल्या आहेत. या साठी सुमारे ६६ लक्ष खर्च होणार आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागातून या निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामार्फत पवई तलाव परिसर पूर्ववत करण्यात येणार आहे. या बांधकामाधिन असलेल्या 'जॉगिंग’ आणि ‘सायकल ट्रॅक'ला मुंबई उच्च न्यायालयाने गतवर्षी दि. ६ मे रोजी बेकायदेशीर ठरवले होते. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते
पवई 'सायकल ट्रॅक' प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेला बजावली न्यायालयाच्या अवमानाची नोटीस
मनमोकळं बागडणं हे सुख-शांतीचे द्योतक आहे, तसंच भरपूर फुलपाखरं हेदेखील जंगलातील सुदृढ वनसंपदेचं द्योतक होय! फुलपाखरू हे केवळ स्वच्छंदी-मनस्वीपणाचेच प्रतीक नसून, पर्यावरणातील जैव आणि अन्नसाखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच फुलपाखरांच्या रंगीत, आणि बागडत्या आयुष्याचा आढावा घेणारा हा लेख...
मनमोकळं वावरणे हे सुख-शांतीचे द्योतक आहे, तसंच भरपूर फुलपाखरं हेदेखील जंगलातील सुदृढ वनसंपदेचं द्योतक होय! फुलपाखरू हे केवळ स्वच्छंदी-मनस्वीपणाचेच प्रतीक नसून, पर्यावरणातील जैव आणि अन्नसाखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच फुलपाखरांच्या जीवानाचा आढावा घेणारा हा लेख...
पवई तलाव परिसरातील आंबेडकर उद्यानालगत असलेल्या पाण्यात ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा खडी-दगडांचा भराव घालून बेदरकारपणे ‘सायकल ट्रॅक’च्या बांधण्यास सुरुवात झाली होती. हा बांधकामाधिन असलेल्या 'जॉगिंग’ आणि ‘सायकल ट्रॅक' मुंबई उच्च न्यायालयाने यावर्षी दि. ६ मे रोजी बेकायदेशीर ठरवला होता. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते. केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. तसे न करता, मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्य
महाराष्ट्राचे माजी पर्यावरण, पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या अनेक वादग्रस्त प्रकल्पांच्या मागे स्थगितीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.
"माजी मुख्यमंत्र्यांना जर मुंबईच्या पर्यावरणाचे एवढेच प्रेम होते तर त्यांनी स्वतःच्या पर्यावरण मंत्री मुलाने बांधलेला पवई सायकल ट्रॅक का नाही रोखला" अशा शब्दांत पलटवार करत भाजप आमदार नितेश राणे ठाकरेंची पोलखोल केली
जागतिक पर्यावरण व्यवस्थेत महासागरांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. जलचक्राचे होणारे व्यवस्थापन हे केवळ अन् केवळ महासागरांवर अवलंबून आहे. विविध उद्योग, दळणवळण, पर्यटन यात सागर व सागर किनारे यांचे महत्त्व वेगळे विशद करण्याची नक्कीच आवश्यकता नाही.
जुने काँग्रेसी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला रामराम करत चक्क समाजवादी पार्टीच्या समर्थनाने राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर २०२४ साली मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याच्या
साधा सर्दी-पडशाचा रुग्ण ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल’मध्ये भरती होतो आणि लाखभर बिल करुन घेतो. मंत्री, राजकारणी, भ्रष्ट समाजसेवक व नवश्रीमंत यांनी महागडी ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल्स’ गच्च भरलेली असतात. आजार मोठा नसला, तरी अशा रुग्णांचा आर्थिक व सामाजिक दर्जा मोठा असतो. असे हे दुष्टचक्र आहे. या सर्व गोष्टींमुळे चांगल्या ‘फॅमिली डॉक्टर्स’ची गरज पुन्हा वाढली आहे
प्राथमिक कारण म्हणजे रज:प्रवृत्ति व्यवस्थित नसण्याला अन्य दुसरे काहीही कारण नसणे. रज:प्रवृत्ती नियमित करण्यासाठी विविध औषधोपचार केल्यास (शोधनचिकित्सा, शमन चिकित्सा व सपुनर्भव चिकित्सा) ती नियमित होते व गर्भधारणा होते.
आज पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा दिवस. त्यातही सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते उत्तर प्रदेश या विधानसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्याच्या निकालाकडे. नुकत्याच समोर आलेल्या सर्व ‘एक्झिट पोल’नुसार योगी आदित्यनाथच पूर्ण बहुमतासह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असाच अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंनी ३९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनविणे हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. मात्र सध्या या प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे पहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पावर १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हा प्रकल्प मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे पालिकाच ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट रखडवत असल्याचे चित्र दिसत आहे.
यूकेमधल्या ब्रिस्टल येथे राहणारा ल्यूक ग्रेनफेल शॉ हा तरूण सोमवारी सायकलवरून थेट काशीत येऊन पोहोचला. २४ वर्षाच्या या तरूणाने त्यास चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे कळल्यावर आपल्या आयुष्याचे ध्येय बदलून टाकण्याचे ठरवले होते. जगाचा निरोप घेण्यापूर्वी हजारो कॅन्सरग्रस्त मुलांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासाठी तो सध्या प्रयत्नशील आहे. यासाठी त्याने ब्रिस्टल ते बीजिंग असा सायकल प्रवास करायचे ठरवले होते.
प्रकल्प रद्द करण्यासाठी 600 पेक्षा अधिक नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या कामांचा खरपूस समाचार घेतला. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. आणि ही कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ मीडिया इव्हेंट असल्याटी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
श्रीमंतीच्या छानछोकी काळात समाजात सायकल संस्कृती रुजवणारे दोन चाकांचे प्रवासी प्रा. नारायण बारसे यांचा प्रवास अवर्णनीय...
सुशांत करंदीकर यांनी सायकल घेऊन महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचा माथा गाठत नववर्षाच्या स्वागताचा एक वेगळा पायंडा पाडला आहे. सुशांत यांच्या या ‘सह्याद्री सायकल मोहिमे’विषयी जाणून घेऊया.
पुण्यामध्ये ‘जुवेनेट वेलबिईंग प्रा.लि.’ ही एक आहारतज्ज्ञांच्या गटातर्फे चालवली जाणारी कंपनी आहे. पंतप्रधानांच्या पोषण अभियानाचा संकल्प लक्षात घेऊन पूर्व शालेय वयापासूनच मुलांना सकस अन्नाची निवड शिकवण्यासाठी एक सहज व सुलभ मार्ग सांगितला आहे. पोषणचक्र!
लॉकडाऊन काळात वडिलांना घेऊन सायकलवरून प्रवास करणाऱ्या ज्योतीची कहाणी मोठ्या पडद्यावर!
सध्या कोरोनामुळे मुंबईच नाही, तर जगभरातील शहरांच्या प्रदूषणाची पातळी चांगलीच सुधारली आहे. पण, वाहतूक, वर्दळ पूर्वपदावर आल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ होईल, यात शंका नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला सायकलवारी साहाय्यभूत ठरु शकते. तेव्हा मुंबईतील सायकल मार्ग कामांचा घेतलेला हा आढावा...
सध्या जागतिक पातळीवर सिंगापूर सायकल कॅम्पेन राबविले जात आहे. या कॅम्पेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात सबकुछ महिला असे हे कॅम्पेन आहे. ‘झिरो कार्बन फूटप्रिंट’ हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धानासाठी नारी शक्ती सरसावल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.
कडाक्याच्या थंडीतही शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती
गावातील गरीब महिला-मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स पुरविणाऱ्या सुहाना मोहन या तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी...
नुकताच सोमवारी म्हणजेच ३ जूनला ‘जागतिक सायकल दिन’ साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, सायकलचा सर्वाधिक वापर करणारी शहरे, भारताचे स्थान आणि सायकलच्या लाभाबद्दल...
होमियोपॅथीक तपासणीमध्ये स्त्रीरुग्णांची माहिती घेत असताना ऋतुप्राप्तीपासूनते रजोनिवृत्तीपर्यंतच्या मोठ्या कालावधीची माहिती घेतली जाते. अर्थात, रुग्णाच्या वयानुसार, लक्षणानुसार व तक्रारीनुसारच ही माहिती घेतली जाते.
स्रियांच्या शारीरिक शंका, गरजा, अस्तित्व, वेदना, भावना यासाठी स्रिया इमोजीकडे आपले पणाने पाहत आहेत. याच मार्च महिन्यात जागतिक पातळीवर स्त्रीयांबद्दल सोशल मीडियावर पिरियड 'इमोजी' चा लोगो अनावरीत होत आहे.
नेपाळच्या ग्रामीण भागात आजही ‘चौपदी’ नावाची एक भेदभावजनक प्रथा कटाक्षाने पाळली जाते. या प्रथेनुसार, घरातील मासिक पाळी सुरू झालेल्या महिलेला घराचा उंबराही ओलांडता येत नाही. तिची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची अशी सगळीच व्यवस्था ही घरानजीक एका छोट्याशा काळोख्या झोपडीत केली जाते.
आज आपण गर्भाची दर महिन्याला होणारी वाढ, मासानुमासिक वृद्धी याबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदशास्त्राने गर्भाची वाढ दर महिन्यात कशी होते, हे सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर मातेच्या शरीरातलेही बदल सांगितले आहेत. आधी गर्भाची वाढ बघूया.
वयाच्या २० व्या वर्षी २९ हजार किलोमीटरचा सायकलने प्रवास करून आशियातील पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवणाऱ्या ध्येयवेड्या वेदांगी कुलकर्णीची कहाणी...
Symbolism हे एक फार व्यापक शास्त्र आणि ज्ञानशाखा आहे. दुसऱ्या बाजूला Symbolic हा शब्द, व्यक्त करण्याची निव्वळ एक प्रणाली आहे. Symbolism ही एक प्रगत निश्चित लिखित संकल्पना आहे. मात्र, अभ्यास करूनच त्याचा परिचय करून घेत येतो.
सायकलला भूतकाळ न होऊ देता तिच्या आधुनिकीकरणासह तिला जोपासण्याचे काम करणार्या डोंबिवलीतील ‘डोंबिवली सायकल क्लब’च्या कार्याचा घेतलेला हा आढावा...
आपले नातलग, मित्रपरिवार यांच्या सुखदुःखाच्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचविणारे टपाल खाते सध्या कालानुरूप बदलत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
साहित्य, संस्कृती, आरोग्य, पर्यावरण आणि धार्मिक अधिष्ठान मूल्य समोर ठेऊन नाशिककरांची सायकल वारी १३ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली
पर्यावरणाभिमुख उपक्रमासाठी सदैव आघाडीवर असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात २५ किमी लांबीचा ‘मॉडेल सायकल ट्रॅक’ निर्माण करण्यात येत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज या ट्रॅकची पाहणी केली.
शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर नेहमीच सायकल चालवा असा सल्ला देत असतात याचे महत्व जाणून दिल्ली येथील 'कनॉट प्लेस'वर उद्या जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात येणार आहे.
आजपासून दिल्ली मेट्रो वाहनतळासाठी नवीन दर लागू करण्यात येणार आहे. मागील दरापेक्षा आत्ताचे दर वाढवण्यात आले असून यामुळे नागरिकांना आता जास्त पैसे वाहन ठेवण्यासाठी आकारावे लागणार आहे.