आजच्या काळातील वैचारिक चश्म्यातून आपण सतराव्या शतकातील माणसांची मानसिकता अजमावू लागलो, तर अनर्थ ओढवेल, हे माहीत असूनही आजचे टीकाकार समर्थांवर अकारण टीका करताना दिसतात. आजचा वाचकवर्ग हा सूज्ञ आहे. त्यामुळे समर्थांवरील टीकेतील कालविपर्यास हे वाचक ओळखतात.
Read More