( unbearable physical sensations is coughing ) अधारणीय शारीरिक वेगांपैकी एक वेग म्हणजे खोकला. खोकल्याची उबळ आल्यास कोणतीही शारीरिक कृती करताना अडसर निर्माण होतो. तसेच अन्नसेवन, झोपताना आलेल्या खोकल्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. तेव्हा, आज खोकल्याचे प्रकार आणि परिणाम याविषयी माहिती करुन घेऊया.
Read More
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. हे पाहता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे ते कफ परेड पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यामध्ये अप आणि डाउन दोन्ही मार्गांचा समावेश आहे. हे काम म्हणजे पूर्ण मार्गिका कार्यान्वित होण्याच्या दिशेने प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, अशी माहिती एमएमआरसीने ट्विट करून दिली आहे.
सध्या उष्णतेच्या लाटेने देशभरात आजारांचे प्रमाणही वाढलेले दिसते. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच हैराण दिसतात. पण, जर या रोगराईला दूर ठेवायचे असेल तर व्यायाम आणि योग्य निद्रेबरोबर पोषक आहारही तितकाच गरजेचा. तेव्हा, आजच्या लेखातून आहाराचे विविध प्रकार, ऋतुमानानुसार अन्नसेवन यांची माहिती करुन घेऊया....
मागील १० दिवसांमध्ये मुंबईत सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये ९६ टक्क्यांनी वाढ झाली असून पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ मार्चपर्यंत शहरात ४७ सक्रिय प्रकरणे होती. १० मार्चपर्यंत ९२ झाली. तसेच मार्चच्या पहिल्या १० दिवसांत १२१ प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजे दररोज सरासरी १२ प्रकरणे. तर, १९ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, दररोज सरासरी पाच प्रकरणे होती.
आपण कधी हे लक्षात घेतले आहे का, ज्यावेळी एखादी सारखीच,‘सिमिलर’ उत्तेजना लोकांना आजारी पाडण्यास कारणीभूत असते, त्यावेळी सर्व लोक हे वेगवेगळ्या प्रकारे आजारी पडतात व विभिन्न प्रकारे लक्षणे व चिन्हे दाखवतात. हे सर्व रोगप्रवणस्थितीमुळेच होत असते व त्यात रुग्णाच्या वैयक्तिक गुणधर्माचाही (इंडिव्हिज्युअलायझेशन) भाग असतो आणि गुणधर्म ठरत असतात. माणसाच्या जनुकीय ठेवणीवरून वातावरणातील बदल आजूबाजूच्या परिस्थिती तसेच आपल्या मतावरून, शिवाय आपल्या अनुभवांवरून आपले वैयक्तिक गुणधर्म ठरत असतात. म्हणूूनच प्रत्येक आजारी माण
दशकभरापूर्वी कोरोनाप्रमाणेच ‘स्वाईन फ्लू’ने जगातल्या काही देशांत थैमान घातले होते. तेव्हा, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूची लक्षणे, कोरोनाशी साधर्म्य-फरक, लसीकरण यांचा आढावा घेणारा हा लेख...
कफ सिरपमध्ये आढळला विषारी पदार्थ
नेमेचि येतो मग पावसाळा' अशी एक जुनी कविता आहे. 'मग' म्हणजे उन्हाळ्यानंतर नेमाने पावसाळा येतोच असा त्या ओळीचा अर्थ आहे. त्याप्रमाणेच 'नेमेचि येतो मग सर्दीखोकला' असं म्हणावं लागेल. अर्थात इथे 'मग' म्हणजे 'पावसाळा आल्यानंतर' हे सर्वांनी ओळखलं असेलच. फक्त पावसाळाच नव्हे तर हवामानात कोणताही बदल झाला तरी सर्दी किंवा खोकला होतोच हा सर्वांचाच अनुभव आहे.
आयुर्वेदात सांगितलेल्या प्रभावी वनौषधींपासून तयार केलेलं गुणकारी उत्पादन म्हणजे ' पितांबरी कंठवटी'. फक्त गायकच नव्हेत तर शिक्षक, सूत्रसंचालक, सेल्समन अशा सर्वांसाठीच 'पितांबरी कंठवटी' अत्यंत उपयुक्त आहे.