तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे सोमवारी (2 जून 2025) वयाच्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मधा यानाई कूट्टम' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांनी रसिकांच्या आणि समीक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.
Read More
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी राजकारण विरहित त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
The mystery of death प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 1 लाख, 86 हजार मैल असतो. एवढ्या प्रचंड वेगाने जडशरीर जाऊ शकत नाही. या भयानक वेगाने आपली पृथ्वी गेल्यास, ती एखाद्या मोठ्या फुटबॉलएवढी दिसेल. वेगामुळे वस्तूचा आकार कमी होतो. सर्व वेगात प्रकाशवेग अधिक असल्यामुळे, प्रकाशवेगाने गमन करणार्या वस्तूचा आकार जवळजवळ नगण्य असतो. शरीर तर असल्या प्रचंड वेगात जिवंत राहणेच कठीण आहे. म्हणूनच या भयानक मृत्यू अवस्थेचा अनुभव जिवंत शरीर घेत नसून, त्याचा अतींद्रिय भाग जे लिंगशरीर आहे ते घेत असते. जडदेहाला धरूनच आपण जीवनात सारे अनुभ
mystery of deathv मृत्यूचे रहस्य थोर पुरुष स्वतःच्या साधनेचा ढोल वाजवत नसतात. ते आत्मतृप्त असल्यामुळे त्यांच्यात काय आहे, हे इतर जनांना कळत नसते. जे डोळस असतात, त्यांनाच अशांच्या योग्यतेची जाणीव असते. साधारण जन केवळ प्रचारावर जाऊन प्रचारकुशल व चमत्कार दाखविणार्यांच्या मागे लागतात, त्यामुळे कोणाचीच प्रगती होत नसते. दंभाने दंभ वाढतो आणि अज्ञानाचा बडेजावही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘भृंग मधुपान करतेवेळी गुंजारव करीत नाही.’ ज्ञानामृत प्राशन करणारे थोर साधक कीर्तीची अभिलाषा धरीत नसतात.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते ज्येष्ठ मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांचे आज १० मे २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी ७ वेळा राष्ट्रीय पारितोषिक जिंकले होते आणि भारतीय सिनेसृष्टीत मेकअपच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४.३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत, अशीच आणखी एक दु:खद घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. खानापूर या गावात दारुच्या नशेत वडिलांनी आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची ही घटना.
शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी यासंबंधीचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.
मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ या बहुचर्चित वेबसीरिजमधून लोकप्रियतेच्या झोतात आलेल्या रोहित बसफोर या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी, २७ एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटी जवळील एका धबधब्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफला ठार मारण्याचा बनावट कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीकडून फोन आला, ज्यामध्ये त्याने असा दावा केला की, एका सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाने त्याला टायगर श्रॉफचा खून करण्यासाठी सुपारी दिली आहे. त्यासाठी त्याला दोन लाख रुपये आणि रिव्हॉल्वर दिल्याचे त्याचे म्हणणे होते.
(Pope Francis Death) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या दीर्घ आजारानंतर सोमवार दि. २१ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्रक जारी केले असून त्याद्वारे पोप यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
(Indian Cardinals eligible to vote for New Pope) सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवे ख्रिश्चन धर्मगुरू निवडण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये साधारणतः १५ ते २० दिवसांनी 'व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह' नावाने -ओळखली जाणारी ही अत्यंत गुप्त पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे. जगभरातून आलेल्या ८० वर्षांखालील कार्डिनलमधून एक जणाची नवीन पोप म्हणून निवड केली जाईल.
(Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे
mystery of death संत तुकारामांनी आपल्या वैकुंठगमनाची पूर्वकल्पना इतरांना दिली होती. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा।’ असे महाराज देहत्यागापूर्वीच लिहून ठेवतात आणि सर्व वृत्तींना सम करून, जेथे गतीच कुंठित होते अशा शून्य, निर्वाण अवस्थेत लीलया जातात. काही अज्ञानी जन म्हणतात, संत तुकारामांना मारण्यात आले. परंतु, तुकारामांसारख्या इच्छामरणी महान संतयोग्याच्या शरीराला हात लावण्याची कोणाची हिंमत! पंचमहाभूतांत स्वतःचे शरीर विसर्जित करून, महाराज स्वेच्छेने वैकुंठात गमन करते झाले. ‘विगतः कुण्ठः अस्य वै
mystery of death योग्यांची साधना अपूर्ण राहिली आहे, असे योगी आपले मरण टाळून तो देह पुन्हा प्रवासाला योग्य करतात. त्या गूढ साधनेला ‘कायाकल्प’ म्हणतात. सुयोग्य औषधी वा प्राणायामाद्वारे कायाकल्प केला जाऊ शकतो. हठयोगी आपल्या पोटातील आतडी उलट मार्गाने बाहेर काढून, ती पाण्याने धुवून परत पोटात ढकलतात. अशा तर्हेने शरीर शुद्ध व तरुण करून ते आपली जीवनयात्रा पुन्हा वाढवतात. जीवनाचे साध्य साधल्यावर ते परत जातात. संत ज्ञानेश्वरकालीन चांगदेव अशा रितीने 1 हजार, 400 वर्षे जगले असे म्हणतात. मृत्यूनंतर केव्हातरी पुनर्जन्म घ
( Bahadur Ammi ) केरळच्या कट्टरपंथी मुस्लीम समुदायांमध्ये एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. ज्या महिला रुग्णालयात न जाता बाळाला घरातच जन्म देतात, त्या महिलांना हे लोक ‘बहादूर महिला’ म्हणून सन्मानित करतात. पण, अशा प्रकारे बहादुरी दाखवणार्या पाच हजारांपेक्षा जास्त महिला गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये मृत्युमुखी पडल्या. आसमाही या बहादुरीची बळी ठरली. पाचव्या मुलाला घरात जन्म देताना आसमाला भयंकर रक्तस्राव झाला. पण, तिच्या पतीने सिराजउद्दीनने तिला दवाखान्यात नेले नाही. शेवटी अतिरक्तस्राव होऊन अत्यंतिक वेदनेने ती हकनाक म
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
सिंधुदुर्गात जिल्ह्यातील दोडामार्गात हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे (farmer death in elephant attack). मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ते काजूबागेत गेले असता त्याठिकाणी फणस खाणाऱ्या हत्तीने त्यांच्यावार हल्ला केला (farmer death in elephant attack). या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हत्ती पकड मोहिमेची पुन्हा एकदा मागणी केली आहे. (farmer death in elephant attack)
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
( Case registered against 43 Bangladeshis for registering bogus births and deaths in Jalgaon ) राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि
mystery of death नासदीय सूक्तात सृष्ट्यारंभीचे सुंदर शब्दातीत, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीला धरून केलेले वर्णन वैदिक ऋषिंशिवाय कोण करणार? अवस्थारहित अवस्थेत, म्हणजेच ब्रह्मावस्थेकडे घेऊन जाणारी व त्यातच साधकाला ठेवणारी अवस्था म्हणजे ब्रह्मास्त्र होय. अस्त्र या शब्दात रक्षण करणे, असा भावार्थ आहे. असे असता ब्रह्मास्त्र म्हणजे विद्ध्वंसक अस्त्र अशी कल्पना करून, ब्रह्मास्त्रामुळे सर्व सृष्टीचा नाश होतो, अशी कल्पना करणे चुकीचे आहे. भौतिक अर्थाने मात्र खरे आहे. कारण ब्रह्मास्त्र लागलेला साधक म्हणजे, ब्रह्ममय झालेल्या
( Sushant Singh Rajput death was due to suicide CBI ) “दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूमागे कोणीही जबाबदार नसून त्याने आत्महत्याच केली आहे,” असा निष्कर्ष ‘सीबीआय’च्या रिपोर्टमध्ये काढण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ मार्च रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात ‘सीबीआय’ने या प्रकरणाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला.
दिशा सालीयान मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार
रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि. १६ मार्च रोजी दोन बिबट्यांचा मृत्यू झाला (leopard death in ratnagiri). चिपळूणमधील घटनेत कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत इसमाने स्वसंरक्षणासाठी बिबट्याच्या शरीरात भाला घुसवून त्याच्या जीव घेतला (leopard death in ratnagiri). तर रत्गागिरीत लोखंडी तारेच्या फाश्यात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना शिकारीच्या असून वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (leopard death in ratnagiri)
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली.
अपसव्य गतीचे विज्ञान सर्व दृश्यमान वस्तू ओतप्रोतांच्या सापेक्ष संघात गतीमुळे उत्पन्न होतात, हे आपण पाहिले आहे. सर्व वस्तूजाताचे मूळ, अवस्तू वा अजड असणार्या ओतात आहे. ओताच्या असल्या संघातामुळे वस्तूधारणा उत्पन्न होऊन पलीकडे अशीच धारणा जर सतत कायम राहिली, तर त्या वस्तूजातात चैतन्याची जाणीव उत्पन्न होऊन प्राणशक्ती उत्पन्न होते. प्राणशक्तीचा व्यापार सुरू झाला, की कर्मबंधनाने भारित जीव त्या प्राणशक्तीला त्या जडदेहाद्वारे राबवून घेतो. अशा तर्हेने जडात चैतन्य व चैतन्यात जीवभाव उत्पन्न होतो. जीवाची अशी उत्पत्ती,
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदेड येथे गेलेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व सिने कलावंत संतोष नलावडे (वय ४५) यांच्या दुचाकीला नांदेडमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
(GBS Death) राज्यात 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. एकीकडे पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढत असतानाच आता राज्यातील विविध भागांमध्येही या आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत असून आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरातील जीबीएसचा हा तिसरा बळी असून राज्यातील मृतांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.
दक्षिण कोरियन अभिनेत्री किम से-रॉन हीचे निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय किम से-रॉन हीचा मृतदेह सोल शहरातील सियोंगसु-डोंग भागातील तिच्या राहत्या घरी आढळून आला. १६ फेब्रुवारी रोजी, रविवारी दुपारी कीमच्या ओळखीची व्यक्ती तिच्या घरी पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही, मात्र मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मृत्यू हा कायमच मानवासाठी कुतुहलाचा विषय राहिला आहे. माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते? हा विज्ञानालाही पडलेला प्रश्न आहे. वैज्ञानिक भौतिक जगतात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शरीरातील क्रियांमधील बदलापर्यंत ते पोहोचतात देखील. मात्र, त्याच्यापलीकडील अनुभवांवर डॉ. पीटर फेनविक यांनी बाबत संशोधन केले त्याविषयी...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण अद्याप पूर्णपणे शांत झालेलं नसताना बॉलिवूडमध्ये एका नव्या प्रकरणानं तोंड वर काढलयं. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळाली आहे.
राज्यात दिवसागणिक वाघांच्या मृत्यूचा आलेख चढत आहे (tiger death in Maharashtra). बुधवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी वर्धामध्ये वाघाच्या मादी बछड्याचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले, तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे (tiger death in Maharashtra). या प्रकरणामुळे नववर्षाच्या २२ दिवसांमध्येच ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. (tiger death in Maharashtra)
यक्षयक्षिणी त्यांच्या साधकांना शक्यतो साहाय्यच करतात. यक्ष योनीतील जीव दीर्घजीवी असावे, असा लेखकाचा अंदाज आहे. कारण, लेखकाला जी यक्षिणी भेटली, ती आजपासून साधारणत: अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी. बोलणे न झाल्यामुळे तिची भाषा कोणती होती, हे समजायला मार्ग नव्हता. साधना सुरू केल्यावर, दुसर्याच दिवशी ती यक्षिणी समोरच्या वटवृक्षावरुन उतरली आणि लेखकासमोर उभी राहिली. अतिशय सुडौल, थोडे स्थूल, मजबूत शरीर, केतकीप्रमाणे तिचा गौरवर्ण होता. एक प्रकारचा सुवास तिच्या अंगाला येत होता.थोडा वेळ थांबून ती परत झाडावर
नागपूरमध्ये गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणा सर्तक झाली आहे (bird flu tiger death). प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव बचाव केंद्रातील मांसभक्षी प्राण्यांना कोंबडीचे मांस खाऊ न घालण्याचे निर्देश केंद्र सरकाराने परिपत्रकामधून दिले आहेत (bird flu tiger death). तसेच या प्रकरणात चंद्रपूरमधून गोरेवाड्यात आणलेल्या वाघांचा मृत्यू झाला असला तरी, या वाघांना बर्ड फ्लूची लागण ही गोरेवाड्यामध्येच झाल्याची दाट शक्यता आहे. (bird flu tiger death)
कालानुसार त्या शरीराचा उपयोग करून साधकांना मार्गदर्शन करीत राहणे, हा त्या संजीवन समाधीचा हेतू आहे. माऊलींना देहाची आसक्ती असती, तर त्यांनी एवढ्या अल्पायुष्यात स्वेच्छेने मरण का स्वीकारले असते? टीकाकार काहीही सांगतात. योग्य साधकाला आजही ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो. लेखक त्यांपैकीच एक आहे.
(CM Devendra Fadnavis) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या नीतीचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसकडून कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करण्यात आला. ते गांधी घराण्यातून नसल्यामुळे त्यांच्या पदरी कायम अवहेलना आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
( Dr. Manmohan Singh Death) माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत
Children minor girl आंध्र प्रदेशातील नल्लोरे जिल्ह्यातून एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भाग्यश्री नावाच्या एका ८ वर्षीय मुलीला ब्रेन ट्यूमरने ग्रासले होते. याच मुलीचा मृत्यू हा चर्च येथे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एकूण ४० दिवस पीडितेच्या उपचारासाठी तिचे कुटुंब चर्चमध्ये होते. त्यावेळी तिच्यावर उपचार म्हणून प्रार्थना केली होती. मात्र याचा तिळमात्रही उपयोग झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तिचा ९ डिसेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील (Bangladeshi Hindu) अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी चितगाव पोलिसांनी हिंदू पुजारी श्री श्याम दास प्रभू यांना अटक केली आहे. इस्कॉनचे दास यांनी याप्रकरणाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र आता याप्रकरणानंतर एका बांगलादेशी हिंदूला विनावॉरंट पकडण्यात आले असल्याची माहिती आहे.
(Gondia) गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत तब्बल ११ निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बस अपघातात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील एक सुर्यवंशी कुटुंब आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलीस भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचे या बस अपघातात दुर्देवी निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला, परिवाराला सांभाळण्यासाठी तिने मेहनत घेतली. मात्र, सुर्यवंशी क
(PM Narendra Modi) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी २७ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. या फोनकॉलची मुंबई पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेतला गेला.
साधकाच्या स्वभावातील वृत्तीद्वंद्वालाच संत तुकाराम महाराज ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे म्हणतात. कौरव-पांडवयुद्ध आणि नचिकेतस-वाजश्रवसवाद अशाच प्रकारचा आहे. बाहेरील संकटे साधक दूर करेल, पण वृत्तींचे युद्ध करणे कठीण असते. तेथे विवेकच काम करेल. विवेक ही सद्बुद्धी होय. साधनाकालात ही सद्बुद्धी साधकात सदा जागृत हवी, म्हणूनच रामायणात रामरुप साधकाच्या वनातील 14 वर्षांच्या साधनाकाळात, विवेकरुप लक्ष्मण सदा जागृत होता. पांडवांची विवेकबुद्धी भगवान श्रीकृष्ण पांडवांचे नेहमी सल्लागार होते म्हणून साधकातील कौरव-पां
(Gondia) गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव भागात एका महिलेने पतीचा मृत्यू झाला असतानाही मतदानाचा हक्क बजावल्याची घटना समोर आली आहे. येथील रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे मतदानाच्या दिवशीच बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. मात्र दुःखात असलेल्या माऊलीने आणि घरातील सर्व सदस्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
(Nashik) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानप्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याचदरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो मतदारांना आणून पैसे वाटप केल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला आहे.
Jhansi Hospital Fire उत्तर प्रदेशातील झाँशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एनआयसीयू वॉर्ड येथे शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ हून अधिक लहान मुले जखमी झाली आहेत. वॉर्डात ४९ मुले दाखल होती, त्यापैकी ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.
(Aaditya Thackeray) शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा थेट उल्लेख करत आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी दापोलीतील सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असा थेट इशारा दिला आहे.